Shuru
Apke Nagar Ki App…
मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी..... शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर... चर्चा करण्यासाठी मुंबई ते रवाना होणार आहेत... सिद्धू भाऊ साळवे
Gajanan dhandare
मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी..... शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर... चर्चा करण्यासाठी मुंबई ते रवाना होणार आहेत... सिद्धू भाऊ साळवे
More news from Maharashtra and nearby areas
- हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात हौदोस घातला आहे, हिंगोलीच्या बासंबा शिवारात तूर उत्पादक शेतकरी वन्य प्राण्यांमुळे संकटात सापडले आहेत, रजनीश ढाले या शेतकऱ्याची दोन एकर तुरीची शेती रानडुक्कर नीलगाय व हरीण या वन्य प्राण्यांनी फस्त केली आहे, गेल्या सहा महिन्यांपासून लागवड केलेली ही तुर त वन्य प्राण्यांनी नष्ट केल्याने या शेतकऱ्याच्या मुलाबाळांचा तोंडचा घास हिरावला आहे. बाईट - रजनीश ढाले, तूर उत्पादक शेतकरी1
- #महाराष्ट्र #जीवन #प्राधिकरणाच्या #प्रादेशिक #पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य पाईप लाईनवरील दुरुस्ती कामांमुळे २ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान १५६ गावे व २ शहरांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमजेपी प्रशासनाने केले असून कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. #महाराष्ट्र #mjpmaharashtra #daryapur #anjangaonsurji #everyonehighlights #everyoneactive #जागरमराठी1
- श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.? श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे. पीडितांवर अन्याय झाल्याचा दावा केला जात असतानाच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली नसल्याचा खुलासा आता समोर आला आहे. अहिल्यानगरच्या शेजारील जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेले काही मजूर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केल्यावरून स्थानिक शेतकरी आणि या मजुरांमध्ये हुज्जत झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या वादात एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोक्यात दगडाचा मार लागला, हे पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आणि जमावाने स्वसंरक्षणार्थ व संतापून प्रतिहल्ला केला. या दोन गटांतील संघर्षात आदिवासी समाजाचे ७-८ जण आणि शेतकरी गटाचे ३-४ जण जखमी झाले. घटनेनंतर पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आले होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांची तक्रार घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, 28डिसेंबरच्या रात्री धक्कादायक घडामोडी घडल्या: पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचार देण्याची तयारी दर्शवली, मात्र पीडितांनी उपचारास स्पष्ट नकार दिला. श्रीगोंदा पोलिसांनी “तक्रारदार परत आल्यास गुन्हा दाखल करण्याची तजवीज” ठेवली असताना, प्रशासनावर चुकीचे आरोप करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या प्रकरणातील ‘अर्थपूर्ण’ तडजोडीचे प्रयत्न आणि स्टेशन डायरीतील ती नोंद यावर पोलीस प्रशासन काय अधिकृत भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- *उबाटाचे सुनिल बसपुरे,बालाजी जाधव माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे,मकरंद सावे यांच्या नेतृत्वात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,मंत्रीसंजयजीबनसोडे,उभरते नेतृत्व मयुर बनसोडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आता तकत वाढली असून प्रभाग क्र ०३ मध्ये राष्ट्रवादी अभेद्य असल्याचे आता चित्र दिसत आहे* https://youtu.be/tpBY5Qu6zAU2
- मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भाऊलाल कुडके; विलास पगारे, संतोष घोडेराव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- बस दरीत कोसळली 15 जणांचा मृत्यू2
- अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निर्णय आज रात्री चर्चे अंती होईल ; शिंदे सेनेने युतीत यावं ; युतीसाठी आशावादी आहे ; नगरमध्ये जागावाटापा संदर्भात राधाकृष्ण विखेंनी दिली माहिती Anc :- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत असताना देखील अद्यापही महायुती मध्ये जागा वाटपात संदर्भात धोरण ठरले नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीतले घटक पक्ष एकत्र येणार का आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, खरंतर आज रात्री पर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जागा वाटपा संदर्भात 68 जागेपैकी 23 जागा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मागितल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धोरण ठरत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येतं आहे. त्यामुळे शिंदे शिवसेने महायुतीत यावं अशी अपेक्षा व्यक्त करत चर्चे अंती निर्णय घेणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली असून युती व्हावी यासाठी आशावादी असल्याच देखील त्यांनी सांगितलं आहे... बाईट - राधाकृष्ण विखे1
- भीषण अपघात कारने मुलीला उडवले2
- खुद मझधार में होकर भी जो औरों का साहिल होता है, ईश्वर जिम्मेदारी उसी को देता है, जो निभाने का काबिल होता है...✍️ 🌹🥀शुभ संध्या फ्रेंड्स 🌃🥀🌹1