logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन सुरू आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प जऊळका रेल्वे मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे . मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.

8 hrs ago
user_Nagesh Awachar
Nagesh Awachar
Painter and Decorator मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
8 hrs ago
2761a123-b14d-4ec1-9256-ad1619bd60ca

आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन सुरू आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प जऊळका रेल्वे मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता

b7095c90-48e7-49c6-b2a9-e23d331ce37a

पासून अमान वाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे . मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार

25f46cf6-2935-4b3e-95db-c7ff60246275

तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे

काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.

More news from Washim and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    7 hrs ago
  • आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प मालेगाव मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे हजारो निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून गंभीर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखादग्रस्त व्हावे लागत आहे तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे लाखो तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदारे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषण 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमनवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत असून पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदार राहणार आहेत अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे
    1
    आदिवासी भागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या न्याय मागण्यासाठी  पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन 
आता आश्वासन नाहीतर
जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प 
मालेगाव 
मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे हजारो निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून गंभीर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे 
मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते  
कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखादग्रस्त व्हावे लागत आहे तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत 
सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे लाखो तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदारे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषण 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमनवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत असून पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टदार राहणार आहेत अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प जऊळका रेल्वे मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे . मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    4
    आता आश्वासन नाहीतर
जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प 
जऊळका रेल्वे
मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील  पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे .
मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते  
कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत .
सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Painter and Decorator मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेला वादग्रस्त टोल नाका  बंद करावा म्हणून महाविकास आघाडीने 11 मार्चला टोलनाका तोडफोड आंदोलन केल्यानंतर दि. १३ मार्चला जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आंदोलनकर्त्याची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये नॅशनल हायवे अथोरिटी दिल्ली पुढील आदेश देईपर्यंत टोल नाका बंद करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु कुठल्यातरी  अदृश्य शक्तीमुळे प्रशासनाने हा निर्णय फिरवला असल्याचे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे  यांनी  मंगळवार दि. १८ मार्चला स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. टोल नाका त्वरित बंद करण्यात न आल्यास दि.२३ मार्चला  उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला  दारव्हा–कारंजा मार्गावरील रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत खराब असून अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण कामे तसेच कुठे सिमेंट तर कुठे डांबरीकरण अशा विस्कळीत अवस्थेत रस्ता आहे. अशा परिस्थितीत टोल वसुली करणे अन्यायकारक असल्याबाबत दि.२ मार्चला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. दारव्हा परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी कारंजा व दारव्हा बाजारपेठेत नेत असताना या टोलनाक्यावर पूर्ण टोल आकारला जात असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे.या मार्गावरील एकूण अंतर सुमारे ४८ किमी असून त्यातील बहुतांश खर्च दिग्रस ते दारव्हा या भागावर करण्यात आला आहे. दारव्हा ते भांडेगाव या केवळ १२ किमी अंतरावर कमी खर्च होऊनही १०० टक्के टोल वसुली केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत  करण्यात आला आहे. याशिवाय नियमानुसार दोन टोलनाक्यांतील अंतर किमान ६० किमी असणे आवश्यक असताना, भुलाई–भांडेगाव टोलनाका व खेर्डा (ता. कारंजा) टोलनाक्यांतील अंतर केवळ ४५ किमी असल्याने हा टोलनाका नियमबाह्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, ११ मार्च रोजी या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही पार पडली. बैठकीत टोल नाका बंद करण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले होते.तरी सुद्धा टोल वसुली सुरूच असल्याने दि.१६ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पुन्हा अर्ज सादर केला. परिसरातील धार्मिक स्थळे, शैक्षणिक गरजा आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेता टोल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, २२ मार्चपर्यंत टोल नाका बंद न झाल्यास २३ मार्च रोजी टोलनाक्यावर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही यावेळी माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल राऊत, शिवसेना उबाठा  पक्षाचे  उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक मनोहर नवरंगे  आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेला वादग्रस्त टोल नाका  बंद करावा म्हणून महाविकास आघाडीने 11 मार्चला टोलनाका तोडफोड आंदोलन केल्यानंतर दि. १३ मार्चला जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आंदोलनकर्त्याची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये नॅशनल हायवे अथोरिटी दिल्ली पुढील आदेश देईपर्यंत टोल नाका बंद करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु कुठल्यातरी  अदृश्य शक्तीमुळे प्रशासनाने हा निर्णय फिरवला असल्याचे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे  यांनी  मंगळवार दि. १८ मार्चला स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. टोल नाका त्वरित बंद करण्यात न आल्यास दि.२३ मार्चला  उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला 
दारव्हा–कारंजा मार्गावरील रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत खराब असून अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण कामे तसेच कुठे सिमेंट तर कुठे डांबरीकरण अशा विस्कळीत अवस्थेत रस्ता आहे. अशा परिस्थितीत टोल वसुली करणे अन्यायकारक असल्याबाबत दि.२ मार्चला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
दारव्हा परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी कारंजा व दारव्हा बाजारपेठेत नेत असताना या टोलनाक्यावर पूर्ण टोल आकारला जात असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे.या मार्गावरील एकूण अंतर सुमारे ४८ किमी असून त्यातील बहुतांश खर्च दिग्रस ते दारव्हा या भागावर करण्यात आला आहे. दारव्हा ते भांडेगाव या केवळ १२ किमी अंतरावर कमी खर्च होऊनही १०० टक्के टोल वसुली केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत  करण्यात आला आहे. याशिवाय नियमानुसार दोन टोलनाक्यांतील अंतर किमान ६० किमी असणे आवश्यक असताना, भुलाई–भांडेगाव टोलनाका व खेर्डा (ता. कारंजा) टोलनाक्यांतील अंतर केवळ ४५ किमी असल्याने हा टोलनाका नियमबाह्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, ११ मार्च रोजी या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही पार पडली. बैठकीत टोल नाका बंद करण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले होते.तरी सुद्धा टोल वसुली सुरूच असल्याने दि.१६ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पुन्हा अर्ज सादर केला. परिसरातील धार्मिक स्थळे, शैक्षणिक गरजा आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेता टोल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, २२ मार्चपर्यंत टोल नाका बंद न झाल्यास २३ मार्च रोजी टोलनाक्यावर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही यावेळी माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल राऊत, शिवसेना उबाठा  पक्षाचे  उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक मनोहर नवरंगे  आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by आगरा मीडिया ग्रुप
    1
    Post by आगरा मीडिया ग्रुप
    user_आगरा मीडिया ग्रुप
    आगरा मीडिया ग्रुप
    Jain temple अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • आता आश्वासन नाहीतर जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प जऊळका रेल्वे मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे . मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत . सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    4
    आता आश्वासन नाहीतर
जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग चे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात दोन्ही रस्त्याचे काम चालू करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांचा संकल्प 
जऊळका रेल्वे
मालेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती करिता वारंवार आंदोलने उपोषण इशारा देऊनही भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या मनमानीपणामुळे गेल्या सहा वर्षापासून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रियेत पडलेला आहे वारंवार निवेदने आंदोलने उपोषणे करूनही न्याय मिळत नसल्याने सामाजिक आदिवासी कार्यकर्ता सीताबाई धंदरे यांनी आज सकाळीच चार वाजता पासून अमान वाडी येथील  पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन चालू केले आहे .
मागील सहा वर्षांपासून जऊळका ते अमानवाडी कुत्तरडोह ते किन्हीराजा अमानवाडी ते मांडोली या आदिवासी भागातील खेडेगावात असणाऱ्या रस्त्यांना शहरासह जिल्ह्याला. जोडणारे रस्ते  
कित्येक वर्षापासून नादुरुस्त असून त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना गंभीर आजारासह दुखापदग्रस्त व्हावे लागत आहे. तसेच रस्त्याने गरोदर स्त्रियांना नेत असताना मध्येच खड्ड्यामुळे प्रस्तुती झाल्याच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत .
सदर रस्त्याबाबत विविध सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी वारंवार जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वारवार तक्रारी करूनही अद्याप पर्यंत रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. सदर रस्त्याच्या दृष्टी संदर्भात आदिवासी कार्यकर्त्या सीताबाई धंदरे यांनी 23 जानेवारी 2024 रोजी नदीत आमरण उपोषणकेले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी आंदोलन आश्वासन देऊन काम चालू केले नाही म्हणून पुन्हा परत 29 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा आंदोलन तसेच सहा जानेवारी 2026 रोजी कडाक्याच्या थंडीतही धमधमी येथे सलग आठ दिवस आमरण उपोषण केले. त्यावर उपाय म्हणून सर्वजनिक बांधकाम अभियंता केशव जोगदंड यांनी दोन-तीन दिवस थातूरमातूर काम चालू केले .सदर काम अवघ्या तीन दिवसातच पुन्हा उखडले तेव्हापासून आतापर्यंत सदर रस्त्यावर ठेकेदाराचे काम करणारे वाहने आहेत मात्र कुठलेही काम चालू नसून रस्ता दुरुस्त झाला नाही त्यामुळे सीताबाई धंदरे यांनी 12 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार पोलीस अधीक्षक व जऊळका पोलीस यांनापुन्हा निवेदन दिले होते याची प्रशासनाने दखल घेतली नसून त्याच्या निषेधार्थ हजारो कार्यकर्त्यांसह 18 मार्च रोजी अमानवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून गंभीर आंदोलन आंदोलन चालू केले असून त्यांच्यासोबत तीस चाळीस कार्यकर्ते सुद्धा पाण्याच्या टाकी वर चढलेले आहेत . पुढील होणाऱ्या परिणामास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा दिला आहे.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Painter and Decorator मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.