नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता 'टोलकरी' नितीन गडकरी यांनीही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देशात इथेनॉलच्या अनुषंगाने एक मोठे कांड झाले असून हे कांड करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मोदी सरकारमधीलच एक मंत्री असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल दिल्यामुळे एका बाजूला गाड्यांची पूर्ण वाट लागली असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी यातून वारेमाप पैसा कमावला आहे. हा एकीकडे भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळण्याचाच प्रकार आहे. या इथेनॉल घोटाळ्यामुळे गेल्या दिवसांत ज्या तमाम वाहनधारकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झाली आहे, अशा सर्वांची मोदी यांनी माफी मागावी आणि नितीन गडकरी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केली.
नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता 'टोलकरी' नितीन गडकरी यांनीही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देशात इथेनॉलच्या अनुषंगाने एक मोठे कांड झाले असून हे कांड करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मोदी सरकारमधीलच एक मंत्री असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल दिल्यामुळे एका बाजूला गाड्यांची पूर्ण वाट लागली असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी यातून वारेमाप पैसा कमावला आहे. हा एकीकडे भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळण्याचाच प्रकार आहे. या इथेनॉल घोटाळ्यामुळे गेल्या दिवसांत ज्या तमाम वाहनधारकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झाली आहे, अशा सर्वांची मोदी यांनी माफी मागावी आणि नितीन गडकरी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केली.
- नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता 'टोलकरी' नितीन गडकरी यांनीही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देशात इथेनॉलच्या अनुषंगाने एक मोठे कांड झाले असून हे कांड करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मोदी सरकारमधीलच एक मंत्री असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल दिल्यामुळे एका बाजूला गाड्यांची पूर्ण वाट लागली असून वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी यातून वारेमाप पैसा कमावला आहे. हा एकीकडे भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळण्याचाच प्रकार आहे. या इथेनॉल घोटाळ्यामुळे गेल्या दिवसांत ज्या तमाम वाहनधारकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झाली आहे, अशा सर्वांची मोदी यांनी माफी मागावी आणि नितीन गडकरी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे केली.1
- शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंच्या पाठिंब्यामुळे तरुणाई मोठ्या संख्येने एकत्र आली. या वेळी हातात तिरंगा फडकावत तरुणांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "जुलमी हुकूमशाहीला जनतेने नमवले," असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.3
- सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधत पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनहितासाठी गरज पडल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपवर भडकलेल्या अभिजीत दीपके यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले की, हे आंदोलन आत्ताही होऊ शकते. तसेच "मला तुरुंगात जाण्याची अजिबात भीती वाटत नाही," असे ठाम वक्तव्यही त्यांनी केले आहे.1
- मुंबईतील दादरमध्ये सध्या एकच नाव आणि हजारो आवाजांचा गजर पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसरात केवळ 'ठाकरे! ठाकरे! ठाकरे!' याच एका नावाचा जोरदार जयघोष सुरू आहे.1
- धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर दादरमध्ये Gen-Z तरुणांनी जोरदार जल्लोष केला आहे. या राजीनाम्यानंतर दादर परिसरात Gen-Z युवा वर्ग एकत्र आला आणि त्यांनी मोठा आनंद व्यक्त करत उत्सव साजरा केला.1
- विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीची चौकशी होणे गरजेचे असल्याचे अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.1
- सुसरवाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या डोळखांब गावात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अचानक पाणी शिरले आहे. गावात पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने दक्षता घेत नागरिकांना मोठा आधार व मदत पुरवली आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणि परिस्थिती सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.3