सरकारने आम्हाला सिलेंडरचा नियोजन द्यावं कॅटरिंग असोशीएशनची मागणी वर्धा इरान आणी इजराईलच्या सुरु असलेल्या युद्ध मुळे भारतात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.आता या सिलेंडर तुटवड्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आल्याने कॅटरिंग व्यवायिक संकटात सापडला आहे. पुढे घेतलेले लग्न आणी इतर समारोहचे ऑर्डर कसे करायचे याची चिंता व्यावसायिकांना पडली आहे.सरकारने आम्हाला सिलेंडरच नियोजन द्यावं अशी मागणी कॅटरिंग असोशीएशन केली आहे. जिल्ह्यात कॅटरिंग व्यावसायिकांना सिलेंडरचा पुरवठा बंद केला आहे. टंचाईलामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय मात्र कॅटरिंग व्यावसायिकांनी पुढील घेतलेले ऑर्डर कसे करायचे याची चिंता त्यांना लागली आहे. सिलेंडर पुरवठादार हे पुढे दहा ते पंधरा दिवस थांबण्याचा सांगत आहे यामुळे कॅटरिंग काम बंद पडणार असल्याच्या मार्गांवर आहे. - पुढे लग्नाचे मुहूर्त आहे यात नागरिकांची पहिलेच घेतलेली ऍडव्हान्स बुकिंग मात्र आता सिलेंडरचा तुटवडा आलाय. यात कामे बंद पडल्याने मोठा आर्थिक संकट समोर ठाकलंय. मजुरांचे पगार, नागरिकांकडून घेतलेली ऍडव्हान्स रक्कम आणी कामाचे नुकसान याची चिंता आता कॅटरिंग व्यवसायिकांना सतावत आहे.
सरकारने आम्हाला सिलेंडरचा नियोजन द्यावं कॅटरिंग असोशीएशनची मागणी वर्धा इरान आणी इजराईलच्या सुरु असलेल्या युद्ध मुळे भारतात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.आता या सिलेंडर तुटवड्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा अत्यल्प होत आल्याने कॅटरिंग व्यवायिक संकटात सापडला आहे. पुढे घेतलेले लग्न आणी इतर समारोहचे ऑर्डर कसे करायचे याची चिंता व्यावसायिकांना पडली आहे.सरकारने आम्हाला सिलेंडरच नियोजन द्यावं अशी मागणी कॅटरिंग असोशीएशन केली आहे. जिल्ह्यात कॅटरिंग व्यावसायिकांना सिलेंडरचा पुरवठा बंद केला आहे. टंचाईलामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय मात्र कॅटरिंग व्यावसायिकांनी पुढील घेतलेले ऑर्डर कसे करायचे याची चिंता त्यांना लागली आहे. सिलेंडर पुरवठादार हे पुढे दहा ते पंधरा दिवस थांबण्याचा सांगत आहे यामुळे कॅटरिंग काम बंद पडणार असल्याच्या मार्गांवर आहे. - पुढे लग्नाचे मुहूर्त आहे यात नागरिकांची पहिलेच घेतलेली ऍडव्हान्स बुकिंग मात्र आता सिलेंडरचा तुटवडा आलाय. यात कामे बंद पडल्याने मोठा आर्थिक संकट समोर ठाकलंय. मजुरांचे पगार, नागरिकांकडून घेतलेली ऍडव्हान्स रक्कम आणी कामाचे नुकसान याची चिंता आता कॅटरिंग व्यवसायिकांना सतावत आहे.
- Post by RAJA news1
- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात गुप्ताजी हॉटेलसमोर प्रचंड ट्रॅफिक जाम नागपूर :- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची लांबलचक रांग लागते, ज्यामुळे प्रवासाला उशीर होतो आणि अपघाताचा धोका देखील वाढला आहे. स्थानिकांच्या मते, रस्त्यावर अनियमित पार्किंग, फेरीवाले आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. अनेकदा आपत्कालीन वाहनांनाही मार्ग काढणे कठीण जाते, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून, वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून ट्रॅफिक सुरळीत करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर येणाऱ्या काळात समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.1
- नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.1
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.1
- सिनेस्टाईल पद्धतीने वर्धा पोलिसांनी केली आरोपीला अटक news # live1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील दोंघाचा हा घटनास्थळावरच मृत्यु झाला तर एक महिला ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. साखरा येथुन पांढरकवडा मार्गे आदीलाबाद येथे जात असलेली चारचाकी ट्रकवर आदळुन हा भीषण अपघात झाला.1
- दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.1