Shuru
Apke Nagar Ki App…
कामगार नेते काशिनाथ नखाते फेरीवाल्याच्या हक्कासाठी लढेंगे जितेंगे
विशेष पोलीस न्यूज pvk
कामगार नेते काशिनाथ नखाते फेरीवाल्याच्या हक्कासाठी लढेंगे जितेंगे
More news from Pune and nearby areas
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- Post by विशेष पोलीस न्यूज pvk1
- आदित्य लॉजवर छापा टाकून एकूण ०९ पीडित महिलांची सुटका. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई ..."1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात काल रात्री रत्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर भलमोठ झाड कोसळल्याची घटना घडली,... सुदैवानं या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झाली आहे, वर्दळीच्या रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची वर्दी मिळताच आपल्या कडे असलेल्या साधन सामग्रीच्या साहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला....1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- सर्वात आधी मी पोलिसांचा आभार मानतो की त्याच्या मुळे अनेक लोकांचे जीव वाचला नाही तर खूप मोठा अपघात झाला असता. आता त्याच्या मध्ये असा झाला त्याने सिग्नल तोडला मग पोलिसांनी त्याला गाडी साईडला घेयला सांगितले होती. मग पोलिसांनी पकडलं म्हणून त्याला राग आला तो पळून जायचं प्रयत्न करत होता त्याचा राग एवढा भयंकर होता त्याने रागाच्या भरात बाईक चा भुर भुर असा फुल रेस केला होता. आणि त्याच्या रागाच्या भरात मध्ये त्यांना लोकांना उडवला असता रिक्षा साठी लोक थांबले होते म्हणून पोलिसांनी चावी काढली म्हणून पोलिसांचा आभार मानतो कारण आज पोलिसांनी चावी काढली नसती तर आज मोठा अपघात झाला असता त्याने शांतपणे गाडी बाजूला घेऊन गाडीतून उतरून भले रागाने बोलले तरी चाललेल रागाने कोणतीच गाडी चालवून नका. त्याने अपघात होण्याची शक्यता आहे.1
- राजा रघुनाथराव विद्यालयात उद्बोधन वर्गाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि.17 भोलावडे (ता.भोर )येथील भोर एज्युकेशन सोसायटी संचालित राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविदयालयीन विद्यार्थांसाठी नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य लक्ष्मण भांगे यांनी सांगितले.संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना डॉ.गोरेगावकर म्हणाले ,शालांत परीक्षा हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा आहे.भविष्यातील उच्च शिक्षणाची दिशा ठरविण्यासाठी इयत्ता ११वी आणि इयत्ता १२ वीचे वर्ष महत्वाचे असून वेळेचे योग्य नियोजन आणि प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येवू शकते.यासाठी अभ्यासाचे वर्षभराचे नियोजन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.तानाजी लवटे ,प्रा.सुनीता खोपडे ,उपप्राचार्य निलिमा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा.विक्रम शिंदे यांनी केले. प्रा.स्वाती दुधगावकर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.सोमनाथ सोडमिसे यांनी आभार मानले.1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1