तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार नवे बदल तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे मागच्या दोन-तीन वर्षापासून खूप मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे सर्वांना दर्शन देण्याचे खूप मोठे आव्हान प्रशासन समोर आहेत त्यामुळे मंदिर परिसराचा विकास करणे विस्तार करणे आणि जलद गतीने दर्शन देण्यासाठी राज्य सरकारने 1865 कोटी रुपयांचा विकास आराखडा दिलेला आहे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा राबविण्यात येत आहे. आजच्या घडीला तुळजाभवानी मंदिरामध्ये जे स्टेडियम होते ते पाडण्यात आले आहे परंतु अत्यंत संत गतीने हे काम सुरू असल्यामुळे काही पुजारी बांधवांनी हे काम जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी देखील बोलून दाखवली आहे या विकास कामाच्या अनुषंगाने जे जागा मालक या ठिकाणी आपल्या जागा देण्यासाठी स्वतःहून पुढे आले आहेत त्यांना सरकारने विक्रमी चांगला मनापासून तर भाव द्यावा त्यांचे समाधान करावे कारण ही मौल्यवान जमीन जागा आपले घर हे मंडळी देत असताना त्यांना चांगल्या पद्धतीने भाव देणे शासनाचे कर्तव्य आहे कारण हे तुळजाभवानी देवस्थान रोज शासनाच्या तिजोरीमध्ये किमान दहा ते वीस लाख रुपये घालते आहे तेव्हा सरकारने देखील सरळ हस्ते जागा मालकांना मागे जातीला पाहिजे.
तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार नवे बदल तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी खूप मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे मागच्या दोन-तीन वर्षापासून खूप मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे सर्वांना दर्शन देण्याचे खूप मोठे आव्हान प्रशासन समोर आहेत त्यामुळे मंदिर परिसराचा विकास करणे विस्तार करणे आणि जलद गतीने दर्शन देण्यासाठी राज्य सरकारने 1865 कोटी रुपयांचा विकास आराखडा दिलेला आहे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा राबविण्यात येत आहे. आजच्या घडीला तुळजाभवानी मंदिरामध्ये जे स्टेडियम होते ते पाडण्यात आले आहे परंतु अत्यंत संत गतीने हे काम सुरू असल्यामुळे काही पुजारी बांधवांनी हे काम जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी देखील बोलून दाखवली आहे या विकास कामाच्या अनुषंगाने जे जागा मालक या ठिकाणी आपल्या जागा देण्यासाठी स्वतःहून पुढे आले आहेत त्यांना सरकारने विक्रमी चांगला मनापासून तर भाव द्यावा त्यांचे समाधान करावे कारण ही मौल्यवान जमीन जागा आपले घर हे मंडळी देत असताना त्यांना चांगल्या पद्धतीने भाव देणे शासनाचे कर्तव्य आहे कारण हे तुळजाभवानी देवस्थान रोज शासनाच्या तिजोरीमध्ये किमान दहा ते वीस लाख रुपये घालते आहे तेव्हा सरकारने देखील सरळ हस्ते जागा मालकांना मागे जातीला पाहिजे.
- Satish Mahamuniतुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्रhttps://youtu.be/UvCPj3-Osls?si=JrmGoXjB8_-I72dV5 hrs ago
- Satish Mahamuniतुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्रदुर्गा भक्तनिवास निवास करण्याची खूप चांगली सोय आहे घरगुती व्यवस्था आहे आपण या हॉम्सचे व्यवस्थेमध्ये निश्चित यावे त्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करावा 98 90 0 24 9105 hrs ago
- Satish Mahamuniतुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्रhttps://youtu.be/UvCPj3-Osls?si=JrmGoXjB8_-I72dV5 hrs ago
- औसा रोड वरील खुनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून आरोग्य भाषेत अपमान कारक वागणूक. लातूर आतील समस्त पत्रकार बांधवांकडून त्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याचा जाहीर निषेध.1
- *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. "संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.1
- Post by EKMAT DIGITAL1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.1
- संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- 📍पुरणमल लाहोटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा किरकोळ वाद गेला विकोपाला चार आरोपींना पोलिसांनी तात्काळ केलं जेरबंद, 📍 न्यायालयाकडून पीसीआर मंजूर. 📍 किरकोळवादातून युवकांनी कायदा हातात घेऊ नये संयमाने लोकशाही मार्गाने वाद मिटवता येतात -DYSP समीर सिंह साळवे1