logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

२ वर्षे तडीपार असूनही शस्त्रांचा बाजार मांडण्याची तयारी! एलसीबीच्या सापळ्यात फलटणच्या युवकाची जेलवारी! *२ वर्षे तडीपार असूनही शस्त्रांचा बाजार मांडण्याची तयारी! एलसीबीच्या सापळ्यात फलटणच्या युवकाची जेलवारी!* पाहत रहा, वाचत रहा, पोलीस फ्लॅश न्यूज. 8308933533. 9764090997. विश्वासार्ह पोलीस अपडेट्ससाठी आजच आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

46 min ago
user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
Satara, Maharashtra•
46 min ago
56189ed7-edfd-465c-ac2b-6922d47e31a1

२ वर्षे तडीपार असूनही शस्त्रांचा बाजार मांडण्याची तयारी! एलसीबीच्या सापळ्यात फलटणच्या युवकाची जेलवारी! *२ वर्षे तडीपार असूनही शस्त्रांचा बाजार मांडण्याची तयारी! एलसीबीच्या सापळ्यात फलटणच्या युवकाची जेलवारी!* पाहत रहा, वाचत रहा, पोलीस फ्लॅश न्यूज. 8308933533. 9764090997. विश्वासार्ह पोलीस अपडेट्ससाठी आजच आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳 ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳 आजचा दिवस म्हणजे भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा दिवस. राखी हा केवळ एक धागा नसून प्रेम, विश्वास, आपुलकी, कृतज्ञता आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक आहे. मी नेहमीच अभिमानाने सांगते— “संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभाग हे माझे माहेरघर आहे.” या विभागात कार्यरत असणारे प्रत्येक पोलीस बांधव माझे भाऊ आणि प्रत्येक महिला पोलीस माझी भगिनी आहे. रक्ताचे नाते नसले तरी या वर्दीतील भाऊ-भगिनींशी माझे एक वेगळे भावनिक नाते जोडले गेले आहे. 🪢 दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पोलिसांना राखी… दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस विभागातील माझ्या भाऊ-भगिनींना राखी बांधण्याचा हा उपक्रम मी मनापासून राबवत आहे. विशेष म्हणजे यंदाही महाराष्ट्र पोलीस विभागाच्या लोगोच्या राख्या मी स्वतः तयार केल्या असून, सातारा जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक पोलीस बांधव आणि महिला पोलिसांना या राख्या प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन बांधत आहे. त्यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर व त्यांच्या संपूर्ण टीम, सातारा जिल्हा कारागृह पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे सर व त्यांची संपूर्ण टीम,सातारा शहर वाहतूक विभाग श्री. राजेश माने सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा शाहूपुरी पोलीस ठाणे श्री.संग्राम शेवाळे सर व त्यांची संपूर्ण टीम सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे सर्व त्यांची संपूर्ण टीम, सातारा स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके सर, भरोसा सेल्स पोलीस विभागाचे सर्व पोलीस, सातारा पासपोर्ट विभागाची सर्व पोलीस, गोपनी विभागाचे सर्व पोलीस, एटीएस विभागाचे सर्व पोलीस, सातारा सायबर विभागाचे सर्व पोलीस यांना सन्मानपूर्वक महाराष्ट्र पोलीस लोगो च्या राख्या बांधून त्यांचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त केली...🌹🌹🙏🙏 या राख्या केवळ एक धागा नाहीत… त्या आहेत— भावना, कृतज्ञता, विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक! एखाद्या महिलेला किंवा मुलीला संकट आले, अन्याय झाला किंवा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, तर कायद्याच्या चौकटीत तिच्या संरक्षणासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते. कधी कधी सख्ख्या भाऊ-बहिणीमध्येही गैरसमज होतात, दुरावा निर्माण होतो, बोलणे बंद होते किंवा परिस्थितीमुळे नात्यात ताटातूट होते. मात्र एखाद्या महिलेला छेडछाड, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्य कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागले, तर तिच्या मदतीसाठी कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस… मोर्चा असो किंवा आंदोलन… सण असो किंवा उत्सव… सातारा जिल्ह्यात कोणतेही मान्यवर अथवा मंत्री आले असोत… आपले पोलीस बांधव आणि भगिनी मात्र आपल्या कर्तव्यावर सदैव तैनात असतात. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनेकदा स्वतःचे सण-उत्सव बाजूला ठेवून समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवाला आणि पोलीस भगिनीला आजच्या दिवशी मनापासून सलाम! 🇮🇳 राखी बांधताना माझ्या मनात एकच भावना आहे— “ज्याप्रमाणे कुटुंबातील भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी तिच्या पाठीशी उभा राहतो, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी आपण कायद्याच्या चौकटीत सदैव तत्पर राहता. म्हणून आज समस्त सातारा जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या वतीने मी आपणास ही राखी बांधत आहे.” ही राखी कोणतेही आश्वासन मागण्यासाठी नाही, तर समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील प्रत्येक भाऊ-भगिनीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. ❤️ रक्ताचे नाते नसले तरी मनाने जोडलेले नाते… काही नाती जन्माने मिळतात, तर काही नाती आपल्या भावना आणि विश्वासातून निर्माण होतात. महाराष्ट्र पोलीस विभागाशी माझे असेच एक नाते आहे. हातात बांधलेली राखी छोटी आहे, पण त्यामागची भावना खूप मोठी आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित राहावी, तिला कोणत्याही संकटाच्या वेळी कायद्याचे संरक्षण मिळावे आणि अन्यायाविरुद्ध तिला न्याय मिळावा, हीच मनापासूनची अपेक्षा. म्हणूनच आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी माझ्या सर्व पोलीस भाऊ-भगिनींना मनःपूर्वक रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪢 आपल्या कर्तव्यनिष्ठेला, सेवाभावाला आणि समाजाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम! “वर्दी वेगळी असली, कर्तव्य वेगळे असले तरी नाते मात्र मनाचे आहे… महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर आहे!” ❤️🇮🇳 🪢 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका – महालक्ष्मी आधार फाउंडेशन
    1
    ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳
❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳
आजचा दिवस म्हणजे भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा दिवस. राखी हा केवळ एक धागा नसून प्रेम, विश्वास, आपुलकी, कृतज्ञता आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक आहे.
मी नेहमीच अभिमानाने सांगते—
“संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभाग हे माझे माहेरघर आहे.”
या विभागात कार्यरत असणारे प्रत्येक पोलीस बांधव माझे भाऊ आणि प्रत्येक महिला पोलीस माझी भगिनी आहे. रक्ताचे नाते नसले तरी या वर्दीतील भाऊ-भगिनींशी माझे एक वेगळे भावनिक नाते जोडले गेले आहे.
🪢 दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पोलिसांना राखी…
दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस विभागातील माझ्या भाऊ-भगिनींना राखी बांधण्याचा हा उपक्रम मी मनापासून राबवत आहे.
विशेष म्हणजे यंदाही महाराष्ट्र पोलीस विभागाच्या लोगोच्या राख्या मी स्वतः तयार केल्या  असून, सातारा जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक पोलीस बांधव आणि महिला पोलिसांना या राख्या प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन बांधत आहे.
त्यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर व त्यांच्या संपूर्ण टीम, सातारा जिल्हा कारागृह पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे सर व त्यांची संपूर्ण टीम,सातारा शहर वाहतूक विभाग श्री. राजेश माने सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा शाहूपुरी पोलीस ठाणे श्री.संग्राम शेवाळे सर व त्यांची संपूर्ण टीम सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे सर्व त्यांची संपूर्ण टीम, सातारा स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके सर, भरोसा सेल्स पोलीस विभागाचे सर्व पोलीस, सातारा पासपोर्ट विभागाची सर्व पोलीस, गोपनी विभागाचे सर्व पोलीस, एटीएस विभागाचे सर्व पोलीस, सातारा सायबर विभागाचे सर्व पोलीस यांना सन्मानपूर्वक महाराष्ट्र पोलीस लोगो च्या राख्या बांधून त्यांचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त केली...🌹🌹🙏🙏
या राख्या केवळ एक धागा नाहीत…
त्या आहेत—
भावना, कृतज्ञता, विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक!
एखाद्या महिलेला किंवा मुलीला संकट आले, अन्याय झाला किंवा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, तर कायद्याच्या चौकटीत तिच्या संरक्षणासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते.
कधी कधी सख्ख्या भाऊ-बहिणीमध्येही गैरसमज होतात, दुरावा निर्माण होतो, बोलणे बंद होते किंवा परिस्थितीमुळे नात्यात ताटातूट होते. मात्र एखाद्या महिलेला छेडछाड, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्य कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागले, तर तिच्या मदतीसाठी कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते.
ऊन असो, वारा असो किंवा पाऊस…
मोर्चा असो किंवा आंदोलन…
सण असो किंवा उत्सव…
सातारा जिल्ह्यात कोणतेही मान्यवर अथवा मंत्री आले असोत…
आपले पोलीस बांधव आणि भगिनी मात्र आपल्या कर्तव्यावर सदैव तैनात असतात.
स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनेकदा स्वतःचे सण-उत्सव बाजूला ठेवून समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवाला आणि पोलीस भगिनीला आजच्या दिवशी मनापासून सलाम! 🇮🇳
राखी बांधताना माझ्या मनात एकच भावना आहे—
“ज्याप्रमाणे कुटुंबातील भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी तिच्या पाठीशी उभा राहतो, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी आपण कायद्याच्या चौकटीत सदैव तत्पर राहता. म्हणून आज समस्त सातारा जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या वतीने मी आपणास ही राखी बांधत आहे.”
ही राखी कोणतेही आश्वासन मागण्यासाठी नाही,
तर समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील प्रत्येक भाऊ-भगिनीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
❤️ रक्ताचे नाते नसले तरी मनाने जोडलेले नाते…
काही नाती जन्माने मिळतात, तर काही नाती आपल्या भावना आणि विश्वासातून निर्माण होतात.
महाराष्ट्र पोलीस विभागाशी माझे असेच एक नाते आहे.
हातात बांधलेली राखी छोटी आहे, पण त्यामागची भावना खूप मोठी आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित राहावी, तिला कोणत्याही संकटाच्या वेळी कायद्याचे संरक्षण मिळावे आणि अन्यायाविरुद्ध तिला न्याय मिळावा, हीच मनापासूनची अपेक्षा.
म्हणूनच आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी माझ्या सर्व पोलीस भाऊ-भगिनींना मनःपूर्वक रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪢
आपल्या कर्तव्यनिष्ठेला, सेवाभावाला आणि समाजाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम!
“वर्दी वेगळी असली, कर्तव्य वेगळे असले तरी नाते मात्र मनाचे आहे…
महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर आहे!” ❤️🇮🇳
🪢 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳
सौ. प्रतिभा सुनील शेलार
संस्थापिका – महालक्ष्मी आधार फाउंडेशन
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भोर तालुक्यातील भोंगवली हाय व्होलटेज प्रकल्पबाबत माजी आमदार संग्राम थोपटेंची मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोबत बैठक विक्रम शिंदे /भोर दि. 28 भोंगवली हाय व्होल्टेज प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; संघर्ष समिती अध्यक्ष संग्राम थोपटेंनी दिली माहिती भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून होत असलेला विरोध, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे थोपटे यांनी सांगितले. बैठकीत शासनाची भूमिका आणि पुढील कार्यवाहीबाबतही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली संघर्ष समितीची भूमिका काय, तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय आश्वासन दिले याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली
    1
    भोर तालुक्यातील भोंगवली हाय व्होलटेज प्रकल्पबाबत माजी आमदार संग्राम थोपटेंची मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोबत बैठक 
विक्रम शिंदे /भोर दि. 28 भोंगवली हाय व्होल्टेज प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; संघर्ष समिती अध्यक्ष संग्राम थोपटेंनी दिली माहिती
भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून होत असलेला विरोध, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे थोपटे यांनी सांगितले. बैठकीत शासनाची भूमिका आणि पुढील कार्यवाहीबाबतही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली संघर्ष समितीची भूमिका काय, तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय आश्वासन दिले याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • माजी खासदार संजय काका पाटील व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष अगस्ती नगरचे लोकनियुक्त सरपंच माननीय दाजी भाऊ पवार आणि सन्माननीय यांच्या वतीने होनाई न्यूज चे संपादक यांचा सत्कार करून होनाई वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
    1
    माजी खासदार संजय काका पाटील व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष अगस्ती नगरचे लोकनियुक्त सरपंच माननीय दाजी भाऊ पवार आणि सन्माननीय यांच्या वतीने होनाई न्यूज चे संपादक यांचा सत्कार करून होनाई वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    1 hr ago
  • खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.
    1
    खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली
खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली
खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी
खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६
खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली.
खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली.
“अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. Zee News संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जाबाबत मोठा दावा; चर्चेला उधाण नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, त्यातील केवळ ६.५ हजार कोटी रुपयेच फेडायचे असून उर्वरित कर्ज माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने केलेल्या कथित कर्जमाफीची भरपाई कोण करणार, असा सवालही पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे. या दाव्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि कर्जबाधित नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना कर्जफेडीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या उद्योगसमूहांच्या कर्जाबाबत असे दावे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, सोशल मीडियावरील या पोस्टरमधील २२ हजार कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीचे दावे अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय स्रोतांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.
    1
    नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Zee News संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जाबाबत मोठा दावा; चर्चेला उधाण
नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोस्टरमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, त्यातील केवळ ६.५ हजार कोटी रुपयेच फेडायचे असून उर्वरित कर्ज माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने केलेल्या कथित कर्जमाफीची भरपाई कोण करणार, असा सवालही पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे.
या दाव्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि कर्जबाधित नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना कर्जफेडीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या उद्योगसमूहांच्या कर्जाबाबत असे दावे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र, सोशल मीडियावरील या पोस्टरमधील २२ हजार कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीचे दावे अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय स्रोतांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा
    1
    बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"
    1
    "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    17 min ago
  • भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात विक्रम शिंदे भोर दि. 28 भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
    1
    भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात 
विक्रम शिंदे भोर दि. 28
भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.