Shuru
Apke Nagar Ki App…
नासिक मध्याच्या आमदार देवयानी ताई फरांदे यांची विधानसभेमध्ये नाशिक मधील कॅन्सर रुग्णांसाठी टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर उभारण्यासाठी मोठी मागणी नाशिक येथे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर उभारण्याची आज विधानसभेत मागणी केली. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी विधानसभेत आज माननीय नासिक मद्य च्या आमदार देवयानी ताई फरांदे यांनी मागणी केली
Abhijeet KOLHE
नासिक मध्याच्या आमदार देवयानी ताई फरांदे यांची विधानसभेमध्ये नाशिक मधील कॅन्सर रुग्णांसाठी टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर उभारण्यासाठी मोठी मागणी नाशिक येथे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर उभारण्याची आज विधानसभेत मागणी केली. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी विधानसभेत आज माननीय नासिक मद्य च्या आमदार देवयानी ताई फरांदे यांनी मागणी केली
- Somnath Dambaleसुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र🙏9 hrs ago
- Somnath Dambaleसुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र😂9 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक:लहान मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत, ही वाढती सवय चिंताजनक असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये पालक व शाळांच्या पुढाकारातून संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची ‘मोबाईलमुक्त वेळ’ योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची सवय वाढत असून कुटुंबीयांमध्ये संवादही सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.1
- नाशिक येथे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर उभारण्याची आज विधानसभेत मागणी केली. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी विधानसभेत आज माननीय नासिक मद्य च्या आमदार देवयानी ताई फरांदे यांनी मागणी केली1
- Post by कृषी संजिवनी NEWS Today2
- Post by Haseeb Khan1
- ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?, आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं। X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं: व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है। कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है। 50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है। जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा। आज ही शुरू करें ! अपनी मेहनत को 'Forward' नहीं, 'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं। याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे। अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है। पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें। लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें। फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी। $ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:1
- येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला4
- 🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯1
- पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, यासाठी सुरू असलेल्या आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला सभागृहात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही रेल्वे सरळ मार्गेच जाण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमून पुढील 3-4 महिन्यांत अभ्यास अहवाल सादर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-मंचर-चाकण या मार्गाने रेल्वे सरळ जावी, ही या भागातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांची ठाम मागणी आहे. रेल्वेमार्ग अनावश्यक वळण न घेता सरळ जावा, यासाठी गावोगावी कृती समित्या स्थापन झाल्या असून ठिकठिकाणी रास्ता रोको व आंदोलने सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारकडून GMRT (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) संदर्भातील कारण देत मार्ग वळवण्यात आल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. माहितीच्या आधारे विचारणा केली असता, संबंधित संस्थेकडून अद्याप कोणतीही तांत्रिक हरकत नोंदवलेली नाही किंवा अधिकृत पडताळणी झालेली नाही, तर हे कारण पुढे कसे केले जाते, हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. हा प्रकल्प सरळमार्गेच व्हावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांचा सातत्यपूर्ण लढा सुरूच आहे. 📌 21 फेब्रुवारी 2024 – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री (वर्तमान मुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांची भेट 📌 28 जून 2024 – महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश कुमार जयस्वाल यांच्याशी चर्चा 📌 9 जुलै 2024 – केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट 📌 27 फेब्रुवारी 2025 – मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा 📌 19 डिसेंबर 2025 – हिवाळी अधिवेशनात या विषयावर राज्य सरकारचं लक्ष वेधलं 📌4 मार्च 2025 :- सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची महत्वपूर्ण बैठक 📌21 मार्च 2025 :- अर्थसंकल्पीय अधिवेशन 📌 12 जुलै 2025 :- पावसाळी अधिवेशन यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की या विषयावर त्यांनी स्वतः केंद्र सरकारसोबत बैठका घेतल्या आहेत. संबंधित आंतरराष्ट्रीय वेधशाळेच्या बफर झोन ( GMRT - जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) मुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे केंद्र सरकारकडून कळविण्यात आले आहे. त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तरीसुद्धा जुन्या सरळ मार्गाच्या जवळ जाणारा पर्याय शोधण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमून पुढील 3-4 महिन्यांत अभ्यास अहवाल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्व. अजित पवार यांचेही स्वप्न होते की पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी. त्यांनी या मार्गासाठी सातत्याने प्रयत्न केले. हा रेल्वेमार्ग सरळ झाला, तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. म्हणूनच पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, यासाठी पुढेही सातत्याने संघर्ष सुरूच राहील.1