महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बंसल यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षक म्हणून तेगबीर सिंह संधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संधू हे यापूर्वी मालेगाव येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. आता त्यांच्यावर जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच आदेशात जालना येथील अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचीही बदली करण्यात आली आहे. नोपाणी यांची नियुक्ती चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22N अंतर्गत पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशींवर आधारित हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर जालना जिल्ह्यात पोलीस प्रशासनात नव्या नेतृत्वासह कार्यपद्धतीत बदल होऊन कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बंसल यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याच्या नव्या पोलीस अधीक्षक म्हणून तेगबीर सिंह संधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संधू हे यापूर्वी मालेगाव येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. आता त्यांच्यावर जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच आदेशात जालना येथील अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचीही बदली करण्यात आली आहे. नोपाणी यांची नियुक्ती चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22N अंतर्गत पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशींवर आधारित हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर जालना जिल्ह्यात पोलीस प्रशासनात नव्या नेतृत्वासह कार्यपद्धतीत बदल होऊन कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- छत्रपती संभाजी नगर मधील पीर बाजार ते शान दर्गा रोडवरील अतिक्रमणे काढणे सुरू केले तसेच भाजीवाली बाई पुतळे जवळी अतिक्रमणे पाठवण्यात सुरू आहे मनपाची थेट कारवाई सुरू नागरिकांना रोजचा ट्रॅफिकचा कंटाळा दूर होणार रोड दुरुस्ती करणे व रोड मोठा करणे सुरू मनपाचा पुढील उद्दिष्टे व अतिक्रमणे हटवणे सुरू आहे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार वाहनांची गर्दी होणार नाही या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे सुरू आहे4
- सत्य प्रकाश पब्लिक स्कूल में तृतीय लिटरेचर फेस्ट 2026 का भव्य समापन सत्य प्रकाश पब्लिक स्कूल में तृतीय लिटरेचर फेस्ट 2026 उत्साहपूर्ण वातावरण में सम्पन्न हुआ। कार्यक्रम में अध्यक्ष अनिल ग्रोवर, निदेशक सुश्री तरंग ग्रोवर एवं प्राचार्या श्रीमती दविंदर कौर सेठी की गरिमामयी उपस्थिति रही, जबकि मुख्य अतिथि के रूप में प्रसिद्ध लेखक एवं फिल्म निर्माता विश्वपति सरकार ने सहभागिता की फेस्ट की शुरुआत पारंपरिक दीप प्रज्ज्वलन एवं "रिदम्स ऑफ एक्सप्रेशन" नृत्य-नाट्य प्रस्तुति से हुई। एक सप्ताह तक आयोजित प्रतियोगिताओं-माय टॉय सीक्रेट स्टोरी, टॉक लाइक अ कैरेक्टर, इफ आई वेयर..., स्टोरी इन 5 इमोशंस, ह्यूमरस एलोक्यूशन, माइम एक्ट एवं क्लासिकल प्ले विद अ ट्विस्ट के विजेताओं ने मंच पर अपनी प्रतिभा का प्रभावशाली प्रदर्शन किया और उन्हें सम्मानित किया गया। कार्यक्रम में "मोमेंट्स ऑफ प्राइड" के अंतर्गत पुरस्कार वितरण एवं विद्यालय पत्रिका के तृतीय संस्करण का विमोचन किया गया। "एक्सप्लोरेशन एंड सेलिब्रेशन" में प्रदर्शनी स्टॉल्स, बुक फेयर और फूड स्टॉल्स आकर्षण का केंद्र रहे। "लाइव एंड अनफिल्टर्ड" सत्र में मुख्य अतिथि ने विद्यार्थियों से संवाद कर अपने अनुभव साझा किए, वहीं कक्षा 7 के विद्यार्थियों द्वारा उनका विशेष पॉडकास्ट इंटरव्यू भी लिया गया, जिसने सभी को रचनात्मकता और अभिव्यक्ति के लिए प्रेरित किया। कार्यक्रम के सफल आयोजन में श्रीमती हर्षा तिवारी, श्रीमती रचिता अग्रवाल एवं श्री मनीष शर्मा का विशेष योगदान रहा।1
- बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!1
- Post by Latur 241
- बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- पीलीभीत में आज इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में मेधावी छात्र छात्राओं तथा अभिभावकों का किया गया सम्मान । इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में कक्षा 10 एवं 12 के मेधावी छात्र छात्राओं तथा उनके अभिभावकों के सम्मान में समारोह का आयोजन बड़े उत्साह और गरिमा के साथ किया गया। कक्षा 10 एवं कक्षा 12 की मेधावी छात्राओं को उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिए विद्यालय प्रबंधन की ओर से पुरस्कृत किया गया तथा उनके अभिभावकों को भी सम्मानित किया गया । कक्षा 10 में प्रथम स्थान पर अलीना बी ने 77.5% अंक प्राप्त कर विद्यालय का नाम रोशन किया। कनीज फातिमा ने 75.33% अंक प्राप्त कर द्वितीय तथा इल्मा ने 74.83% अंकों के साथ तृतीय स्थान हासिल किया। इनके अतिरिक्त अलीशा, फैजला अंसारी, गानिया फातिमा, इरम बी और हबीबा और उनके माता पिता को भी सम्मानित किया गया। कक्षा 12 में फारिया 80% इकरा नूर 77% इलमा खान 74.6% ने क्रमशः प्रथम द्वितीय एवं तृतीय स्थान प्राप्त किया । रहनुमा, मुस्कान, सोबिया, तलत और ज़ईमा खान ने भी शानदार प्रदर्शन करते हुए विद्यालय का गौरव बढ़ाया। समारोह की मुख्य अतिथि मदद फाउंडेशन की निदेशक श्रीमती समीना शाहिद ने छात्राओं के अभिभावकों का सम्मान करते हुए कहा कि जिन बच्चों ने विद्यालय का गौरव बढ़ाया है उनके माता पिता तारीफ के काबिल हैं जिन्होंने बच्चों के भविष्य के लिए विद्यालय पर अपना विश्वास दिखाया और बच्चों की शिक्षा के लिए अपना समय और सहयोग प्रदान किया।यही बच्चे कल उनका सहारा बनेंगे। प्रधानाचार्य श्री अखलाक हसन खान ने कहा हम वादा करते हैं कि आगे भी विद्यालय शिक्षा के क्षेत्र में नए कीर्तिमान स्थापित करता रहेगा श्री इकबाल हसन खान ने सभी उत्तीर्ण छात्राओं और उनके अभिभावकों का आभार व्यक्त किया और छात्राओं को जीवन में कुछ बन के अपने माता पिता के सपने सच करने के लिए प्रेरित किया। इस अवसर पर पूर्व वरिष्ट लिपिक एजाज़ हसन खान ने कक्षा 10 एवं कक्षा 12 के प्रथम आने वाली छात्राओं को एक एक हज़ार रूपए का नकद पुरस्कार दिया। समारोह में विद्यालय के शिक्षकों ने सभी छात्राओं के उज्ज्वल भविष्य की कामना की और उन्हें आगे भी इसी तरह मेहनत करने के लिए प्रेरित किया। इस समारोह में बच्चों और उनके अभिभावकों का उत्साह देखते ही बनता था।इस कार्यक्रम में कमाल शम्सी, मोनिस अयाज़, नसीब उद्दीन, सैयद शरिक अली सैयद तारिक अली मुमताज अहमद श्री वसीम उद्दीन खान, श्री नाजिर हुसैन, सैयद सीमा अली, मधु सक्सेना, रजनी सक्सेना, शबाना खान, अफसर हुसैन, मेहविश खान, मुताल हसन खान आदि लोग मौजूद रहे।1
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.1