logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने मुंबईहून पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी आणलेली ६ लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी 'डमी प्रवासी' बनून सलग दोन ते तीन दिवस विविध रिक्षांमधून फिरून या गुन्ह्याचा छडा लावला, ज्यामुळे मुख्य संशयित रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारालाही गजाआड करण्यात आले आहे. काठेगल्ली येथील रहिवासी सौरभ गिरीश आहेर (वय ३०) हे २० जून रोजी पत्नीच्या उपचारासाठी ६ लाख रुपये रोख घेऊन रेल्वेने मुंबई-ठाणे येथून नाशिकरोड येथे आले होते. नाशिकरोड स्टेशनबाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना, एका चालकाने त्यांना काठेगल्ली येथे सोडण्याचे मान्य केले. आहेर यांनी पैशांची चॉकलेटी रंगाची बॅग रिक्षात ठेवली आणि भाड्यासाठी सुट्टे पैसे घेण्यासाठी ते बाजूला झाले. याच संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालक बॅगेसह तत्काळ फरार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणताही ठोस सुगावा लागला नाही. त्यामुळे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी एक वेगळी रणनीती आखली. त्यांनी प्रवासी बनून नाशिकरोड ते नाशिकदरम्यान चालणाऱ्या रिक्षांमधून २-३ दिवस प्रवास केला. अखेर एका रिक्षाचालकाकडून माहिती मिळाली की, संशयित मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, जुने नाशिक) या रिक्षाचालकानेच ६ लाखांची बॅग लंपास केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २३ जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिकरोड स्टेशन परिसरात दिवसभर सापळा रचला. सायंकाळी संशयित रिक्षा (एमएच १५ जेए ५०९४) घेऊन येत असताना, मोईन कुरेशी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मोईनने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून पंचांसमक्ष २ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात मोईनने त्याचा साथीदार शहबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख रुपये जप्त केले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की, त्यांनी चोरलेले ६ लाख रुपये आपापसात वाटून घेतले होते. त्यातील उर्वरित २ लाख रुपये त्यांच्यासोबत असलेल्या २० ते २५ वर्षीय एका अनोळखी प्रवाशाकडे (रा. पुणे) असून, पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

3 hrs ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने मुंबईहून पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी आणलेली ६ लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी 'डमी प्रवासी' बनून सलग दोन ते तीन दिवस विविध रिक्षांमधून फिरून या गुन्ह्याचा छडा लावला, ज्यामुळे मुख्य संशयित रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारालाही गजाआड करण्यात आले आहे. काठेगल्ली येथील रहिवासी सौरभ गिरीश आहेर (वय ३०) हे २० जून रोजी पत्नीच्या उपचारासाठी ६ लाख रुपये रोख घेऊन रेल्वेने मुंबई-ठाणे येथून नाशिकरोड येथे आले होते. नाशिकरोड स्टेशनबाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना, एका चालकाने त्यांना काठेगल्ली येथे सोडण्याचे मान्य केले. आहेर यांनी पैशांची चॉकलेटी रंगाची बॅग रिक्षात ठेवली आणि भाड्यासाठी सुट्टे पैसे घेण्यासाठी ते बाजूला झाले. याच संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालक बॅगेसह तत्काळ फरार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणताही ठोस सुगावा लागला नाही. त्यामुळे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी एक वेगळी रणनीती आखली. त्यांनी प्रवासी बनून नाशिकरोड ते नाशिकदरम्यान चालणाऱ्या रिक्षांमधून २-३ दिवस प्रवास केला. अखेर एका रिक्षाचालकाकडून माहिती मिळाली की, संशयित मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, जुने नाशिक) या रिक्षाचालकानेच ६ लाखांची बॅग लंपास केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २३ जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिकरोड स्टेशन परिसरात दिवसभर सापळा रचला. सायंकाळी संशयित रिक्षा (एमएच १५ जेए ५०९४) घेऊन येत असताना, मोईन कुरेशी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मोईनने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून पंचांसमक्ष २ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात मोईनने त्याचा साथीदार शहबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख रुपये जप्त केले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की, त्यांनी चोरलेले ६ लाख रुपये आपापसात वाटून घेतले होते. त्यातील उर्वरित २ लाख रुपये त्यांच्यासोबत असलेल्या २० ते २५ वर्षीय एका अनोळखी प्रवाशाकडे (रा. पुणे) असून, पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक येथील अंबड XLO पॉइंट परिसरात एका हृदयद्रावक अपघातात पेंटिंगचे काम करणाऱ्या कयूम सलीम खान या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काम करत असताना मजूर खाली असलेल्या उघड्या ट्रान्सफॉर्मरच्या डीपीवर पडला, ज्यामुळे हा अपघात घडला. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळावरून वरून कोणतीही उच्चदाबाची वीज तार जात नव्हती. मृतक मूळतः बिहारमधील बांका जिल्ह्याचा रहिवासी होता आणि नाशिकच्या सातपूर परिसरात भाड्याच्या घरात राहून मजुरी करत होता. या अपघाताशी संबंधित सविस्तर माहिती, स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासनाच्या कारवाईशी संबंधित सर्व अपडेट्ससाठी एक व्हिडिओ पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मृतकाच्या आत्म्यास शांती मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.
    1
    नाशिक येथील अंबड XLO पॉइंट परिसरात एका हृदयद्रावक अपघातात पेंटिंगचे काम करणाऱ्या कयूम सलीम खान या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काम करत असताना मजूर खाली असलेल्या उघड्या ट्रान्सफॉर्मरच्या डीपीवर पडला, ज्यामुळे हा अपघात घडला.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळावरून वरून कोणतीही उच्चदाबाची वीज तार जात नव्हती. मृतक मूळतः बिहारमधील बांका जिल्ह्याचा रहिवासी होता आणि नाशिकच्या सातपूर परिसरात भाड्याच्या घरात राहून मजुरी करत होता.

या अपघाताशी संबंधित सविस्तर माहिती, स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासनाच्या कारवाईशी संबंधित सर्व अपडेट्ससाठी एक व्हिडिओ पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मृतकाच्या आत्म्यास शांती मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने मुंबईहून पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी आणलेली ६ लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी 'डमी प्रवासी' बनून सलग दोन ते तीन दिवस विविध रिक्षांमधून फिरून या गुन्ह्याचा छडा लावला, ज्यामुळे मुख्य संशयित रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारालाही गजाआड करण्यात आले आहे. काठेगल्ली येथील रहिवासी सौरभ गिरीश आहेर (वय ३०) हे २० जून रोजी पत्नीच्या उपचारासाठी ६ लाख रुपये रोख घेऊन रेल्वेने मुंबई-ठाणे येथून नाशिकरोड येथे आले होते. नाशिकरोड स्टेशनबाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना, एका चालकाने त्यांना काठेगल्ली येथे सोडण्याचे मान्य केले. आहेर यांनी पैशांची चॉकलेटी रंगाची बॅग रिक्षात ठेवली आणि भाड्यासाठी सुट्टे पैसे घेण्यासाठी ते बाजूला झाले. याच संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालक बॅगेसह तत्काळ फरार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणताही ठोस सुगावा लागला नाही. त्यामुळे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी एक वेगळी रणनीती आखली. त्यांनी प्रवासी बनून नाशिकरोड ते नाशिकदरम्यान चालणाऱ्या रिक्षांमधून २-३ दिवस प्रवास केला. अखेर एका रिक्षाचालकाकडून माहिती मिळाली की, संशयित मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, जुने नाशिक) या रिक्षाचालकानेच ६ लाखांची बॅग लंपास केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २३ जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिकरोड स्टेशन परिसरात दिवसभर सापळा रचला. सायंकाळी संशयित रिक्षा (एमएच १५ जेए ५०९४) घेऊन येत असताना, मोईन कुरेशी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मोईनने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून पंचांसमक्ष २ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात मोईनने त्याचा साथीदार शहबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख रुपये जप्त केले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की, त्यांनी चोरलेले ६ लाख रुपये आपापसात वाटून घेतले होते. त्यातील उर्वरित २ लाख रुपये त्यांच्यासोबत असलेल्या २० ते २५ वर्षीय एका अनोळखी प्रवाशाकडे (रा. पुणे) असून, पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    1
    नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने मुंबईहून पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी आणलेली ६ लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. पोलिसांनी 'डमी प्रवासी' बनून सलग दोन ते तीन दिवस विविध रिक्षांमधून फिरून या गुन्ह्याचा छडा लावला, ज्यामुळे मुख्य संशयित रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारालाही गजाआड करण्यात आले आहे.

काठेगल्ली येथील रहिवासी सौरभ गिरीश आहेर (वय ३०) हे २० जून रोजी पत्नीच्या उपचारासाठी ६ लाख रुपये रोख घेऊन रेल्वेने मुंबई-ठाणे येथून नाशिकरोड येथे आले होते. नाशिकरोड स्टेशनबाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना, एका चालकाने त्यांना काठेगल्ली येथे सोडण्याचे मान्य केले. आहेर यांनी पैशांची चॉकलेटी रंगाची बॅग रिक्षात ठेवली आणि भाड्यासाठी सुट्टे पैसे घेण्यासाठी ते बाजूला झाले. याच संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालक बॅगेसह तत्काळ फरार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणताही ठोस सुगावा लागला नाही. त्यामुळे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी एक वेगळी रणनीती आखली. त्यांनी प्रवासी बनून नाशिकरोड ते नाशिकदरम्यान चालणाऱ्या रिक्षांमधून २-३ दिवस प्रवास केला. अखेर एका रिक्षाचालकाकडून माहिती मिळाली की, संशयित मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, जुने नाशिक) या रिक्षाचालकानेच ६ लाखांची बॅग लंपास केली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २३ जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिकरोड स्टेशन परिसरात दिवसभर सापळा रचला. सायंकाळी संशयित रिक्षा (एमएच १५ जेए ५०९४) घेऊन येत असताना, मोईन कुरेशी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मोईनने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून पंचांसमक्ष २ लाख रुपये हस्तगत करण्यात आले.

पुढील तपासात मोईनने त्याचा साथीदार शहबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख रुपये जप्त केले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की, त्यांनी चोरलेले ६ लाख रुपये आपापसात वाटून घेतले होते. त्यातील उर्वरित २ लाख रुपये त्यांच्यासोबत असलेल्या २० ते २५ वर्षीय एका अनोळखी प्रवाशाकडे (रा. पुणे) असून, पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात अत्याधुनिक कृषीमाल विक्री केंद्र आणि शीतगृह उभारले जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी २५ जून रोजी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी नाशिक मनपा आयुक्तांकडून तातडीने प्रस्ताव मागवण्यात येईल आणि लवकरच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल. आमदार पंकज भुजबळ यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेत निदर्शनास आणून दिले की, नाशिक महानगरपालिका हद्दीत भाजीपाला व फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मात्र, स्थानिक पातळीवर आधुनिक विक्री केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल मुंबईसह दूरच्या बाजारपेठांमध्ये न्यावा लागतो, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढून अनावश्यक आर्थिक फटका बसतो. तसेच, कार्यक्षेत्रात पुरेशा शीतगृह सुविधेअभावी नाशवंत कृषीमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते आणि शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्यामुळे, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तिन्ही घटकांना एकाच छताखाली हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकमध्ये अत्याधुनिक शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी-व्यापारी-ग्राहक मार्केट उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी भुजबळ यांनी केली. त्यांनी या संदर्भात शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार झाल्याचे नमूद करत प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या दिरंगाईकडे सभागृहाचे लक्ष वेधले आणि तातडीने विशेष निधी मंजूर करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली. यावर उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन सदर प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकल्पासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही केली जाईल आणि नाशिक मनपा आयुक्तांकडून तातडीने सविस्तर अहवाल मागवण्यात येईल.
    1
    नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात अत्याधुनिक कृषीमाल विक्री केंद्र आणि शीतगृह उभारले जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी २५ जून रोजी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी नाशिक मनपा आयुक्तांकडून तातडीने प्रस्ताव मागवण्यात येईल आणि लवकरच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल.

आमदार पंकज भुजबळ यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेत निदर्शनास आणून दिले की, नाशिक महानगरपालिका हद्दीत भाजीपाला व फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मात्र, स्थानिक पातळीवर आधुनिक विक्री केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल मुंबईसह दूरच्या बाजारपेठांमध्ये न्यावा लागतो, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढून अनावश्यक आर्थिक फटका बसतो. तसेच, कार्यक्षेत्रात पुरेशा शीतगृह सुविधेअभावी नाशवंत कृषीमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते आणि शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते.

त्यामुळे, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तिन्ही घटकांना एकाच छताखाली हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकमध्ये अत्याधुनिक शीतगृहासह बहुउद्देशीय शेतकरी-व्यापारी-ग्राहक मार्केट उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी भुजबळ यांनी केली. त्यांनी या संदर्भात शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार झाल्याचे नमूद करत प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या दिरंगाईकडे सभागृहाचे लक्ष वेधले आणि तातडीने विशेष निधी मंजूर करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली. यावर उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन सदर प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकल्पासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही केली जाईल आणि नाशिक मनपा आयुक्तांकडून तातडीने सविस्तर अहवाल मागवण्यात येईल.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात अवयवदानातून एक यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला डायलिसिसपासून पूर्णविराम मिळाला आहे. या यशस्वी प्रत्यारोपणासंदर्भात उपस्थित डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
    1
    नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात अवयवदानातून एक यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला डायलिसिसपासून पूर्णविराम मिळाला आहे. या यशस्वी प्रत्यारोपणासंदर्भात उपस्थित डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूप लावून बंद केले आहे. या घटनेमुळे शाळेतील कामकाज थांबले.
    1
    नाशिक जिल्ह्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूप लावून बंद केले आहे. या घटनेमुळे शाळेतील कामकाज थांबले.
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • येवल्यातील हरिभाऊ ठाकूर यांच्या मक्याच्या खळ्यावर आज साडेचार फूट लांबीचा अत्यंत विषारी इंडियन कोब्रा (नाग) आढळल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. खळ्यावर मका काढण्याचे अथवा आवराआवरीचे काम सुरू असताना अचानक हा मोठा नाग समोर आल्याने कामगारांची धावपळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हरिभाऊ ठाकूर यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून स्थानिक सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी कसलाही विलंब न करता मक्याच्या खळ्यावर धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि शांततेने, नागाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. साडेचार फुटी जहाल विषारी कोब्रा नाग पकडल्याने ठाकूर परिवार आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. यानंतर दीपक सोनवणे यांनी वनविभागाच्या नियमांनुसार या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले. सोनवणे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल ठाकूर परिवारासह ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
    1
    येवल्यातील हरिभाऊ ठाकूर यांच्या मक्याच्या खळ्यावर आज साडेचार फूट लांबीचा अत्यंत विषारी इंडियन कोब्रा (नाग) आढळल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. खळ्यावर मका काढण्याचे अथवा आवराआवरीचे काम सुरू असताना अचानक हा मोठा नाग समोर आल्याने कामगारांची धावपळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हरिभाऊ ठाकूर यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून स्थानिक सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी कसलाही विलंब न करता मक्याच्या खळ्यावर धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि शांततेने, नागाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. साडेचार फुटी जहाल विषारी कोब्रा नाग पकडल्याने ठाकूर परिवार आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

यानंतर दीपक सोनवणे यांनी वनविभागाच्या नियमांनुसार या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले. सोनवणे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल ठाकूर परिवारासह ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • येवला-मनमाड रस्त्यावरच्या कामात गंभीर त्रुटी समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 'साईड पट्टा' भरण्यासाठी मुरमाऐवजी निकृष्ट दर्जाची माती वापरली जात आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या निकृष्ट मातीमुळे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो, परिणामी वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. इतकेच नाही, तर पाऊस थांबून ऊन पडल्यास याच मातीची प्रचंड धूळ उडते. ही धूळ विशेषतः दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याने, रस्त्यावर अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.
    1
    येवला-मनमाड रस्त्यावरच्या कामात गंभीर त्रुटी समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 'साईड पट्टा' भरण्यासाठी मुरमाऐवजी निकृष्ट दर्जाची माती वापरली जात आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या निकृष्ट मातीमुळे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो, परिणामी वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. इतकेच नाही, तर पाऊस थांबून ऊन पडल्यास याच मातीची प्रचंड धूळ उडते. ही धूळ विशेषतः दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याने, रस्त्यावर अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Local News Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • महाराष्ट्र विधानसभेत आमदार सत्यजित तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र आवाज उठवला आहे. विभागातील दिरंगाई, भ्रष्टाचार, ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी आणि यामुळे नागरिकांना होणाऱ्या मनस्तापावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. मंत्र्यांकडून प्रत्येक प्रश्नावर वारंवार “खरे नाही” असे उत्तर देऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या अनागोंदीवर तातडीने उपाययोजना म्हणून तांबे यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात विभागातील सेवांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवणे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवणे, ऑनलाइन प्रणाली अधिक सक्षम करणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि एसीबी चौकशीची सविस्तर माहिती सभागृहात सादर करणे यांचा समावेश आहे. शिक्षण विभाग पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
    1
    महाराष्ट्र विधानसभेत आमदार सत्यजित तांबे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र आवाज उठवला आहे. विभागातील दिरंगाई, भ्रष्टाचार, ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी आणि यामुळे नागरिकांना होणाऱ्या मनस्तापावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. मंत्र्यांकडून प्रत्येक प्रश्नावर वारंवार “खरे नाही” असे उत्तर देऊन जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या अनागोंदीवर तातडीने उपाययोजना म्हणून तांबे यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात विभागातील सेवांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवणे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवणे, ऑनलाइन प्रणाली अधिक सक्षम करणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि एसीबी चौकशीची सविस्तर माहिती सभागृहात सादर करणे यांचा समावेश आहे. शिक्षण विभाग पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.