चित्रकूट राजापुर के गुरगौला में ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि ओर खनन करने लगाया आरोप पहुंचे डीएम कार्यालय मामला चित्रकूट जनपद के जनपद के राजापुर तहसील क्षेत्र से गुरगौला गांव का है जहां ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि पर खनन करने का आरोप लगाया है और आज मंगलवार की दोपहर 12 बजे जिला धिकारी कार्यालय पहुंचे और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा खनन माफिया के खिलाफ कार्रवाई की मांग की है ग्रामीणों ने बताया कि खाना खनन माफिया जगजीत सिंह पटेल निवासी फतेहपुर को गुरगौला ने बालू खनन का पट्टा किया गया जिसमें चिन्हांकित स्थान के अलावा जगजीत सिंह द्वारा किसानों की भूमि पर बालू खनन किया जा रहा है जिसकी शिकायत संबंधित अधिकारियों से करने पर अधिकारियों द्वारा उल्टा उन्हें ही धमकाया जा रहा है जिससे थक हार कर ग्रामीण आज जिला अधिकारी कार्यालय पहुंचे है आप भी सुने क्या कहना डीएम को ज्ञापन देने आए ग्रामीणों का चित्रकूट राजापुर के गुरगौला में ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि ओर खनन करने लगाया आरोप पहुंचे डीएम कार्यालय मामला चित्रकूट जनपद के जनपद के राजापुर तहसील क्षेत्र से गुरगौला गांव का है जहां ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि पर खनन करने का आरोप लगाया है और आज मंगलवार की दोपहर 12 बजे जिला धिकारी कार्यालय पहुंचे और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा खनन माफिया के खिलाफ कार्रवाई की मांग की है ग्रामीणों ने बताया कि खाना खनन माफिया जगजीत सिंह पटेल निवासी फतेहपुर को गुरगौला ने बालू खनन का पट्टा किया गया जिसमें चिन्हांकित स्थान के अलावा जगजीत सिंह द्वारा किसानों की भूमि पर बालू खनन किया जा रहा है जिसकी शिकायत संबंधित अधिकारियों से करने पर अधिकारियों द्वारा उल्टा उन्हें ही धमकाया जा रहा है जिससे थक हार कर ग्रामीण आज जिला अधिकारी कार्यालय पहुंचे है आप भी सुने क्या कहना डीएम को ज्ञापन देने आए ग्रामीणों का
चित्रकूट राजापुर के गुरगौला में ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि ओर खनन करने लगाया आरोप पहुंचे डीएम कार्यालय मामला चित्रकूट जनपद के जनपद के राजापुर तहसील क्षेत्र से गुरगौला गांव का है जहां ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि पर खनन करने का आरोप लगाया है और आज मंगलवार की दोपहर 12 बजे जिला धिकारी कार्यालय पहुंचे और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा खनन माफिया के खिलाफ कार्रवाई की मांग की है ग्रामीणों ने बताया कि खाना खनन माफिया जगजीत सिंह पटेल निवासी फतेहपुर को गुरगौला ने बालू खनन का पट्टा किया गया जिसमें चिन्हांकित स्थान के अलावा जगजीत सिंह द्वारा किसानों की भूमि पर बालू खनन किया जा रहा है जिसकी शिकायत संबंधित अधिकारियों से करने पर अधिकारियों द्वारा उल्टा उन्हें ही धमकाया जा रहा है जिससे थक हार कर ग्रामीण आज जिला अधिकारी कार्यालय पहुंचे है आप भी सुने क्या कहना डीएम को ज्ञापन देने आए ग्रामीणों का चित्रकूट राजापुर के गुरगौला में ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि ओर खनन करने लगाया आरोप पहुंचे डीएम कार्यालय मामला चित्रकूट जनपद के जनपद के राजापुर तहसील क्षेत्र से गुरगौला गांव का है जहां ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि पर खनन करने का आरोप लगाया है और आज मंगलवार की दोपहर 12 बजे जिला धिकारी कार्यालय पहुंचे और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा खनन माफिया के खिलाफ कार्रवाई की मांग की है ग्रामीणों ने बताया कि खाना खनन माफिया जगजीत सिंह पटेल निवासी फतेहपुर को गुरगौला ने बालू खनन का पट्टा किया गया जिसमें चिन्हांकित स्थान के अलावा जगजीत सिंह द्वारा किसानों की भूमि पर बालू खनन किया जा रहा है जिसकी शिकायत संबंधित अधिकारियों से करने पर अधिकारियों द्वारा उल्टा उन्हें ही धमकाया जा रहा है जिससे थक हार कर ग्रामीण आज जिला अधिकारी कार्यालय पहुंचे है आप भी सुने क्या कहना डीएम को ज्ञापन देने आए ग्रामीणों का
- जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*. वर्धा..हिंगणघाट जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. * पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. * पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."1
- गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर तीन आरोपींना तात्काळ अटक1
- शालेय विद्यार्थ्याला सुगंधी दुधाचे सांगण्यात आले महत्व प्रतिनिधी (उमरेड ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तास येथे हाडको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी इंद्रेश मेहरा, भंडारा जिल्हा दुध किसान महासंघ सदस्य विश्वास कापसे यांनी आज दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुगंधी दुध असलेल्या पॉकेटचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक ओंकारनाथ दाणी, ग्राम पंचायत तास सरपंच रुपेश श्रीरामे उपस्थित होते. यावेळी उपस्थित हाडको कंपनीचे मार्केटींग अधिकारी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी दुधाचे महत्व व फायदे सांगण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यानां सुगंधी दुध वितरत करण्यात आले.1
- यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या दरात सध्या मोठी वाढ झाली असून प्रति क्विंटल दर सुमारे ८,१०० रुपयांपर्यंत, तर खंडीचा दर तब्बल ५७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. मात्र या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्च वाढ, साठवणुकीची अडचण आणि तातडीच्या पैशाच्या गरजेमुळे अनेक शेतकरी आधीच कमी दरात कापूस विक्री करतात. परिणामी, सध्या वाढलेल्या दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत असून ते कमी दरात खरेदी करून जास्त दराने विक्री करत मालामाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजार व्यवस्थेत पारदर्शकता यावी अशी मागणी आज दिनांक 7 एप्रिल रोजी तीन वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.1
- वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.1
- भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....1
- Post by Bhivandi Maharashtra1
- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे1
- कुही-नवेगाव पुनर्वसन येथील सुमित रामू ढपकस यांची व सिर्सी येथील सामील दाबडदुबके यांची ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्याने त्यांचा घरी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरणारे मित्र परिवार च्या वतीने सत्कार करण्यात आला1