गावाचे नाव पुसागोंदी माझ्या गावा मधे मागील 3 वर्षा पासून जल जीवन मिशन चे काम सुरु आहेत, आमच्या गावा मधे पाणी म्हणजे भीषण टंचाई, आणि आता पासूनच गावात पाणी टंचाई भासु लागली आहेत, तरी पण 3 वर्षा पासून जल जीवन मिशनचे कामे पूर्ण झाले नाही, आमच्या गावा मधे, जलजीवन मिशन अंतर्गत होणारा काम या साठी गावातील सिमेंट रस्ता फोडण्यात आले, आणि मदातून ही रस्ता फोडल्या मुळे गावातील लोकांना खूप त्रास होत आहेत, या रस्त्या मुळे गावातील लहान मुले वृद्ध व्यक्ती, किंवा दोन चाकी चार चाकी वाहतूक करता येत नाही आहेत, त्यामुळे अबघात गावांत वाढलं आहेत, तरी पण प्रशाहन किव्हा पुसागोंदी ग्रामपंचायत झोपलेले आहेत, यांना वारंवार तक्रार लेखी च्या स्वरूपात आणि तोंडी च्या स्वरूपात तक्रार करूनही ही लोक दखल घेत नाही आहेत, या मुळे गावातील सामान्य जनता त्रस्त आहेत, आमच्या गावातील अस्वछता मोट्या प्रमाणात दिसून येत आहेत तरीही स्थानिक पातळीवरी यंत्रणा या साठी काहीही ठोस पाऊल उचलतानी दिसत नाही, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना असून सुद्धा गाव वारे वरती सोडले आहेत,
गावाचे नाव पुसागोंदी माझ्या गावा मधे मागील 3 वर्षा पासून जल जीवन मिशन चे काम सुरु आहेत, आमच्या गावा मधे पाणी म्हणजे भीषण टंचाई, आणि आता पासूनच गावात पाणी टंचाई भासु लागली आहेत, तरी पण 3 वर्षा पासून जल जीवन मिशनचे कामे पूर्ण झाले नाही, आमच्या गावा मधे, जलजीवन मिशन अंतर्गत होणारा काम या साठी गावातील सिमेंट रस्ता फोडण्यात आले, आणि मदातून ही रस्ता फोडल्या मुळे गावातील लोकांना खूप त्रास होत आहेत, या रस्त्या मुळे गावातील लहान मुले वृद्ध व्यक्ती, किंवा दोन चाकी चार चाकी वाहतूक करता येत नाही आहेत, त्यामुळे अबघात गावांत वाढलं आहेत, तरी पण प्रशाहन किव्हा पुसागोंदी ग्रामपंचायत झोपलेले आहेत, यांना वारंवार तक्रार लेखी च्या स्वरूपात आणि तोंडी च्या स्वरूपात तक्रार करूनही ही लोक दखल घेत नाही आहेत, या मुळे गावातील सामान्य जनता त्रस्त आहेत, आमच्या गावातील अस्वछता मोट्या प्रमाणात दिसून येत आहेत तरीही स्थानिक पातळीवरी यंत्रणा या साठी काहीही ठोस पाऊल उचलतानी दिसत नाही, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना असून सुद्धा गाव वारे वरती सोडले आहेत,
- माझ्या गावा मधे मागील 3 वर्षा पासून जल जीवन मिशन चे काम सुरु आहेत, आमच्या गावा मधे पाणी म्हणजे भीषण टंचाई, आणि आता पासूनच गावात पाणी टंचाई भासु लागली आहेत, तरी पण 3 वर्षा पासून जल जीवन मिशनचे कामे पूर्ण झाले नाही, आमच्या गावा मधे, जलजीवन मिशन अंतर्गत होणारा काम या साठी गावातील सिमेंट रस्ता फोडण्यात आले, आणि मदातून ही रस्ता फोडल्या मुळे गावातील लोकांना खूप त्रास होत आहेत, या रस्त्या मुळे गावातील लहान मुले वृद्ध व्यक्ती, किंवा दोन चाकी चार चाकी वाहतूक करता येत नाही आहेत, त्यामुळे अबघात गावांत वाढलं आहेत, तरी पण प्रशाहन किव्हा पुसागोंदी ग्रामपंचायत झोपलेले आहेत, यांना वारंवार तक्रार लेखी च्या स्वरूपात आणि तोंडी च्या स्वरूपात तक्रार करूनही ही लोक दखल घेत नाही आहेत, या मुळे गावातील सामान्य जनता त्रस्त आहेत, आमच्या गावातील अस्वछता मोट्या प्रमाणात दिसून येत आहेत तरीही स्थानिक पातळीवरी यंत्रणा या साठी काहीही ठोस पाऊल उचलतानी दिसत नाही, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना असून सुद्धा गाव वारे वरती सोडले आहेत,1
- सोशल मीडिया पर इन दिनों 432 हर्ट्ज़ फ्रीक्वेंसी से जुड़ा एक वीडियो तेज़ी से वायरल हो रहा है। दावा किया जा रहा है कि यह ध्वनि मन को शांत करने और तनाव कम करने में मदद करती है। लोग हेडफोन लगाकर इसे सुन रहे हैं और सुकून महसूस करने की बात कह रहे हैं। हालांकि विशेषज्ञ इसे अनुभव-आधारित मानते हैं और हर व्यक्ति पर असर अलग होने की बात कहते हैं। #432hz #SoundHealing #MindRelax #CalmMind #StressRelief #ViralReels #Meditation #InnerPeace1
- ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- भिवापूर फेगड येथे संक्रांत निमित्त मंडई1
- 😍😍💃😀💯🌅💚 संगीता साहू के वीडियो पोस्ट वीडियो शायरी शायरी वीडियो सागर मध्य प्रदेश5
- Post by Shabash4
- Are you ready to play cricket? Have you created your team? Join now.......!!! Entry fees only 1100₹ रॉयल चैलेंजर टेनिस क्रिकेट टूर्नामेंट जो होने वाला हैं ये टूर्नामेंट 14 से 15 जनवरी तक चलने वाला था मगर ज्यादा ठंड के करण ये मैच जो 17 से 18 जनवरी को खेला जाना है तो जिनको भी टीम में हिसाब लेना है वो इस नंबर पर कॉल करें....✅ 91xxxxxxxx🤙🤙 खेला जाना है उर्दू मिडिल स्कूल क्रिकेट मैदान अग्थू!!! Friends, this is a very good opportunity for you to emerge in cricket. 🏃🏏🤞2
- ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1