logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

किन्होळ्याचे व पंच क्रोशितील आराध्य दैवत अंबिका माता यात्रेला मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी.. संस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन.... चिखली - चिखली येथून च जवळ असलेल्या किन्होळा गावी आज दि .1 एप्रिल रोजी अंबिका माता या 1 दिवशीय यात्रेला दूरच्या गावावरून मोठे भाविक भक्त येतात. आज पहाटे पारंपारिक विधिवत पूजा करून मंगलमय प्रारंभ झाला आहे.. या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. भक्ती शक्ती यांनी श्रद्धेचा त्रिवेणी. संगम असलेल्या किन्होळा गावात आज उत्साह ओसंडून गेला आहे. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, भाविकांनी दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. संस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.. यामध्ये कार्यक्रम महापूजा, अभिषेक,आरती, भजनाचे कार्यक्रम, रंगले होते... भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. संस्थांच्या वतीने चोक बंदोबस्त करण्यात आला ...शेगाव संस्थांचे सेवेकरी यांची विशेष मदत लाभली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.... या ठिकाणी श्रद्धेचा महाकुंभ मेळा भरल्यासारखा वाटत होता...

2 hrs ago
user_Santosh Bahekar PRESS
Santosh Bahekar PRESS
Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
2 hrs ago

किन्होळ्याचे व पंच क्रोशितील आराध्य दैवत अंबिका माता यात्रेला मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी.. संस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन.... चिखली - चिखली येथून च जवळ असलेल्या किन्होळा गावी आज दि .1 एप्रिल रोजी अंबिका माता या 1 दिवशीय यात्रेला दूरच्या गावावरून मोठे भाविक भक्त येतात. आज पहाटे पारंपारिक विधिवत पूजा करून मंगलमय प्रारंभ झाला आहे.. या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. भक्ती शक्ती यांनी श्रद्धेचा त्रिवेणी. संगम असलेल्या किन्होळा गावात आज उत्साह ओसंडून गेला आहे. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, भाविकांनी दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. संस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.. यामध्ये कार्यक्रम महापूजा, अभिषेक,आरती, भजनाचे कार्यक्रम, रंगले होते... भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. संस्थांच्या वतीने चोक बंदोबस्त करण्यात आला ...शेगाव संस्थांचे सेवेकरी यांची विशेष मदत लाभली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.... या ठिकाणी श्रद्धेचा महाकुंभ मेळा भरल्यासारखा वाटत होता...

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चिखली - चिखली येथून च जवळ असलेल्या किन्होळा गावी आज दि .1 एप्रिल रोजी अंबिका माता या 1 दिवशीय यात्रेला दूरच्या गावावरून मोठे भाविक भक्त येतात. आज पहाटे पारंपारिक विधिवत पूजा करून मंगलमय प्रारंभ झाला आहे.. या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. भक्ती शक्ती यांनी श्रद्धेचा त्रिवेणी. संगम असलेल्या किन्होळा गावात आज उत्साह ओसंडून गेला आहे. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, भाविकांनी दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. संस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.. यामध्ये कार्यक्रम महापूजा, अभिषेक,आरती, भजनाचे कार्यक्रम, रंगले होते... भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. संस्थांच्या वतीने चोक बंदोबस्त करण्यात आला ...शेगाव संस्थांचे सेवेकरी यांची विशेष मदत लाभली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.... या ठिकाणी श्रद्धेचा महाकुंभ मेळा भरल्यासारखा वाटत होता...
    1
    चिखली - चिखली येथून च जवळ असलेल्या किन्होळा गावी आज दि .1 एप्रिल रोजी अंबिका माता या 1 दिवशीय यात्रेला दूरच्या गावावरून मोठे भाविक भक्त येतात. आज पहाटे  पारंपारिक विधिवत पूजा करून मंगलमय प्रारंभ झाला आहे.. या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. भक्ती शक्ती यांनी श्रद्धेचा त्रिवेणी. संगम असलेल्या किन्होळा गावात आज उत्साह ओसंडून गेला आहे. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, भाविकांनी दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. संस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.. यामध्ये कार्यक्रम महापूजा, अभिषेक,आरती, भजनाचे कार्यक्रम, रंगले होते... भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून. संस्थांच्या वतीने चोक बंदोबस्त करण्यात आला ...शेगाव संस्थांचे सेवेकरी यांची विशेष मदत लाभली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले....
या ठिकाणी श्रद्धेचा महाकुंभ मेळा भरल्यासारखा वाटत होता...
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा
    1
    बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor Buldana, Buldhana•
    11 hrs ago
  • अखेर..... शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती...पण त्या मागणीला यश आले आहे... काम सुरू
    1
    अखेर..... शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती...पण त्या मागणीला यश आले आहे... काम सुरू
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • खामगाव : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या खंडोबा १२ गाड्या यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. खंडोबा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. रविकांत दिनकर भोसले यांनी सादर केलेल्या अर्जानुसार, सदर यात्रा पुरात खंडोबा मंदिर येथे पार पडणार असून यात्रेचा मार्ग जगदंबा रोड, आठवडी बाजार मार्ग व कमलसिंग गौतमसिंग चौक असा आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक (खामगाव शहर) तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी आठवडी बाजार रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांच्या आदेशानुसार, उपविभागीय दंडाधिकारी, खामगाव यांनी बाजार आणि यात्रा कायदा १८६२ च्या कलम ५ अन्वये अधिकार वापरून दिनांक २ एप्रिल २०२६ रोजीचा आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच रद्द करण्यात आलेला आठवडी बाजार पुढील दिवशी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
    3
    खामगाव : शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या खंडोबा १२ गाड्या यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
खंडोबा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. रविकांत दिनकर भोसले यांनी सादर केलेल्या अर्जानुसार, सदर यात्रा पुरात खंडोबा मंदिर येथे पार पडणार असून यात्रेचा मार्ग जगदंबा रोड, आठवडी बाजार मार्ग व कमलसिंग गौतमसिंग चौक असा आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक (खामगाव शहर) तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी आठवडी बाजार रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांच्या आदेशानुसार, उपविभागीय दंडाधिकारी, खामगाव यांनी बाजार आणि यात्रा कायदा १८६२ च्या कलम ५ अन्वये अधिकार वापरून दिनांक २ एप्रिल २०२६ रोजीचा आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच रद्द करण्यात आलेला आठवडी बाजार पुढील दिवशी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नाशिक : ऑपरेशन ‘मुस्कान’ची मोठी कारवाई; धरणाजवळील झोपडीतून अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी जेरबंद नाशिकमध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत गुन्हेशाखा युनिट-२ ने मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Nashik शहरातील Indiranagar Police Station येथे गु.र.नं. १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त (गुन्हे) Kiran Kumar Chavan यांनी दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी Hemant Todkar यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडित मुलगी आणि संशयित आरोपी Dhamangaon येथे असल्याची माहिती समोर आली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) Sandeep Mitke यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक धामणगाव येथे रवाना झाले. परिसरात शोधमोहीम सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून आरोपी आणि अल्पवयीन मुलगी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील एका झोपडीत राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी विलास भाऊसाहेब जाधव (वय १८, रा. पाथर्डी शिवार, पांडवलेणी पोलीस क्वार्टर वसाहत, नाशिक) याला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली. यानंतर पीडित मुलगी व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त Sandeep Karnik, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    1
    नाशिक : ऑपरेशन ‘मुस्कान’ची मोठी कारवाई; धरणाजवळील झोपडीतून अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी जेरबंद
नाशिकमध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत गुन्हेशाखा युनिट-२ ने मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Nashik शहरातील Indiranagar Police Station येथे गु.र.नं. १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त (गुन्हे) Kiran Kumar Chavan यांनी दिले होते.
त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी Hemant Todkar यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडित मुलगी आणि संशयित आरोपी Dhamangaon येथे असल्याची माहिती समोर आली.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) Sandeep Mitke यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक धामणगाव येथे रवाना झाले. परिसरात शोधमोहीम सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून आरोपी आणि अल्पवयीन मुलगी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील एका झोपडीत राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी विलास भाऊसाहेब जाधव (वय १८, रा. पाथर्डी शिवार, पांडवलेणी पोलीस क्वार्टर वसाहत, नाशिक) याला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली.
यानंतर पीडित मुलगी व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त Sandeep Karnik, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ​प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? ​लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? ​कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? ​दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? ​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? ​ लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. ​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ​
    1
    पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी 
​प्रश्नांची भीती वाटते का?
एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का?
​लोकशाही की हुकूमशाही?
संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का?
​कारवाईचा निकष काय?
ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो?
​दडपशाहीने प्रश्न सुटतील का?
रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का?
​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर?
सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार?
​
लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे.
​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची  कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
    1
    खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.