Shuru
Apke Nagar Ki App…
अबब जालन्यात तरुणाकडे आढळले 41 शास्रे ,चंदनझिरा पो.नि.किरण बिडवे यांची कारवाई अबब जालन्यात तरुणाकडे आढळले 41 शास्रे ,चंदनझिरा पो.नि.किरण बिडवे यांची कारवाई
Bharat 24Taas News
अबब जालन्यात तरुणाकडे आढळले 41 शास्रे ,चंदनझिरा पो.नि.किरण बिडवे यांची कारवाई अबब जालन्यात तरुणाकडे आढळले 41 शास्रे ,चंदनझिरा पो.नि.किरण बिडवे यांची कारवाई
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा1
- जामनेर आगारातून एसटी बस गायब परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली आहे. जामनेर आगारातून एसटी बस गायब; परिसरात खळबळ जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगार परिसरातून एक एसटी बस उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे समजते. या घटनेबाबत नेमकी बस कधी आणि कोणत्या परिस्थितीत आगारातून बाहेर गेली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. दरम्यान, या घटनेशी संबंधित काही दृश्ये उपलब्ध झाली असून, त्यामध्ये बसच्या हालचालींबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणात नेमके काय घडले, बस कोणी आणि कोणत्या कारणाने नेली, तसेच यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आरोपी किंवा दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलिसांकडून किंवा संबंधित एसटी प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल. या घटनेबाबत पुढील अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला माहिती देऊ.1
- चिखली:-माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक एक दीड वर्षांपासून शाळेतच आला नाही. कार्यालयीन कामकाजाचे नावावर शिक्षक सतत गैरहजर .. पगार मात्र सुरळीत सुरू. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर . सहावी ते आठवी चे विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान .1
- विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू1
- आमदाराच्या पोरांना 'चड्डीत हागता येईना...!' जरांगेंनी उडवली आमदारांच्या पोरांची खिल्ली, भर सभेत जोरदार हशा #1
- पंचायत समिति व तहसील कार्यालय सिल्लोड में विशेष लोकसंपर्क शिविर का आयोजन आमदार अब्दुल सत्तार की नई पहल: सिल्लोड वासियों की समस्याओं का तत्काल समाधान#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे1
- चिखली:-अमर रहे अमर रहे, च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा निरोप . शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार . मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी. तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी1