logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वर्धा जल जीवन मिशन स्वच्छ माहिती तज्ञ कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन वर्धा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

13 hrs ago
user_Satish Kale
Satish Kale
वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
13 hrs ago

वर्धा जल जीवन मिशन स्वच्छ माहिती तज्ञ कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन वर्धा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यापासून वेतन नाही घराचा गाडा चालवाचा तरी कसा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    1
    जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यापासून वेतन नाही घराचा गाडा चालवाचा तरी कसा
जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे.
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश *प्रेस नोट* *दिनांक: 29 जुलाई 2026* *स्थान: केंद्रीय कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र* --- *। जय गुरुदेव ।। जय श्री राम ।।* 🙏🚩 *गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश* *मुंबई:* *अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल* के *संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील जी* ने 29 जुलाई को आने वाले *गुरु पूर्णिमा* के पावन पर्व पर संगठन के समस्त कार्यकर्ताओं को संदेश दिया है। *श्रीमान दिनेश दादा पाटील जी ने कहा:* _"गुरु पूर्णिमा का त्योहार शिष्य और गुरु के पवित्र संबंध का प्रतीक है। इस दिन हमें अपने जीवन में ज्ञान देने वाले, मार्गदर्शन करने वाले सभी गुरुओं, साधु-संतों और आचार्यों के प्रति कृतज्ञता व्यक्त करनी चाहिए।"_ _"हिंदू संस्कृति और हिंदू महिमा हमारे संस्कारों से ही आगे बढ़ेगी। जब तक हम अपने आचार-विचार और संस्कारों को नहीं अपनाएंगे तब तक सनातन धर्म की रक्षा संभव नहीं है। इसलिए आप सभी कार्यकर्ता गुरु पूर्णिमा को बड़े धूमधाम और श्रद्धा भाव से मनाएं। अपने-अपने गुरु का मनोभाव से पूजन करें और उनसे राष्ट्र धर्म की रक्षा का आशीर्वाद लें।"_ _"गुरु की पूजा से ही सनातन संस्कृति और राष्ट्र आगे बढ़ेगा"_ *संगठन का आवाहन:* सभी देव-तुल्य कार्यकर्ताओं से अपील की गई है कि *29 जुलाई, गुरु पूर्णिमा* के दिन अपने-अपने क्षेत्र में स्थित मंदिरों या मठों में जाकर *साधु-संतों की पूजा-अर्चना करें। उन्हें पुष्पमाला अर्पित करें, चरण धोकर उनका आशीर्वाद प्राप्त करें।* साथ ही सभी प्रदेश, जिला और तहसील इकाइयों को *गुरु पूजन, गुरु वंदन और हवन-कीर्तन* के कार्यक्रम आयोजित करने के निर्देश दिए गए हैं। *। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।।*
    1
    गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश
*प्रेस नोट*  
*दिनांक: 29 जुलाई 2026*  
*स्थान: केंद्रीय कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र*  
---
*। जय गुरुदेव ।। जय श्री राम ।।* 🙏🚩
*गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश*
*मुंबई:* *अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल* के *संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील जी* ने 29 जुलाई को आने वाले *गुरु पूर्णिमा* के पावन पर्व पर संगठन के समस्त कार्यकर्ताओं को संदेश दिया है।  
*श्रीमान दिनेश दादा पाटील जी ने कहा:*  
_"गुरु पूर्णिमा का त्योहार शिष्य और गुरु के पवित्र संबंध का प्रतीक है। इस दिन हमें अपने जीवन में ज्ञान देने वाले, मार्गदर्शन करने वाले सभी गुरुओं, साधु-संतों और आचार्यों के प्रति कृतज्ञता व्यक्त करनी चाहिए।"_  
_"हिंदू संस्कृति और हिंदू महिमा हमारे संस्कारों से ही आगे बढ़ेगी। जब तक हम अपने आचार-विचार और संस्कारों को नहीं अपनाएंगे तब तक सनातन धर्म की रक्षा संभव नहीं है। इसलिए आप सभी कार्यकर्ता गुरु पूर्णिमा को बड़े धूमधाम और श्रद्धा भाव से मनाएं। अपने-अपने गुरु का मनोभाव से पूजन करें और उनसे राष्ट्र धर्म की रक्षा का आशीर्वाद लें।"_  
_"गुरु की पूजा से ही सनातन संस्कृति और राष्ट्र आगे बढ़ेगा"_  
*संगठन का आवाहन:*  
सभी देव-तुल्य कार्यकर्ताओं से अपील की गई है कि *29 जुलाई, गुरु पूर्णिमा* के दिन अपने-अपने क्षेत्र में स्थित मंदिरों या मठों में जाकर *साधु-संतों की पूजा-अर्चना करें। उन्हें पुष्पमाला अर्पित करें, चरण धोकर उनका आशीर्वाद प्राप्त करें।*  
साथ ही सभी प्रदेश, जिला और तहसील इकाइयों को *गुरु पूजन, गुरु वंदन और हवन-कीर्तन* के कार्यक्रम आयोजित करने के निर्देश दिए गए हैं।  
*। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।।*
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्धा हिंगणघाट तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.
    1
    जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन 
वर्धा हिंगणघाट
तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात  उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून  मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    29 min ago
  • इंटरनेशनल टाइगर डे JKV NEWS 24 Page ko like kariye share kariye
    1
    इंटरनेशनल टाइगर डे JKV NEWS 24 Page ko like kariye share kariye
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप आहे की हिंगणा तहसील प्रशासन या माफी यांना संरक्षण देते. ओव्हरलोड विना नंबर विना नंबर प्लेट, विना रॉयल्टी काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप असे आरोप केले की महसूल विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग यांची 60 गट आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली असता याबाबत काय कारवाई केली अद्याप स्पष्ट झाले नाही की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार पण याबाबत सर्व व्हिडिओ पुरावे संबंधिताकडे उपलब्ध आहेत.
    1
    हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक 

हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक 
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप आहे की हिंगणा तहसील प्रशासन या माफी यांना संरक्षण देते. ओव्हरलोड विना नंबर विना नंबर प्लेट, विना रॉयल्टी काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप असे आरोप केले की महसूल विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग यांची 60 गट आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली असता याबाबत काय कारवाई केली अद्याप स्पष्ट झाले नाही की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार पण याबाबत सर्व व्हिडिओ पुरावे संबंधिताकडे उपलब्ध आहेत.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वर्धा जल जीवन मिशन स्वच्छ माहिती तज्ञ कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन वर्धा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    1
    वर्धा जल जीवन मिशन स्वच्छ माहिती तज्ञ कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन 
वर्धा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे.
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • चाकू की नोक पर लूट करने वाले कुख्यात आरोपी चूहा की निकली बारात, वडाला T.T. पुलिस का बड़ा एक्शन मुंबई के वडाला T.T. इलाके में चाकू की नोक पर लूटपाट की कई वारदातों को अंजाम देने वाले कुख्यात आरोपी उर्फ 'चूहा' के खिलाफ वडाला T.T. पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। आरोपी को गिरफ्तार करने के बाद पुलिस ने इलाके में उसकी पैदल परेड (बारात) निकाली, ताकि अपराधियों में कानून का डर कायम रहे। इस वीडियो में देखें पूरी कार्रवाई, पुलिस का बड़ा एक्शन और मामले से जुड़ी सभी अहम जानकारी। वीडियो पसंद आए तो लाइक करें, शेयर करें और Rok Tok Hindustan News चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। #Mumbai #WadalaTT #MumbaiPolice #CrimeNews #BreakingNews #RokTokHindustanNews
    1
    चाकू की नोक पर लूट करने वाले कुख्यात आरोपी चूहा की निकली बारात, वडाला T.T. पुलिस का बड़ा एक्शन
मुंबई के वडाला T.T. इलाके में चाकू की नोक पर लूटपाट की कई वारदातों को अंजाम देने वाले कुख्यात आरोपी उर्फ 'चूहा' के खिलाफ वडाला T.T. पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। आरोपी को गिरफ्तार करने के बाद पुलिस ने इलाके में उसकी पैदल परेड (बारात) निकाली, ताकि अपराधियों में कानून का डर कायम रहे।
इस वीडियो में देखें पूरी कार्रवाई, पुलिस का बड़ा एक्शन और मामले से जुड़ी सभी अहम जानकारी।
वीडियो पसंद आए तो लाइक करें, शेयर करें और Rok Tok Hindustan News चैनल को सब्सक्राइब करना न भूलें।
#Mumbai #WadalaTT #MumbaiPolice #CrimeNews #BreakingNews #RokTokHindustanNews
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.