Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजी तालुक्यातील रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करा, गटविकास अधिका-यांना निवेदन जाचक अटीमुळे मनरेगाचे काम हे ठप्प झाले आहे. बांधण्यात आलेल्या विहिरीचे पैसे शेतक-यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे. रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे आणि तश्या प्रकारचे निवेदन घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
विलास महल्ले
घाटंजी तालुक्यातील रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करा, गटविकास अधिका-यांना निवेदन जाचक अटीमुळे मनरेगाचे काम हे ठप्प झाले आहे. बांधण्यात आलेल्या विहिरीचे पैसे शेतक-यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे. रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे आणि तश्या प्रकारचे निवेदन घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सालों से ज़मीन का वि/वाद और तीन बार जा/नलेवा हम/ला #viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #news1
- বেহালা চৌরাস্তার জনসভায় Mamta Banerjee West Bengal election Janasabha at Behala Chowrasta_ Behala Paschi1
- Post by JKV NEWS 241
- महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 15 हजार के लिए ब/वाल ! शिक्षिका के साथ मा/रपी/ट का आ/रोप, VIDEO वायरल #viralreels #BreakingNews #bihar #news #school #worldbiharnews1
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- चंद्रपूर - मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस म्हणतात की रोजगार हवा तर कारखाने व मालधक्का व्हायला हवा, आज गडचिरोली जिल्हा प्रगत होत आहे तर आम्ही कोणतं पाप केलं आहे. मालधक्का झाला तर रोजगार निर्मिती होणार यासाठी जिल्ह्यातील 25 हजार नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. खुद्द मूल तालुक्यातील 5 हजाराच्या जवळपास नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. मूल शहरात मालधक्का व्हावा अशी भूमिका माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी घेतली आहे तर दुसरीकडे मालधक्का हटाव संघर्ष समितीने याला कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात संघर्षाची चिन्हे दिसून येणार.1