Shuru
Apke Nagar Ki App…
हर घर भगवा छायेगा… एक ही नारा, एक ही नाम — जय श्रीराम! हर घर भगवा छायेगा… एक ही नारा, एक ही नाम — जय श्रीराम! बागेश्वर धाम का नारा है, हिंदुस्थान हमारा है! या घोषणांनी परिसर दुमदुमला रिद्धम लाईव्ह साउंडच्या दमदार आवाजात युवकांनी जल्लोषात नृत्य करत उत्साह व्यक्त केला. #जयश्रीराम #हरघरभगवा #बागेश्वरधाम #युवकउत्साह #RhythmLiveSound Nanded FestivalVibes TrendingNow SocialMediaPost
ALM Network
हर घर भगवा छायेगा… एक ही नारा, एक ही नाम — जय श्रीराम! हर घर भगवा छायेगा… एक ही नारा, एक ही नाम — जय श्रीराम! बागेश्वर धाम का नारा है, हिंदुस्थान हमारा है! या घोषणांनी परिसर दुमदुमला रिद्धम लाईव्ह साउंडच्या दमदार आवाजात युवकांनी जल्लोषात नृत्य करत उत्साह व्यक्त केला. #जयश्रीराम #हरघरभगवा #बागेश्वरधाम #युवकउत्साह #RhythmLiveSound Nanded FestivalVibes TrendingNow SocialMediaPost
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Aditya1
- मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद1
- Post by Mohsin ahmed khan1
- हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.1
- एल.आय.सी. कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी1
- वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट1
- Post by Aditya1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Santosh Dhakulkar1