Shuru
Apke Nagar Ki App…
दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाबाबत एक मोठे विधान केले आहे. मंत्रीपद मिळाले नाही तरी आपली कोणतीही नाराजी असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच शिवसेनेतच राहण्याचा ठाम निर्धार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
Mahadoot news
दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाबाबत एक मोठे विधान केले आहे. मंत्रीपद मिळाले नाही तरी आपली कोणतीही नाराजी असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच शिवसेनेतच राहण्याचा ठाम निर्धार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाबाबत एक मोठे विधान केले आहे. मंत्रीपद मिळाले नाही तरी आपली कोणतीही नाराजी असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच शिवसेनेतच राहण्याचा ठाम निर्धार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.1
- कोल्हापूरमध्ये ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांचा ७४ वा पदक प्रदान कार्यक्रम आणि विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.2
- सांगली येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर थेट निशाणा साधला आहे. जंतर-मंतरवर नीट पेपर फुटीच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन हे कोणत्याही न्याय्य मागणीसाठी नसून निव्वळ राजकारणासाठीच केले जात असल्याचे विधान त्यांनी या वेळी केले.1
- आटपाडीतील जुगाऱ्यांनी आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. खोत यांची गाडी फोडणार असल्याचा थेट इशाराच आटपाडी येथील जुगार चालवणाऱ्यांकडून देण्यात आला आहे.1
- फलटण तालुक्यातील मंडलनिहाय अहवालानुसार जून महिन्यापासून आतापर्यंत तालुक्यात एकूण सरासरी ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत संपूर्ण तालुक्यात तरडगाव मंडलात सर्वाधिक १८९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील इतर मंडळांमधील पावसाची आकडेवारी पाहता, आदर्की मंडलात ११३.७ मिमी, होळ येथे १०९.९ मिमी, वाठार निंबाळकर येथे ८९.८ मिमी, कोळकी येथे ७५.५ मिमी, फलटण मंडलात ६२.२ मिमी, बर्ड येथे ६०.७ मिमी, गिरवी येथे ५१.८ मिमी, राजाळे येथे ५१.६ मिमी आणि आसू मंडलात ४४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.1
- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील आणि खंडोबा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले वाटंबरे गाव संपूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. पंढरपूरच्या दिशेने पायी प्रस्थान करणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, सांगली आणि कोल्हापूर अशा विविध भागांतील हजारो वारकऱ्यांचे वाटंबरे हे एक प्रमुख मुक्कामस्थान आहे. वर्षातून होणाऱ्या चारही वारीच्या वेळी या गावात मोठ्या प्रमाणावर दिंड्यांचा मुक्काम असतो. दरवर्षी वारीच्या काळात सुमारे १२० ते १३० दिंड्या गावात मुक्कामासाठी थांबत असल्याने येथे वैष्णव भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांच्या या आगमनामुळे गावातील प्रत्येक रस्ता आणि मंदिर भक्तिमय वातावरणात व्यापून गेले आहे.1
- लावणी फेम आणि रिल्स स्टार हर्षदा जाधव यांनी वारीदरम्यान आलेल्या आपल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. वारीमध्ये राहण्यासाठी मुळीच जागा उपलब्ध नव्हती, त्यामुळे शेवटी काय घडले आणि त्यांनी कुठे मुक्काम केला हे सांगत त्यांनी सर्वांना आपला पूर्ण व्लॉग नक्की पाहण्याचे आवाहन केले आहे.1
- Post by Md Raju1