Shuru
Apke Nagar Ki App…
झाशीच्या मंदिरात चोरी दागिने चोरून मूर्तींना केला नमस्कार
चंद्रकला हेमंत वळवी
झाशीच्या मंदिरात चोरी दागिने चोरून मूर्तींना केला नमस्कार
More news from Maharashtra and nearby areas
- सीमारेषेवर पाकिस्तानची पुन्हा कुरापत जम्मू कश्मीर मध्ये ड्रोन घुसखोरी2
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले2
- जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदुरुदयसमार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे वास्तव वारंवार समोर येत असून त्यावर अद्याप पावतो कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या कुणाच्या दबावा खातर करत नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे? आता याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचारी डॉक्टर सचिन भायकर यावरती कारवाई केल्याशिवाय आता जनता शांत बसणार नाही एवढं नक्की. जनतेचा पैसा आहे आम्ही फुकट वाया जाऊ देणार नाही.2
- Post by Riyazisaksayyed1
- Post by Jsr Udhfd1
- Post by Peoples News 241
- सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.1
- झाशीच्या मंदिरात चोरी दागिने चोरून मूर्तींना केला नमस्कार2