यवतमाळ,नांदेड,हिंगोली जिल्ह्यात 4.7 तीव्रतेचा भूकंप; मुळावा येथे घरांच्या भिंतींना तडे आज दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 8:45 ते 8:47 वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का जाणवला. प्राप्त माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली परिसरात (अक्षांश 19.533, रेखांश 77.202) सुमारे 10 किमी खोलीवर असल्याचे नोंद आहे. या भूकंपाचे धक्के डोंगरगाव, मोरथ, वाकोडी, मुळावा, उमरखेड तसेच नांदेड व आसपासच्या भागातही जाणवले. काही ठिकाणी नागरिकांना 2 ते 3 सेकंदांपर्यंत कंप जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मुळावा येथे भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक घराबाहेर पडले. दरम्यान, मोरथ येथील हनुमान मंदिरात शनिवारी निमित्त महाप्रसाद कार्यक्रम सुरू असताना उपस्थित 40 ते 50 ग्रामस्थांनाही भूकंपाचे झटके जाणवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
यवतमाळ,नांदेड,हिंगोली जिल्ह्यात 4.7 तीव्रतेचा भूकंप; मुळावा येथे घरांच्या भिंतींना तडे आज दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 8:45 ते 8:47 वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का जाणवला. प्राप्त माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली परिसरात (अक्षांश
19.533, रेखांश 77.202) सुमारे 10 किमी खोलीवर असल्याचे नोंद आहे. या भूकंपाचे धक्के डोंगरगाव, मोरथ, वाकोडी, मुळावा, उमरखेड तसेच नांदेड व आसपासच्या भागातही जाणवले. काही ठिकाणी नागरिकांना 2 ते 3 सेकंदांपर्यंत कंप जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मुळावा येथे भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांच्या
भिंतींना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक घराबाहेर पडले. दरम्यान, मोरथ येथील हनुमान मंदिरात शनिवारी निमित्त महाप्रसाद कार्यक्रम सुरू असताना उपस्थित 40 ते 50 ग्रामस्थांनाही भूकंपाचे झटके जाणवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या घोटी गावात बैलाची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आफाक असं मृतकांच नाव आहे. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं.1
- 💥 *बड़ी खबर*💥 *बाइक और तेंदुए की भीषण टक्कर, चलती बाइक के चेन-स्पॉकेट में फंसा तेंदुआ, दहाड़ से मचा हड़कंप।* उत्तराखंड के नैनीताल के भीमताल में चलती बाइक से टकराया तेंदुआ। सड़क पार करते समय एक चलती बाइक से टकरा गया और उसके चेन-स्पॉकेट में फंस गया. प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, तेंदुआ अचानक झाड़ियों से निकलकर सड़क पार कर रहा था, तभी वह एक तेज रफ्तार बाइक से टकरा गया। टक्कर इतनी जबरदस्त थी कि बाइक सवार दंपति गिर गए और तेंदुए का पैर बाइक की चेन और पिछले हिस्से में बुरी तरह फंस गया. घायल होने के कारण तेंदुआ आक्रामक हो गया और जोर-जोर से दहाड़ने लगा, जिससे वहां मौजूद राहगीरों में भगदड़ मच गई।1
- वाशिम शहर दनाणून गेले वाशिम जिल्हा द्वारा दि 28 एप्रिल रोजी वाशिम येथिल मोठा प्रेस कॉन्फरन्स हॉल सर्किट हाऊस वाशिम येथे भव्य कार्यकर्त्या मेळावा पार पडला ,यावेळी आझाद समाज पार्टीने वाशिम शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले,यावेळी वाशिम शहरात प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे आगमन होताच पुसद नाक्यावर आझाद समाज पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिश बाजीने प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे स्वागत केले, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे,विदर्भ अध्यक्ष भीम टायगर उमेश हिवराळे,प्रदेश महासचिव दत्तराव धांडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा, सुभाष अंभोरे, जावेद पठाण,यांना खुल्या जिप्सी वर चढवून मागे शेकडो मोटर सायकल रॅली काढून जय भीम नारे आणि निळ्या झेंड्यांनी वाशिम शहर दणाणून गेले होते,वाशिम शहरात आंबेडकरी आंदोलनातील एखाद्या राजकीय पार्टीने आपले शक्ती प्रदर्शन अशा भल्या मोठ्या रॅलिने करणे हे वाशिम शहरात पहिल्यांदाच घडले आहे,सद्ध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात केवळ आझाद समाज पार्टीचीच चर्चा असून जिल्ह्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीकडे वळल्याचे दिसून आले,त्यामुळे येत्या काळात भारिप वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे5
- उष्णतेची लाट… आणि वानरांचा दिलासा देणारा संदेश! हिमायतनगरमध्ये तापमान 44-45°C पर्यंत पोहोचलंय माणसांसोबतच प्राणीही उष्णतेने हैराण झाले आहेत. श्री परमेश्वर मंदिर परिसरात वानरांचा एक गट लिंबाच्या झाडाखाली शांतपणे विसावा घेताना दिसला जणू तेच सांगत आहेत — “बाहेर ऊन खूप आहे… सावलीतच आराम करा!” हे सुंदर दृश्य रामभाऊ सूर्यवंशी यांनी टिपले असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संदेश स्पष्ट आहे: स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि दुपारच्या उन्हापासून दूर रहा! #हिमायतनगर #HeatWave #SummerAlert #StaySafe #NatureMessage ViralPost MonkeyLife SaveYourself Climate NNLDigitalMedia1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख3
- Post by Purn borse1
- रीवा। कार्यालय में विलंब से पहुंचने वाले अधिकारियों - कर्मचारियों की कलेक्टर नरेंद्र कुमार सूर्यवंशी ने लगाई क्लास....।1