बोथा घाटात आढळले दोघांचे मृतदेह, तीन दिवसापासून होते पडून,एक मृतक चिखलदऱ्याचा बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नियमित अंतराने होणाऱ्या या अपघातात अनेकांचे बळी जात असून निष्पाप प्रवासी जायबंदी होत आहे.विविध प्रकारच्या वाहन संख्येत झालेली वाढ, अपुरे अरुंद रस्ते, वाहतुकीच्या शिस्तीकडे होणारे दुर्लक्ष, मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे ‘फॅड’ आदि कारणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खोल दरीत कोसळले, मोबाईल रेंजही नव्हती बुलढाणा खामगाव राज्य मार्गावरील बोथा घाटात एका भीषण अन अभूतपूर्व अपघाताची नोंद झाली आहे. एका दुचाकीवरून जाणारे दोन युवक दुचाकीसह खोल दरीत कोसळले. घनदाट जंगलामुळे हा परिसर वरून सहज दिसणारा नाही. यातच दुर्दैवाचा कळस म्हणजे या परिसरात ‘मोबाईल रेंज’च नाही! यामुळे दरीत कोसळल्यावर तीन दिवसापासून दोघांचे मृतदेह पडून होते. दुर्गंधी मुळे झाला उलगडा अखेर मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी सुटल्याने ‘काहीतरी भीषण झाल्याचे’ उघडकीस आले. गावाकऱ्यांनी बोथा घाटात दुर्गंधी येत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली. प्रारंभी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी ( खामगाव ) प्रदीप पाटील यांच्यासह हिवरखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार आशिष केचरे, बीट जमादार गजानन अहेर, पोलीस हवालदार महेंद्र नारखेडे व प्रदीप वानखडे हे घटनास्थळी पोहचले . यावेळी त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या परिसराची पाहणी केली असता बोथा घाटातील दरीमध्ये दोन जणांचे मृतदेह पडले असल्याचे दिसुन आले. मृतदेहांच्या बाजूला दुचाकी (क्र. एमएच २७ बीपी- ५६२०) ही पडलेली होती. प रात्रीच्या अंधारामुळे कार्यवाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज सकाळी पोलिस मृतदेह दरीत्ूान बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहचले . यावेळी बोथा गावातील काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले होते. खोल दरीत कोसळले, मोबाईल रेंजही नव्हती बुलढाणा खामगाव राज्य मार्गावरील बोथा घाटात एका भीषण अन अभूतपूर्व अपघाताची नोंद झाली आहे. एका दुचाकीवरून जाणारे दोन युवक दुचाकीसह खोल दरीत कोसळले. घनदाट जंगलामुळे हा परिसर वरून सहज दिसणारा नाही. यातच दुर्दैवाचा कळस म्हणजे या परिसरात ‘मोबाईल रेंज’च नाही! यामुळे दरीत कोसळल्यावर तीन दिवसापासून दोघांचे मृतदेह पडून होते. दुर्गंधी मुळे झाला उलगडा अखेर मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी सुटल्याने ‘काहीतरी भीषण झाल्याचे’ उघडकीस आले. गावाकऱ्यांनी बोथा घाटात दुर्गंधी येत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली. प्रारंभी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी ( खामगाव ) प्रदीप पाटील यांच्यासह हिवरखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार आशिष केचरे, बीट जमादार गजानन अहेर, पोलीस हवालदार महेंद्र नारखेडे व प्रदीप वानखडे हे घटनास्थळी पोहचले . यावेळी त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या परिसराची पाहणी केली असता बोथा घाटातील दरीमध्ये दोन जणांचे मृतदेह पडले असल्याचे दिसुन आले. मृतदेहांच्या बाजूला दुचाकी (क्र. एमएच २७ बीपी- ५६२०) ही पडलेली होती. प रात्रीच्या अंधारामुळे कार्यवाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज सकाळी पोलिस मृतदेह दरीत्ूान बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहचले . यावेळी बोथा गावातील काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले होते. मृताची ओळख पटली ग्रामस्थांकडुन या दोघांची ओळख पटली आहे. जयराम उर्फ सचिन सुरेश कांडेलकर (वय ३०, रा. बोथा फॉरेस्ट, जिल्हा बुलढाणा ) व मुन्ना दादू जामुनकर (वय ४५, रा. चिखलदरा जि. अमरावती) अशी मृतांची नावे असल्याचे निष्पन्न झाले . हे दोघे तीन दिवसांपुर्वी बुलढाणा येथे गेले होते . तेथून परत येत असतांना दुचाकी दरीत कोसळुन अपघात झाला असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोघांचे मृतदेह कुजलेले असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत. एसडिपीओ म्हणतात अपघातच दरम्यान यासंदर्भात एसडीपीओ प्रदीप पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी ही घटना अपघातच असल्याचे ठामपणे सांगितले. बोथा घाटातील एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकी खोल दरीत कोसळली. त्यात दोघांचा मृत्यू झाला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरीत मोबाईल रेंज नसल्याचे देखील ते म्हणाले.
बोथा घाटात आढळले दोघांचे मृतदेह, तीन दिवसापासून होते पडून,एक मृतक चिखलदऱ्याचा बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नियमित अंतराने होणाऱ्या या अपघातात अनेकांचे बळी जात असून निष्पाप प्रवासी जायबंदी होत आहे.विविध प्रकारच्या वाहन संख्येत झालेली वाढ, अपुरे अरुंद रस्ते, वाहतुकीच्या शिस्तीकडे होणारे दुर्लक्ष, मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे ‘फॅड’ आदि कारणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खोल दरीत कोसळले, मोबाईल रेंजही नव्हती बुलढाणा खामगाव राज्य मार्गावरील बोथा घाटात एका भीषण अन अभूतपूर्व अपघाताची नोंद झाली आहे. एका दुचाकीवरून जाणारे दोन युवक दुचाकीसह खोल दरीत कोसळले. घनदाट जंगलामुळे हा परिसर वरून सहज दिसणारा नाही. यातच दुर्दैवाचा कळस म्हणजे या परिसरात ‘मोबाईल रेंज’च नाही! यामुळे दरीत कोसळल्यावर तीन दिवसापासून दोघांचे मृतदेह पडून होते. दुर्गंधी मुळे झाला उलगडा अखेर मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी सुटल्याने ‘काहीतरी भीषण झाल्याचे’ उघडकीस आले. गावाकऱ्यांनी बोथा घाटात दुर्गंधी येत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली. प्रारंभी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी ( खामगाव ) प्रदीप पाटील यांच्यासह हिवरखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार आशिष केचरे, बीट जमादार गजानन अहेर, पोलीस हवालदार महेंद्र नारखेडे व प्रदीप वानखडे हे घटनास्थळी पोहचले . यावेळी त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या परिसराची पाहणी केली असता बोथा घाटातील दरीमध्ये दोन जणांचे मृतदेह पडले असल्याचे दिसुन आले. मृतदेहांच्या बाजूला दुचाकी (क्र. एमएच २७ बीपी- ५६२०) ही पडलेली होती. प रात्रीच्या अंधारामुळे कार्यवाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज सकाळी पोलिस मृतदेह दरीत्ूान बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहचले . यावेळी बोथा गावातील काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले होते. खोल दरीत कोसळले, मोबाईल रेंजही नव्हती बुलढाणा खामगाव राज्य मार्गावरील बोथा घाटात एका भीषण अन अभूतपूर्व अपघाताची नोंद झाली आहे. एका दुचाकीवरून जाणारे दोन युवक दुचाकीसह खोल दरीत कोसळले. घनदाट जंगलामुळे हा परिसर वरून सहज दिसणारा नाही. यातच दुर्दैवाचा कळस म्हणजे या परिसरात ‘मोबाईल रेंज’च नाही! यामुळे दरीत कोसळल्यावर तीन दिवसापासून दोघांचे मृतदेह पडून होते. दुर्गंधी मुळे झाला उलगडा अखेर मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी सुटल्याने ‘काहीतरी भीषण झाल्याचे’ उघडकीस आले. गावाकऱ्यांनी बोथा घाटात दुर्गंधी येत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली. प्रारंभी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी ( खामगाव ) प्रदीप पाटील यांच्यासह हिवरखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार आशिष केचरे, बीट जमादार गजानन अहेर, पोलीस हवालदार महेंद्र नारखेडे व प्रदीप वानखडे हे घटनास्थळी पोहचले . यावेळी त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या परिसराची पाहणी केली असता बोथा घाटातील दरीमध्ये दोन जणांचे मृतदेह पडले असल्याचे दिसुन आले. मृतदेहांच्या बाजूला दुचाकी (क्र. एमएच २७ बीपी- ५६२०) ही पडलेली होती. प रात्रीच्या अंधारामुळे कार्यवाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज सकाळी पोलिस मृतदेह दरीत्ूान बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहचले . यावेळी बोथा गावातील काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले होते. मृताची ओळख पटली ग्रामस्थांकडुन या दोघांची ओळख पटली आहे. जयराम उर्फ सचिन सुरेश कांडेलकर (वय ३०, रा. बोथा फॉरेस्ट, जिल्हा बुलढाणा ) व मुन्ना दादू जामुनकर (वय ४५, रा. चिखलदरा जि. अमरावती) अशी मृतांची नावे असल्याचे निष्पन्न झाले . हे दोघे तीन दिवसांपुर्वी बुलढाणा येथे गेले होते . तेथून परत येत असतांना दुचाकी दरीत कोसळुन अपघात झाला असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोघांचे मृतदेह कुजलेले असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत. एसडिपीओ म्हणतात अपघातच दरम्यान यासंदर्भात एसडीपीओ प्रदीप पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी ही घटना अपघातच असल्याचे ठामपणे सांगितले. बोथा घाटातील एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकी खोल दरीत कोसळली. त्यात दोघांचा मृत्यू झाला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरीत मोबाईल रेंज नसल्याचे देखील ते म्हणाले.
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अकोला बायपास परिसरात एका भरधाव कारने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.1
- Har bimariyo ka elaj riyansh amrit juce ke pass... har har riyansh har ghar riyansh1
- वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी... वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात; महिला जखमी कमलापूर कमानीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, वाळूज पोलीस स्टेशन जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.1
- श्री. संत गजानन महाराज संस्थानचा कडक निर्णय : मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी; नियम मोडल्यास मोबाईल जप्त होणार श्री गजानन महाराज संस्थानचा कडक निर्णय : मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी; नियम मोडल्यास मोबाईल जप्त होणार शेगाव : अध्यात्म, पावित्र्य आणि शिस्त यांची ओळख असलेल्या श्री गजानन महाराजांच्या पवित्र नगरीत आता मंदिर परिसरातील मोबाईल वापरावर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. श्री गजानन महाराज संस्थानने याबाबत स्पष्ट आणि कडक इशारा देत भाविकांना मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असल्याचे जाहीर केले आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी, दर्शन व्यवस्थेतील अडथळे, तसेच काहींकडून मोबाईलद्वारे होणारे फोटो, व्हिडिओ आणि अनावश्यक गोंधळ यामुळे मंदिराचे पावित्र्य बाधित होत असल्याची गंभीर दखल संस्थानने घेतली आहे. यामुळे आता मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वारावरच मोबाईल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संस्थानने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना कोणी आढळल्यास संबंधितांचा मोबाईल तात्काळ जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल परत मिळवण्यासाठी होणारा मानसिक त्रास, वेळेची नासाडी आणि गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दररोज लाखो भाविक श्रींच्या दर्शनासाठी शेगावात येतात. मात्र काही जण मोबाईलमध्ये व्यस्त राहून दर्शन रांगेत अडथळे निर्माण करतात, सेल्फी आणि व्हिडिओच्या नादात शिस्त मोडतात, अशी तक्रार वारंवार समोर येत होती. या पार्श्वभूमीवर संस्थानने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. “श्रींचे दर्शन हे श्रद्धेचे, शांततेचे आणि भक्तीचे असावे; मोबाईलच्या गोंधळाचे नव्हे,” असा स्पष्ट संदेश संस्थानने या निर्णयातून दिला आहे. त्यामुळे आता मंदिर परिसरात ‘नो मोबाईल झोन’ची कडक अंमलबजावणी होणार असून भाविकांनीही याला सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शिस्त, सुरक्षितता आणि पावित्र्य जपण्यासाठी संस्थानने उचललेले हे कठोर पाऊल सध्या संपूर्ण शेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.1
- 🌾“टार्गेट संपलं” म्हणत हरभरा खरेदी बंद; बुलढाण्यात शेतकऱ्यांचा संताप!⚠️ 🚨 बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हरभरा खरेदी केंद्रांवर सुरू असलेला प्रकार हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. शासनाच्या पोर्टलवर अधिकृत नोंदणी करून, टोकन घेऊन, ट्रॅक्टरभर माल केंद्रावर आणूनही आता शेतकऱ्यांना “टार्गेट संपलं” म्हणून हरभरा मोजण्यास नकार दिला जात आहे. जर खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित होते, तर मग हजारो शेतकऱ्यांची नोंदणी का करून घेतली? नोंदणी झाली म्हणजे खरेदीची हमी नाही का? आज शेतकरी कडक उन्हात दिवसभर रांगेत उभा राहून वाहतूक, मजुरी आणि वेळेचे नुकसान सहन करतोय, तर दुसरीकडे व्यापारी हमीभावापेक्षा ₹७०० ते ₹१००० कमी दराने हरभरा खरेदी करून शेतकऱ्यांची उघड लूट करत आहेत. धक्कादायक आरोप म्हणजे शेतकऱ्यांचा माल “FAQ निकषात नाही” म्हणून नाकारला जातो आणि नंतर तोच माल व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शासनाकडे विकला जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा नसून शेतकऱ्यांच्या हक्कांवरचा अन्याय आहे. आधीच अवकाळी पाऊस, गारपीट आणि कर्जाच्या संकटाने त्रस्त आहेत, अशा वेळी शासनाने “उद्दिष्ट संपले” म्हणून हात झटकणे हे अमानुष आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ खरेदी उद्दिष्ट वाढवून बंद पडलेले पोर्टल सुरू करावे, नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा शेवटचा दाणा हमीभावाने खरेदी करावा, व्यापारी-अधिकारी साटेलोट्याची चौकशी करावी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोठ्या आंदोलनात परिवर्तित होईल. 🌾✊1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- १० वर्षे नोकरी करून दुसऱ्याचे नोकर बनण्याऐवजी, फक्त २ वर्षे मेहनत करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे तुम्ही लवकरच स्वतःचे मालक बनू शकता. हा विचार अनेकांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी प्रेरित करतो.1