Shuru
Apke Nagar Ki App…
भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखो रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या लाखोंच्या भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्ते पूर्ण जोमात आंदोलनावर ठाम आहेत.
Vijay Meher
भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखो रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या लाखोंच्या भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्ते पूर्ण जोमात आंदोलनावर ठाम आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भारतात पाण्यापासून चालणाऱ्या हायड्रोजन इंधनावरील पहिली रेल्वे सेवा सुरू झाली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच हायड्रोजन ट्रेन ठरली आहे.1
- विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील राशीनमध्ये बंद पाळण्यात आला असून निषेध फेरी काढण्यात आली आहे. आंदोलकांवर केलेल्या या अमानुष लाठीहल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यासाठीच राशीन शहरात बंद पुकारत ही निषेध फेरी काढण्यात आली आहे.1
- धाराशिव (उस्मानाबाद) शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असून, अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य द्यावे, आणि लाठीहल्ल्यादरम्यान पोलिसांच्या गणवेशात नसलेल्या संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी या मुख्य मागण्यांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवादातून सकारात्मक तोडगा काढून हे निवेदन तातडीने शासनाकडे पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. या निदर्शनाचे आणि शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रा. सन्नी वाघमारे यांनी केले. या आंदोलनात अनिरुद्ध कसबे, शुभम धनवे, आदित्य जोगदंड, यशराज सवाई, यश पवार, यशराज गिराम, संस्कार अहीरे, सोफियान शेख आणि सय्यद जैद यांच्यासह इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.3
- भोत्रा ग्रामपंचायतीमध्ये कोणतीही कामे न करताच लाखो रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. या लाखोंच्या भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून उपोषणकर्ते पूर्ण जोमात आंदोलनावर ठाम आहेत.1
- रविराज साबळे पाटील यांना आंबी पोलिस ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.1