logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चिपळूण मध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्ष याचा भरला जनता दरबार प्रतिनिधी स्वाती हडकर चिपळूण मध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्ष याचा भरला जनता दरबार प्रतिनिधी स्वाती हडकर जनता दरबारात जनतेची मोठी गर्दी भाजप प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांचे ओ सी डी साखरे यांच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावू.. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची माहिती तर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणतात हा जनतेचा व कार्यकर्ते यांचा दरबार चिपळूण मध्ये भरलेल्या जनता दरबारात अनेक प्रश्न सोडवले गेले या जनता दरबाराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला

1 day ago
user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
1 day ago

चिपळूण मध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्ष याचा भरला जनता दरबार प्रतिनिधी स्वाती हडकर चिपळूण मध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्ष याचा भरला जनता दरबार प्रतिनिधी स्वाती हडकर जनता दरबारात जनतेची मोठी गर्दी भाजप प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांचे ओ सी डी साखरे यांच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावू.. उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची माहिती तर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणतात हा जनतेचा व कार्यकर्ते यांचा दरबार चिपळूण मध्ये भरलेल्या जनता दरबारात अनेक प्रश्न सोडवले गेले या जनता दरबाराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.18 पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ(ता.भोर) हद्दीत विना नंबरचे डंपर खडी सांडवत बेधडक धावत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नंबर प्लेट नसल्याने कारवाई अडचणीत येत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.18 पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ(ता.भोर) हद्दीत विना नंबरचे डंपर खडी सांडवत बेधडक धावत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नंबर प्लेट नसल्याने कारवाई अडचणीत येत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे ब
    1
    भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे ब
    user_Shrinivas mane
    Shrinivas mane
    Media company हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर आणि बार्शी तालुका हद्दीतील तीन मोठ्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली आहे. ​सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण ९१ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १,२१,८३,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर आणि बार्शी तालुका हद्दीतील तीन मोठ्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई केली आहे. 
​सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण ९१ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १,२१,८३,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Durgeshbhau khade Sarkar
    1
    Post by Durgeshbhau khade Sarkar
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    20 hrs ago
  • Post by विशेष पोलीस न्यूज pvk
    1
    Post by विशेष पोलीस न्यूज pvk
    user_विशेष पोलीस न्यूज pvk
    विशेष पोलीस न्यूज pvk
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • राजा रघुनाथराव विद्यालयात उद्बोधन वर्गाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि.17 भोलावडे (ता.भोर )येथील भोर एज्युकेशन सोसायटी संचालित राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविदयालयीन विद्यार्थांसाठी नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य लक्ष्मण भांगे यांनी सांगितले.संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना डॉ.गोरेगावकर म्हणाले ,शालांत परीक्षा हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा आहे.भविष्यातील उच्च शिक्षणाची दिशा ठरविण्यासाठी इयत्ता ११वी आणि इयत्ता १२ वीचे वर्ष महत्वाचे असून वेळेचे योग्य नियोजन आणि प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येवू शकते.यासाठी अभ्यासाचे वर्षभराचे नियोजन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.तानाजी लवटे ,प्रा.सुनीता खोपडे ,उपप्राचार्य निलिमा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा.विक्रम शिंदे यांनी केले. प्रा.स्वाती दुधगावकर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.सोमनाथ सोडमिसे यांनी आभार मानले.
    1
    राजा रघुनाथराव विद्यालयात उद्बोधन वर्गाचे आयोजन 
विक्रम शिंदे /भोर  दि.17
भोलावडे (ता.भोर )येथील भोर एज्युकेशन सोसायटी संचालित राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविदयालयीन विद्यार्थांसाठी नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य लक्ष्मण भांगे यांनी सांगितले.संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना डॉ.गोरेगावकर म्हणाले ,शालांत परीक्षा हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा आहे.भविष्यातील उच्च शिक्षणाची दिशा ठरविण्यासाठी इयत्ता ११वी आणि इयत्ता १२ वीचे वर्ष महत्वाचे असून वेळेचे योग्य नियोजन आणि प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येवू शकते.यासाठी अभ्यासाचे वर्षभराचे नियोजन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.तानाजी लवटे ,प्रा.सुनीता खोपडे ,उपप्राचार्य निलिमा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय  विभाग प्रमुख  प्रा.विक्रम शिंदे यांनी केले. प्रा.स्वाती दुधगावकर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.सोमनाथ सोडमिसे यांनी आभार मानले.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.