Shuru
Apke Nagar Ki App…
कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आर्थिक अडचणी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता. शेतीतील उत्पन्न घटल्याने आणि कर्जफेडीचा ताण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.
Janta police taims
कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आर्थिक अडचणी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता. शेतीतील उत्पन्न घटल्याने आणि कर्जफेडीचा ताण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आर्थिक अडचणी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता. शेतीतील उत्पन्न घटल्याने आणि कर्जफेडीचा ताण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.1
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- 📍फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला लागली आग मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियावर होत आहे व्हायरल.1
- रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लातूर शहरातील गरुड चौक ते डी मार्ट अहिल्याबाई होळकर चौक मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था. पूर्व भाग कृती समितीने रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करीत केले तीव्र आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. लातूर शहरातील गरुड चौक, शिवरत्न जीवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गे नवीन रेनापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक रिंग रोडवरील खड्यात आज 26 एप्रिल रोजी दुपारी तळपत्या उन्हात समितीने बेशर्माचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवत केले आंदोलन. लातूर शहराच्या तिन्ही बाजूनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ते विकास करण्यात आले परंतु गरुड चौक शिवरत्न जिवाजी महाले चौक ते डी मार्ट मार्गाने नवीन रेणापूर नाका अहिल्याबाई होळकर चौक दरम्यान असलेला 5 किलोमीटर मार्ग असलेला रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत असल्याने जाणीवपूर्वक या रोडचा अद्यापही विकास करण्यात आला नाही. परिणामी सदरील अरुंद मार्गावर जागोजागी लहान मोठे असंख्य खड्डे पडल्याने नागरिकांना रहदारी करण्यात अनेक समस्या निर्माण होत असून खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रोज अनेक दूचाकी चालक या मार्गावर पडतात तर चार चाकी चे अपघात होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे तसेच पावसाळ्यात या रोडवर प्रवाशांना जाण्यासाठी खूप मोठा धोका पत्करून जीव मोठे धरून चालावे लागत आहे. सदरील मार्ग मिसिंग रस्ता म्हणून दुरुस्त करण्यात यावा याकरिता स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता पण अद्याप सदरील रोड नव्याने दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्यात शहरातील पाणी या रस्त्यावर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ता बंद होतो याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज लातूर शहर पूर्व भाग कृती समितीने सदरील रोडवरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून आंदोलन करीत प्रशासनाने पुढील पंधरा दिवसाच्या आत या रोडची दुरुस्ती नाही केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कटके, भगवेश्वर धनगर, राहुल गायकवाड, गौतम ससाणेसह परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- लातूर-उदगीर तालुक्यातील वाढवणा शिवारात दोन हरीण पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्या,आशिष कल्लूरे यांनी हरणाचे वाचवले प्राण1