logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सध्या अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर-जळगाव महामार्गावरील वड आणि लिंबांच्या झाडांची सर्रास तोड सुरू असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रीयतेमुळे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वृक्षतोड जोमात आणि वन विभाग कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

1 hr ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 hr ago

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सध्या अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर-जळगाव महामार्गावरील वड आणि लिंबांच्या झाडांची सर्रास तोड सुरू असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रीयतेमुळे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वृक्षतोड जोमात आणि वन विभाग कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सध्या अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर-जळगाव महामार्गावरील वड आणि लिंबांच्या झाडांची सर्रास तोड सुरू असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रीयतेमुळे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वृक्षतोड जोमात आणि वन विभाग कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सध्या अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर-जळगाव महामार्गावरील वड आणि लिंबांच्या झाडांची सर्रास तोड सुरू असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रीयतेमुळे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वृक्षतोड जोमात आणि वन विभाग कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 'अबकड' उप वर्गीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी या उप वर्गीकरणाच्या संपूर्ण विषयावर आपली मते मांडली आहेत.
    1
    'अबकड' उप वर्गीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी या उप वर्गीकरणाच्या संपूर्ण विषयावर आपली मते मांडली आहेत.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बाबा फर्जान यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. "बाबा फर्जानकडे एकेकाळचा हिंदू नेता म्हणून पाहिले जात होते," असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या विधानावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या वक्तव्यावर बाबा फर्जान किंवा त्यांच्याशी संबंधित इतर कोणाकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
    1
    छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बाबा फर्जान यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. "बाबा फर्जानकडे एकेकाळचा हिंदू नेता म्हणून पाहिले जात होते," असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या विधानावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या वक्तव्यावर बाबा फर्जान किंवा त्यांच्याशी संबंधित इतर कोणाकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
    2
    नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले.

स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
    user_Amol kolte press reporter phul
    Amol kolte press reporter phul
    फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    46 min ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे खासदार कल्याण काळे यांनी सिल्लोडचे गटविकास अधिकारी (बिडिओ) रत्नाकर पगार यांना चांगलेच खडसावले आहे. सिल्लोड येथे खासदार कल्याण काळे यांची कार्यकर्त्यांसह आढावा बैठक सुरू होती. या आढावा बैठकीमध्ये बिडिओ रत्नाकर पगार यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिली. या धमकीला उत्तर देताना खासदार कल्याण काळे यांनी अधिकारी पगार यांना चांगलेच खडसावले. दरम्यान, खासदार कल्याण काळे यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना खडसावल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे खासदार कल्याण काळे यांनी सिल्लोडचे गटविकास अधिकारी (बिडिओ) रत्नाकर पगार यांना चांगलेच खडसावले आहे. सिल्लोड येथे खासदार कल्याण काळे यांची कार्यकर्त्यांसह आढावा बैठक सुरू होती.

या आढावा बैठकीमध्ये बिडिओ रत्नाकर पगार यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिली. या धमकीला उत्तर देताना खासदार कल्याण काळे यांनी अधिकारी पगार यांना चांगलेच खडसावले. दरम्यान, खासदार कल्याण काळे यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना खडसावल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
    1
    पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.