Shuru
Apke Nagar Ki App…
ब्रिटिशकालीन वारसा, ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था, बाबासाहेबांचं वास्तव्य, मिलिंद कॉलेजची सुरुवात, तत्कालीन औरंगाबादमधील बंगला ९ ची स्टोरी, सुधीर खैरेंनी सगळं सांगितलं छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे
AMJ NEWS
ब्रिटिशकालीन वारसा, ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था, बाबासाहेबांचं वास्तव्य, मिलिंद कॉलेजची सुरुवात, तत्कालीन औरंगाबादमधील बंगला ९ ची स्टोरी, सुधीर खैरेंनी सगळं सांगितलं छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *छत्रपती संभाजीनगर* *छत्रपती संभाजी नगरात भीम जयंती उत्साहात साजरी* *सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला केले अभिवादन* *बाबासाहेबांचा विचार घराघरात जावा यासाठी आमचा पुढाकार* Anc : आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात उसात साजरी केली जात आहे. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंत्री अतुल सावे खासदार संदिपान भुमरे खासदार भागवत कराड महापौर समीर राजूरकर आदी मान्यवरांनी भडकर गेट येथील सर्वजनिक भीम उसामध्ये सहभाग घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले व सर्व भीमसैनिकांना भीम जयंती च्या शुभेच्छा दिल्या.1
- महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड” 3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’..1
- विझोरा येथे बुद्ध विहार मध्ये महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी1
- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐शुभेच्छुक: डॉक्टर संजय पगारे,सृष्टी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद1
- जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केलं होतं मागण्या मान्य; आंदोलन स्थगित दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे व गटविकास अधिकारी प्रदीप यांच्या मार्फत संबंधित पत्र स्वीकारण्यात आले. या निर्णयानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. गुंज परिसरातील या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.1
- बुलढाण्यात भीमजयंतीचा जल्लोष; गाण्यावर थिरकले आ. संजूभाऊ गायकवाड बुलढाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी “अरे बाबासाहेबानं दिल बाबासाहेबानं!” या संतोष जोंधळे यांच्या गाजलेल्या गीतावर आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ठेका धरत जल्लोषात सहभाग घेतला. त्यांच्या या उपस्थितीने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमादरम्यान “व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मान-सन्मान” अशा घोषणांसह बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी अभिवादन, पुष्पांजली आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमजयंतीनिमित्त बुलढाण्यात सर्वत्र आनंद, अभिमान आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाईने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले1
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जनविकास शिक्षण संस्था संचलित पायोनियर इंटरनॅशनल स्कूल , श्री. गणपती मराठी इंग्लिश स्कुल भोकरदन च्या वतीने जयंती निमित्त आभिवादन1
- जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला.. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, शेतकरी दिवसभर रखरखत्या उन्हात आणि रात्री अंधारातही पाण्यात उभे राहून निषेध करत आहेत. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, 👉 अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना मोठा हलगर्जीपणा केला 👉 प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळले गेले 👉 आणि बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत— ✔️ चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई ✔️ संबंधितांना निलंबित करणे ✔️ आणि सर्व वंचित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत दरम्यान, तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कामामुळे आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही. युवा शेतकरी संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तालुक्यातील सर्व गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि आंदोलन अधिक तीव्र होईल.1
- कोटा ब्रेकिंग आरकेपुरम पोलिस स्टेशन क्षेत्रातील आवली रोजडी येथे प्रेमविवाहाच्या विरोधात हिंसक हल्ला! कोटा शहरातील आरकेपुरम थाना अंतर्गत आवली रोजडी (गणपती विहार) भागात ८ एप्रिल २०२६ रोजी एक भयानक मारपीट आणि तलवारी-लाठ्यांचा हल्ला झाल्याचे लाइव व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात एका बाजूने दुसऱ्या बाजूवर तलवारी, लाठ्या आणि सरिया घेऊन जोरदार हल्ला चढवला. हल्ल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हिंसक घटनेत एक महिला सहित अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची पार्श्वभूमी: विशाल आणि तनिषा यांनी २४ मार्च २०२६ रोजी कोर्ट मॅरेज केली होती. मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी (धीरज व इतर) मुलाच्या घरी घुसून लाठ्या, सरिया आणि तलवारीने हल्ला केला. विशालच्या कुटुंबातील अनेक जणांचे डोके फुटले, टाके पडले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरकेपुरम पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपी अद्याप फरारी आहेत. तनिषा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना कोटा शहरातील लव मॅरेज विरोधातील पारिवारिक हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण आहे. अधिक अपडेट हवे असतील किंवा व्हिडिओ डिटेल्स हव्या असतील तर सांगा! सावधानी: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त विश्वसनीय स्त्रोतांमधूनच शेअर करा.1