Shuru
Apke Nagar Ki App…
मांस विक्रते यांचा पुन्हा सुळसुळाट प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली… पाळधी शहरातील मटण, चिकन , विक्रतेकडून घाणीचे समस्या व श्वानांची संख्या वाढल्या ने चिकन, मटण , मच्छी मार्केट बंद करण्यात आले होते कारान शाळेत जाणारे विध्यार्थी , जेष्ठ नागरिक ,महिला वर्ग येणाऱ्या जाणाऱ्या लोकामध्ये असुरीक्षता जाणवत होती या निर्णयाचे गावकरी यांनी अभिनंदन केले होते पण काही काळ लोटताच प्रशासनाचा या आदेशाला केराची टोपली दाखवत परत त्याच ठिकाणी मांस विक्री सुरू केले असून गांवकरी मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या बाबत प्रशासन ला विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर दिली सदर बाबवर प्रशासनाने लवकर दखल न घेतल्यास गावकरी महिला वर्ग जेष्ठ नागरिक विध्यार्थी व सर्व सामाजिक कार्यकर्ते त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा तयारीत आहे यांची दखल प्रशासनाने घ्यावी
Kiran Mali
मांस विक्रते यांचा पुन्हा सुळसुळाट प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली… पाळधी शहरातील मटण, चिकन , विक्रतेकडून घाणीचे समस्या व श्वानांची संख्या वाढल्या ने चिकन, मटण , मच्छी मार्केट बंद करण्यात आले होते कारान शाळेत जाणारे विध्यार्थी , जेष्ठ नागरिक ,महिला वर्ग येणाऱ्या जाणाऱ्या लोकामध्ये असुरीक्षता जाणवत होती या निर्णयाचे गावकरी यांनी अभिनंदन केले होते पण काही काळ लोटताच प्रशासनाचा या आदेशाला केराची टोपली दाखवत परत त्याच ठिकाणी मांस विक्री सुरू केले असून गांवकरी मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या बाबत प्रशासन ला विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर दिली सदर बाबवर प्रशासनाने लवकर दखल न घेतल्यास गावकरी महिला वर्ग जेष्ठ नागरिक विध्यार्थी व सर्व सामाजिक कार्यकर्ते त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा तयारीत आहे यांची दखल प्रशासनाने घ्यावी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- रविवार ठरला मृत्यूचा वार!; हर्सूल तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : शहरातील हर्सूल परिसरात असलेल्या तलावात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास काही तरुण हर्सूल तलावात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल भागात गेल्यामुळे ते बुडू लागले. सोबत असलेल्या इतरांनी मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरू करून सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर चौघांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सूचना: उन्हाळ्याच्या काळात तलाव, धरण किंवा खोल पाण्यात पोहण्यासाठी जाताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.1
- आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून धुळे शहरात गो गॅसच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस पंप चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा आरोप करत रिक्षा चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- आमच्या रक्तात बेइमानी नाही! गद्दारांना आणि विरोधकांना आ.संजय गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर.*1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- सोयगाव तालुक्यातील शिवारामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची नुकसानग्रस्त शेती ची पाहणी, पाऊस वारा गारपिट मुळे पिकाचे नुकसान झाले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिली.1
- सोयगाव, दि. ०५ : दिंडोरीतील ताज्या दुर्घटनेची चर्चा सुरू असतानाच सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत एक मालवाहतूक गाडी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कंकराळा गावातील युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात कोणी अडकले आहे का, या भीतीने संपूर्ण गाव विहिरीजवळ जमा झाले होते. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या गंभीर घटनेच्या वेळी एक पोलिस कर्मचारी वगळता प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचे समोर आले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1