Shuru
Apke Nagar Ki App…
कांदिवली ते गोरेगाव दरम्यान काम सुरू आहे त्यामुळे पश्चिम रेल्वे लोकल सेवा ही ठप्प झाली
Sushil mishra
कांदिवली ते गोरेगाव दरम्यान काम सुरू आहे त्यामुळे पश्चिम रेल्वे लोकल सेवा ही ठप्प झाली
More news from Goregaon and nearby areas
- #गोरेगाव विधानसभेच्या माननीय आमदार सौ. Vidya Thakur ji यांच्या संकल्पनेतून तसेच विशेष प्रयत्नांनी व महानगरपालिका पी/दक्षिण विभाग यांच्या सहकार्याने गोरेगाव विधानसभेत भक्तांच्या सोयीसाठी खालील ठिकाणी *गणेश विसर्जनासाठी* दरवर्षीप्रमाणे तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.1
- कांदिवली ते गोरेगाव दरम्यान काम सुरू आहे त्यामुळे पश्चिम रेल्वे लोकल सेवा ही ठप्प झाली1
- मुंबई चे चाकरमानी निघाले गणपतीसाठी कोकणात.त्याला साथ भाजपाची.भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष श्री.आशिष शेलारजी यांच्या मार्गदर्शनात व भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष मेढेकरजी यांच्या निर्देशानुसार ; गोरेगाव विधानसभेच्या माननीय आमदार श्रीमती विद्याताई ठाकुर व गोरेगाव भाजपा विधानसभा अध्यक्ष श्री.विजय गायकवाडजी यांच्या प्रमुख उपस्थितीत निःशुल्क व आधीच पूर्णपणे आरक्षित झालेली गोरेगाव ते सावंतवाडी बस ५ सप्टेंबर २०२४ रोजी गोरेगाव वरून सावंतवाडी साठी रवाना करण्यात येणार आहे.1
- Mahasagar LIVE News Gondia Top 10 News1
- #Mahasagar Live News Gondia महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु.... १ सप्टेंबरपासून ही योजना होणार अंमलात... #MVMNews नागपूर : महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु करण्यात आलीय. १ सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय. वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे. याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत. या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधीत वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल. महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल.1
- #Mahasagar Live News Gondia ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा...आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ.. वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस विद्यार्थीना संधी #Mahasagar गोंदिया : महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. ते होणार नाही . राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते, ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालय जमा करतात . त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणे अपेक्षित आहे, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे प्रवेशाच्या वेळी ५० टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही. यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.1
- #Sakoli tomar iccha #StarsEverywhere #video2024 #fbviral #fbpost #fb highlight1
- |MumbaiLife GOREGAON E|मोटोब्लॉग १० : गोरेगाव मधील एक छोटं ब्लॉग |1