Shuru
Apke Nagar Ki App…
फुलंब्री वंचित बहुजन युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी रंगनाथ भुईगड यांची निवड,
AKBAR SHAHA
फुलंब्री वंचित बहुजन युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी रंगनाथ भुईगड यांची निवड,
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by AKBAR SHAHA1
- Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News1
- छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी : मराठा कुणबी मंत्रालय वेगळ्याने स्थापन करा मराठ्याचे मंत्री विखे पाटील कामच करत नाही मनोज जरांगे पाटील यांचा विखे पाटलावर..1
- बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ बदनापूर (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तर पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.2
- नासिक में दर्दनाक हादसा! कुएं में गिरी कार, एक ही परिवार के 9 लोगों की मौत नासिक में एक दर्दनाक हादसा हो गया. जहां एक कार कुएं में गिर गई. जिससे 9 लोगों की मौत दर्दनाक मौत हो गई. बताया जाता है कि कार में सवार परिवार एक इवेंट में गया था. नासिक से 40 किमी दूर दिंडोरी तालुका के शिवाजीनगर इलाके में शुक्रवार रात करीब 11:30 बजे एक भयानक हादसा हो गया. यहां 'इंदौरे' गांव के दरगोड़े परिवार के 9 सदस्यों की उस समय दर्दनाक मौत हो गई, जब एक मारुति एक्सएल कार कुएं में गिर गई. दिंडोरीके शिवाजीनगर के राजे बैंक्वेट हॉल में वडजे क्लासेस की तरफ से वार्षिक समारोह आयोजित किया गया था. जहां इंदौरे गांव से सुनील दत्तात्रेय दरगोड़े अपने परिवार के बच्चों को इस इवेंट में लेकर आए थे. इवेंट के बाद दिंडोरी से दरगोड़े परिवार कार से घर लौट रहा था, तभी ड्राइवर का कंट्रोल खो गया और कार सड़क किनारे पानी से भरे कुएं में गिर गई. हादसे की जानकारी मिलते ही प्रशासन, पुलिस, समाजसेवी, नगर पंचायत की फायर ब्रिगेड, पुलिस और डिजास्टर मैनेजमेंट की टीम मौके पर पहुंची और तुरंत बचाव का काम शुरू किया गया. चूंकि कुआं पूरी तरह से पानी से भरा हुआ था, इसलिए राहत के काम में बड़ी रुकावटें आईं. आधी रात को दो क्रेन की मदद से कार को बाहर निकाला गया.1
- बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरातील नळ योजनेच्या पुरवठ्यात गटाराचे दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जुन्या, जीर्ण पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्यामुळे कॉलरा, टायफॉइड, काविळ आणि जुलाब यांसारखे जलजन्य आजार पसरत आहेत. योग्य जलशुद्धीकरण यंत्रणेचा अभाव आणि नगर पंचायतचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. प्रमुख आरोग्य धोके आणि कारणे: - दूषित पाणी: पिण्याच्या नळांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने माती व लहान जीवजंतू असलेले पाणी पुरवले जात आहे. - आजारांचा प्रादुर्भाव: दूषित पाण्यामुळे नागरिकांना वांत्या, जुलाब, अतिसार व ताप यांसारख्या साथीच्या आजारांचा सामना करावा लागतोय. - जीर्ण पाइपलाइन: अनेक वर्षांपासून जुन्या झालेल्या पाइपलाइन आणि गटारांच्या पाईप्स जवळील पाईप्समुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. - जलशुद्धीकरणाचा अभाव: अनेक पाणीपुरवठा योजनांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अशुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांची आवाज: - डॉ. परवीन अन्सारी (वार्ड एक महिला):* अलनूर मस्जिद परिसरात मागील तीन महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना जुनी पाईपलाईन फुटली असता थातूर मातुर जोडणी केल्याने गटाराचे पाणी नळ योजनेच्या पाण्यात मिसळत आहे. - चित्रा संतोष पवार (नगर अध्यक्ष): नगर पंचायतने पाणी शुद्धतेची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली नाही. संबंधित अभियांत्याला सूचना दिली असून दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्ती करण्यात येईल व पाणी तपासून घेतले जाईल. नगर पंचायतने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.10
- अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; तिसऱ्या दिवशीही तणाव कायम सोलापूर (माढा तालुका), ३ एप्रिल २०२६ — सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे मराठा आणि धनगर समाजात निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही शमलेला नाही. गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जमावबंदी लागू करण्यात आली असून, दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटनाही घडल्या आहेत. वादाची पार्श्वभूमी खेलोबा मंदिर परिसरात (पालखी मार्गावर) मंगळवारी रात्री अंधारात पुतळा बसवण्यात आला. धनगर समाजाकडून याला तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देवस्थानच्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण झाले असून, पालखी मार्ग अडवला जाईल. त्यामुळे पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाकडून मात्र पुतळा सन्मानाने ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा-अर्चा करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही गट आमने-सामने आले. संतप्त जमावाने तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली. मोजमाप (सर्व्हे) सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर धाव घेतल्याचेही दिसले. गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “खेलोबा मंदिरालगत चुकीच्या पद्धतीने (रात्री अंधारात) पुतळा बसवणे कदापि सहन केले जाणार नाही. पुतळा बसवायची जबाबदारी माझ्यावर सोपवा — वाजत-गाजत, दिवसा सन्मानाने बसवू.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत “सात गुंठे जागा उपलब्ध आहे, तिथे पुतळा बसवू” असे सूचित केल्याचे पडळकर यांनी सांगितले. त्यांनी यात राजकारण सुरू असल्याचा आरोपही केला. या वक्तव्यानंतर काही मराठा आंदोलकांनी पडळकरांची “जीभ घसरली” अशी टीका केली. लक्ष्मण हाके यांची भूमिका धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन तीव्र केले. “छत्रपतींच्या पुतळ्याला नव्हे, त्या जागेला विरोध आहे,” असे सांगत त्यांनी पुतळा हटवण्यावर ठाम राहिले. “गोळ्या घातल्या तरी माघार नाही,” असेही त्यांनी म्हटले. आज मोजणी सुरू असताना हाके यांनी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. इतर प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन केले. प्रशासन दोन्ही बाजूंसोबत चर्चा करत आहे, पण तोडगा अद्याप निघालेला नाही. गावातील काही स्थानिकांनी “सर्व समाज मंदिराचे भक्त आहेत, जातीय तेढ कशी निर्माण झाली?” असा प्रश्न उपस्थित केला. शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्यावरून समाजात भांडणे होणे आणि राजकीय रंग चढणे हे दुर्दैवी आहे. दोन्ही समाजांनी शांतता राखून, प्रशासनाच्या माध्यमातून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- Post by AKBAR SHAHA1