Shuru
Apke Nagar Ki App…
जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
महाराष्ट्राची जनता न्युज. साता
जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.1
- भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून गेले असून नागरीक जखमी झाल्याची घटना घडली आहे.गारपिटीसह वारा आणि पाऊस आल्याने नागरिकांचे घराचे नुकसान झाले असून शेतातील पिकांमध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.1
- या बाबत ग्रामस्थांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड : - काळभोर नगर परिसरातील भुयारी मार्गात धावत्या सीएनजी कारला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार भुयारी मार्गातून जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. प्रसंगावधान राखत चालकाने तातडीने कारमधून बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.... #पिंपरीचिंचवड #काळभोरनगर #भुयारीमार्गआग #कारआग #सीएनजीकार #अपघात #अग्नितांडव #अग्निशमनदल #वाहतूककोंडी #तांत्रिकबिघाड #सुदैवानेबचाव #ब्रेकिंगन्यूज #PimpriChinchwad #KalbhorNagar #CarFire #CNGCarFire #TunnelFire #VehicleFire #FireAccident #EmergencyResponse #FireBrigade #TrafficDisruption #TechnicalFault #BreakingNews1
- Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव1
- BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..1
- आळंदि / पुणे : - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार आहे. मात्र तत्पूर्वी पुण्यातील मुक्काम बदलण्यावरुन वाद पेटलाय. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील अपुऱ्या जागेमुळं पर्यायी जागांचा शोध घेतला जातोय. यामुळं नवा वाद पेटला आणि आता आळंदी देवस्थानने याचा फैसला येत्या 13 एप्रिलच्या एकादशीला घेण्याचा निर्णय घेतलाय. दिंडी समाज, सेवेकरी, मानकरी आणि विश्वस्तांची 13 एप्रिलला बैठक होईल. त्यानंतर यंदा माऊलींची पालखी पुण्यात कुठं मुक्कामी असेल यावर शिक्कामोर्तब होईल. हा निर्णय झाल्यावर पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर हा कार्यक्रम जाहीर होईल.... : राजेंद्र उमाप - पालखी सोहळा प्रमुख #आळंदी #पुणे #पालखीसोहळा #ज्ञानेश्वरमहाराज #वारकरी #आषाढीवारी #देवस्थान #भवानीपेठ #दिंडी #मुक्कामवाद #एकादशीबैठक #वारकरीसंप्रदाय #माऊलीपालखी #Alandi #Pune #PalkhiProcession #DnyaneshwarMaharaj #Warkari #AshadhiWari #Devasthan #BhavaniPeth #Dindi #PalkhiStay #EkadashiMeeting #WarkariSampraday1