Shuru
Apke Nagar Ki App…
हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी पचखेडी येथील हनुमान मंदिरातील घटना घटना कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
Sharad shahare
हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी पचखेडी येथील हनुमान मंदिरातील घटना घटना कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.1
- Post by Mahesh RamRaj PandRam3
- Post by SATISH BHALERAO1
- वानाडोंगरीत भूमाफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप नागपूर :- वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. “नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.1
- Post by Samachar king digital1
- जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- लोकेशन:- बीना रिपोर्टर :-राकेश सेन बीना :-रिफाइनरी गेट पर उस वक्त नजारा कुछ अलग ही था जब मजदूरों ने प्रबंधन के खिलाफ शोषण के आरोप लगाए बुधवार को रिफाइनरी गेट पर रिफाइनरी विस्तार को लेकर प्राइवेट कंपनियों द्वारा निर्माण कार्य कराए जा रहे हैं जिसमें हजारों मजदूर ने एकत्रित होकर प्रबंधन के खिलाफ जमकर नारेबाजी की उन्होंने आरोप लगाते हुए कहा कि हम लोगों का शोषण किया जा रहा है 8 घंटे की ड्यूटी की जगह 12 घंटे काम लिया जाता है जबकि सरकार द्वारा निर्धारित 8 घंटे का नियम है समय पर वेतन न देना यह कंपनियों का कार्य बन चुका है ऐसे में श्रम विभाग क्या कर रहा है यह पता नहीं ऐसा मजदूरों का कहना है की श्रम विभाग की सुस्त चाल के कारण प्राइवेट कंपनियों के हौसले बुलंद है जिसके चलते मजदूरों का लगातार शोषण हो रहा है शासन और प्रशासन को चाहिए की वह इस और शीघ्र ध्यान दें अन्यथा मजदूर उग्र आंदोलन के लिए बाध्य होंगे। पार्षद बी डी रजक ने बताया कि वी आर सी कंपनी एवं अन्य कंपनी प्राइवेट कंपनी द्वारा मजदूरों का शोषण किया जा रहा है केंद्रीय एवं प्रदेश सरकार द्वारा 8 घंटे की ड्यूटी निश्चित की गई किंतु इसे 12 घंटे काम करवाया जा रहा है अतिरिक्त वेतन नहीं दिया जाता है और वेतन भी दो-दो माह का रोक लिया जाता है जिसके चलते मजदूरों ने आज आंदोलन किया। मुझे सूचना मिली मैं तत्काल यहां पहुंच कर अधिकारियों से चर्चा की देखते हैं आगे होता क्या?1
- Post by Samachar king digital1