Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांचा जंगी सत्कार रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख
Mujeeb Shaikh
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांचा जंगी सत्कार रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 1
- रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील कॉटन जिनिंग मध्ये विश्वास संपादित करत पर राज्यातील दोघांनी 96 लाखाची 420 करून कॉटन जिनिंग मालकाची 96 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे सदरील कॉटन जिनिंग मॅनेजर ने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- नाशिक : ऑपरेशन ‘मुस्कान’ची मोठी कारवाई; धरणाजवळील झोपडीतून अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी जेरबंद नाशिकमध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत गुन्हेशाखा युनिट-२ ने मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केली असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Nashik शहरातील Indiranagar Police Station येथे गु.र.नं. १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त (गुन्हे) Kiran Kumar Chavan यांनी दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी Hemant Todkar यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडित मुलगी आणि संशयित आरोपी Dhamangaon येथे असल्याची माहिती समोर आली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) Sandeep Mitke यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक धामणगाव येथे रवाना झाले. परिसरात शोधमोहीम सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून आरोपी आणि अल्पवयीन मुलगी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील एका झोपडीत राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी विलास भाऊसाहेब जाधव (वय १८, रा. पाथर्डी शिवार, पांडवलेणी पोलीस क्वार्टर वसाहत, नाशिक) याला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली. यानंतर पीडित मुलगी व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त Sandeep Karnik, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- समृद्धी महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातात बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण व खादगाव येथील कामगारांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनस एका दुसऱ्या वाहनाने जोराची धडख दिल्याने सात जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.5
- महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।1
- सिल्लोड तालुक्यात झालेल्या गारपीट अवकाळी पावसाने आसमानी वीज पडल्याने केहाळा येथे तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला तर एका म्हशीचा मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे तालुक्यातील आमठाणा येथील बस स्थानक परिसरात पिंपळाच्या झाडावर वीज पडल्याने मोठी जीवित हानी होता होता वाचली सदरील ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते मात्र विजेचा कडकडात सुरू असल्याने या ठिकाणी कोणीही नव्हते मात्र सदरील ठिकाणी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी असते1