logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.

57 min ago
user_सय्यद अबरार सय्यद अफसर
सय्यद अबरार सय्यद अफसर
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
57 min ago

जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई
    1
    निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना

जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई

निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना
जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जालन्यात बदनापूर तालुक्यातील वारदात कारची कांच फोडून शेतकरी चे‌ १० लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर गुन्हा नोंद केला
    1
    जालन्यात बदनापूर तालुक्यातील वारदात कारची कांच फोडून शेतकरी चे‌ १० लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर गुन्हा नोंद केला
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.* *उपोषणकर्ते रामा जाधव यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच “ग्रामपंचायतीचा लिलाव करून माझे मानधन द्या” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.*
    1
    भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
भोकरदन तालुक्यातील भिवपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी राहणीमान भत्त्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.*
*उपोषणकर्ते रामा जाधव यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच “ग्रामपंचायतीचा लिलाव करून माझे मानधन द्या” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.*
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप. मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत. मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा. सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य. सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा. मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
    1
    तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही
अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन.
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप.
मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत.
मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा.
सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य.
सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप.
मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार.
या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य.
मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा.
मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.
मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    1 hr ago
  • SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।
    1
    SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।
SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    1 hr ago
  • नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई! नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की। अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।
    1
    नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई!

नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की।

अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गर्भलिंगनिदान कायद्यात पोलिसांना थेट तपासाचा अधिकार नाही.. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ॲड. महेश धनावत यांनी केले स्वागत.। गर्भलिंगनिदान कायद्यात पोलिसांना थेट तपासाचा अधिकार नाही.. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ॲड. महेश धनावत यांनी केले स्वागत.। आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा, १९९४ अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना थेट एफआयआर नोंदवून स्वतंत्र तपास करण्याचा अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उत्तर प्रदेश शासन विरुद्ध ब्रिजपाल सिंग व इतर या प्रकरणात न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. कायद्याच्या कलम १७(४) नुसार या प्रकरणातील चौकशी व तपासाचे अधिकार सक्षम प्राधिकरणाकडे आहेत. तसेच कलम २८ नुसार सक्षम प्राधिकरणाने दाखल केलेल्या तक्रारीवरच न्यायालय दखल घेऊ शकते.
    1
    गर्भलिंगनिदान कायद्यात पोलिसांना थेट तपासाचा अधिकार नाही..

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ॲड. महेश धनावत यांनी केले स्वागत.।


गर्भलिंगनिदान कायद्यात पोलिसांना थेट तपासाचा अधिकार नाही..
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ॲड. महेश धनावत यांनी केले स्वागत.।
आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा, १९९४ अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना थेट एफआयआर नोंदवून स्वतंत्र तपास करण्याचा अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
उत्तर प्रदेश शासन विरुद्ध ब्रिजपाल सिंग व इतर या प्रकरणात न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. कायद्याच्या कलम १७(४) नुसार या प्रकरणातील चौकशी व तपासाचे अधिकार सक्षम प्राधिकरणाकडे आहेत. तसेच कलम २८ नुसार सक्षम प्राधिकरणाने दाखल केलेल्या तक्रारीवरच न्यायालय दखल घेऊ शकते.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटने च्या वतीने खामगाव येते बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन आणि कपाशी हि पिके पूर्ण पणे उध्वस्त जाले आहे. 1)बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्यात यावी. 2) पिक विमा लाभार्थी शेतकरी 9 000ते 10,000 हजार वंचित आहे तरी खामगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा मिळण्यात यावा. 3) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने रेगुलर शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. व खामगाव तालुक्यात मंजूर शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर होऊन सुद्धा त्यांना अनुदान मिळत नाही व त्यांचे पैसे शासनाकडे रखडले अशा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींची अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते निलेश गवळी दीपक देशमुख. श्रीकृष्ण काकाळे, अतिश पळसकर, महादेव पवार, शुभम राऊत, सोपान खंडरे, गिरधार बापू, अनिल मिरगे, गजानन करडेल, मासूम शाह, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते *विभागीय संपादक* *लक्ष्मण कान्हेरकर*
    3
    खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले
खामगाव 
क्रांतिकारी शेतकरी संघटने च्या वतीने खामगाव येते बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन आणि कपाशी हि पिके पूर्ण पणे उध्वस्त जाले आहे. 1)बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्यात यावी.
2) पिक विमा लाभार्थी शेतकरी 9 000ते 10,000 हजार वंचित आहे तरी खामगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा मिळण्यात यावा.
3) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने रेगुलर शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.
व खामगाव तालुक्यात मंजूर शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर होऊन सुद्धा त्यांना अनुदान मिळत नाही व त्यांचे पैसे शासनाकडे रखडले अशा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींची अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी
क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते निलेश गवळी 
दीपक देशमुख. श्रीकृष्ण काकाळे, अतिश पळसकर, महादेव पवार, शुभम राऊत, सोपान खंडरे, गिरधार बापू, अनिल मिरगे, गजानन करडेल, मासूम शाह, मोठ्या संख्येने 
शेतकरी उपस्थित होते 
*विभागीय संपादक* 
*लक्ष्मण कान्हेरकर*
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग, परिसरात भीतीचे वातावरण!
    1
    छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरात विद्युत डीपीमध्ये शॉर्ट सर्किमुळे आग, परिसरात भीतीचे वातावरण!
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.