logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले

4 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
4 hrs ago

बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले
    1
    बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड 
बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला.
कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत संपन्न झाली आहे सिल्लोड शहर पोलीस व सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जयंती साठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता
    1
    सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत संपन्न झाली आहे सिल्लोड शहर पोलीस व सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जयंती साठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विझोरा येथे बुद्ध विहार मध्ये महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
    1
    विझोरा येथे बुद्ध विहार मध्ये महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐शुभेच्छुक: डॉक्टर संजय पगारे,सृष्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद
    1
    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐शुभेच्छुक: डॉक्टर संजय पगारे,सृष्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    10 hrs ago
  • ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    1
    ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा
    1
    तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम  चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम
ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले. ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.. उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले... मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.
    1
    किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले.
ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व  यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते..
उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. 
याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले...
मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कोटा ब्रेकिंग आरकेपुरम पोलिस स्टेशन क्षेत्रातील आवली रोजडी येथे प्रेमविवाहाच्या विरोधात हिंसक हल्ला! कोटा शहरातील आरकेपुरम थाना अंतर्गत आवली रोजडी (गणपती विहार) भागात ८ एप्रिल २०२६ रोजी एक भयानक मारपीट आणि तलवारी-लाठ्यांचा हल्ला झाल्याचे लाइव व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात एका बाजूने दुसऱ्या बाजूवर तलवारी, लाठ्या आणि सरिया घेऊन जोरदार हल्ला चढवला. हल्ल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हिंसक घटनेत एक महिला सहित अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची पार्श्वभूमी: विशाल आणि तनिषा यांनी २४ मार्च २०२६ रोजी कोर्ट मॅरेज केली होती. मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी (धीरज व इतर) मुलाच्या घरी घुसून लाठ्या, सरिया आणि तलवारीने हल्ला केला. विशालच्या कुटुंबातील अनेक जणांचे डोके फुटले, टाके पडले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरकेपुरम पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपी अद्याप फरारी आहेत. तनिषा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना कोटा शहरातील लव मॅरेज विरोधातील पारिवारिक हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण आहे. अधिक अपडेट हवे असतील किंवा व्हिडिओ डिटेल्स हव्या असतील तर सांगा! सावधानी: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त विश्वसनीय स्त्रोतांमधूनच शेअर करा.
    1
    कोटा ब्रेकिंग 
आरकेपुरम पोलिस स्टेशन क्षेत्रातील आवली रोजडी येथे प्रेमविवाहाच्या विरोधात हिंसक हल्ला!
कोटा शहरातील आरकेपुरम थाना अंतर्गत आवली रोजडी (गणपती विहार) भागात ८ एप्रिल २०२६ रोजी एक भयानक मारपीट आणि तलवारी-लाठ्यांचा हल्ला झाल्याचे लाइव व्हिडिओ समोर आला आहे.
या हल्ल्यात एका बाजूने दुसऱ्या बाजूवर तलवारी, लाठ्या आणि सरिया घेऊन जोरदार हल्ला चढवला. हल्ल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हिंसक घटनेत एक महिला सहित अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची पार्श्वभूमी:
विशाल आणि तनिषा यांनी २४ मार्च २०२६ रोजी कोर्ट मॅरेज केली होती.
मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते.
त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी (धीरज व इतर) मुलाच्या घरी घुसून लाठ्या, सरिया आणि तलवारीने हल्ला केला.
विशालच्या कुटुंबातील अनेक जणांचे डोके फुटले, टाके पडले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरकेपुरम पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपी अद्याप फरारी आहेत.
तनिषा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ही घटना कोटा शहरातील लव मॅरेज विरोधातील पारिवारिक हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण आहे.
अधिक अपडेट हवे असतील किंवा व्हिडिओ डिटेल्स हव्या असतील तर सांगा!
सावधानी: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त विश्वसनीय स्त्रोतांमधूनच शेअर करा.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.