Shuru
Apke Nagar Ki App…
NEWS 24 MAHARASHTRA
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कोलंबिया हादरलं! शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- सी जे पी ने वळवीला सरकारी शाळांच्या दुरावस्थेकडे मोर्चा सी जे पी प्रमुख अभिजित दीपके करणार हिंगोली (महाराष्ट्र ) येथील शाळेपासून सुरुवात स्वातंत्र्यदिनी हिंगोलीच्या सरपंच यांना देणार निवेदन शाळांची परस्थिती सुधारण्यासाठी देशभर सुरु करणार मोहीम1
- स्वतंत्रता दिवस पर शहीदों को नमन: वीर सपूतों के बलिदान से मिली आजादी को संजोने का संकल्प भारत के स्वतंत्रता दिवस के अवसर पर देश उन महान वीर शहीदों और स्वतंत्रता सेनानियों को श्रद्धापूर्वक याद करता है, जिन्होंने मातृभूमि की आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। चंद्रशेखर आजाद, शहीद भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस, मंगल पांडे, रानी लक्ष्मीबाई सहित असंख्य वीर-वीरांगनाओं के त्याग, साहस और बलिदान के कारण आज हम स्वतंत्र भारत में सांस ले रहे हैं। इन महान क्रांतिकारियों ने अंग्रेजी शासन के विरुद्ध संघर्ष करते हुए देश की स्वतंत्रता के लिए अपने प्राणों की आहुति दी। उनका जीवन आज भी प्रत्येक भारतीय के लिए प्रेरणा का स्रोत है। स्वतंत्रता दिवस केवल उत्सव मनाने का दिन नहीं, बल्कि उन शहीदों को याद करने और उनके आदर्शों पर चलने का संकल्प लेने का अवसर है। क्रांतिकारी भावना को व्यक्त करने वाली प्रसिद्ध पंक्तियां आज भी देशवासियों के दिलों में जोश भर देती हैं— “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ुए-क़ातिल में है।” वतन की आजादी के लिए बलिदान देने वाले वीरों की स्मृति सदैव अमर रहेगी। स्वतंत्रता दिवस हमें यह संदेश देता है कि देश की एकता, अखंडता, लोकतंत्र और संविधान की रक्षा करना प्रत्येक नागरिक का कर्तव्य है। हमें शहीदों के सपनों का भारत बनाने के लिए ईमानदारी, भाईचारे, समानता और राष्ट्रप्रेम की भावना के साथ आगे बढ़ना चाहिए। “शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा।” आइए, स्वतंत्रता दिवस पर हम सभी वीर शहीदों को शत-शत नमन करते हुए देश की प्रगति, शांति और एकता के लिए अपना योगदान देने का संकल्प लें। जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन रिपोर्टर — सूर्य प्रकाश पाण्डेय1
- चाकण MIDC संकटात..! 20 कंपन्यांच्या स्थलांतराची शक्यता; आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्र्यांना भेटणार..! चाकण, पुणे : चाकण MIDC मधील तब्बल २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार बाबाजी काळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चाकण MIDC मधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि उद्योगपूरक वातावरण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं... : बाबाजी काळे - आमदार #चाकणMIDC #चाकण #पुणे #MIDC #उद्योग #कंपन्यांचेस्थलांतर #रोजगार #कामगार #उद्योगक्षेत्र #बाबाजीकाळे #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #पुणेन्यूज #ब्रेकिंगन्यूज #TheNayakNews1
- राष्ट्रीय संत आनंद ऋषी महाराज यांची आलेगाव पागा येथील जैन समाजाने भैरवनाथ विद्यालय येथे साजरी केली *राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भैरवनाथ विद्यालयात आनंद चालिसा पठण* श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे .राष्ट्रसंत आनंद ऋषी यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने आनंद चालिसा पठण करण्यात आले.न्हावरे व आलेगाव पागा येथील आनंद महिला मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आनंद चालिसा, गुरुवंदना,आनंद आरती इ.आध्यात्मिक व आनंद ऋषी यांच्या सत्य,अहिंसा व आदर हि शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या उद्देशाने मूल्यशिक्षणातंर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उद्योजक हेमंत दरडा यांनी आनंद ऋषी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वयाच्या तेराव्या वर्षी जैन दिक्षा स्विकारून समाज्याच्या कल्याणासाठी योगदान दिले असे यावेळी सांगितले. सौ.हर्षा दुगड यांनी आनंद महिला मंडळ राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती सांगीतली तर प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या कार्यांची महती पटवून देत विद्यार्थ्यांनी संतांच्या त्यागाची व विचारांची शिकवण आत्मसात केली पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अर्पिता दरडा ,रचना बोथरा ,प्रीती बोथरा वंदना छाजेड, सुवर्णा बोथरा ,तेजस्वनी बोथरा,मंगल दरडा,सोनाली दरडा,रेशमा गेलोत इ.महिला मंडळाने सहभाग घेतला होता. तसेच मा.सरपंच सुभाष भोसले,अजित वि.का.संस्थेचे चेअरमन जोगा जांभळकर,मा.पोलीस पाटील ज्ञानेश्वर वेताळ,शिक्षण संस्थेचे संचालक पोपटकाका वाघचौरे,संचालक पांडुरंग वेताळ,प्रशांत बोथरा,चेतन बोथरा, दिपक छाजेड,आशिष दरडा,सुभाष दिवटे,शिवसेनेचे नेते बाळकृष्ण वाघचौरे,राजेंद्र गायकवाड, बबन कुसेकर, इत्यादी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार तेजस्वनी बोथरा यांनी मानले.3
- आताची सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात | Manoj Jarange Patil आताची सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात | Manoj Jarange Patil watch full video1