Shuru
Apke Nagar Ki App…
वर्धा की खास खबर काज लसारा मामले में । न्याय न मिलने पर भीम आर्मी के जिला अध्यक्ष ने आत्महत्या का प्रयास किया भीम आर्मी वर्धा के जिला अध्यक्ष प्रदीप कामढे रावण' ने प्रशासन की निष्क्रियता से परेशान होकर पानी की टंकी से कूद कर आत्महत्या का प्रयास किया । वर्धा जिले के कलेक्टर पुलिस अधीक्षक वर्धा तहसीलदार को कई बार विज्ञापन दिया गया 8 दिन से धरना भी दिया, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। प्रदीप कांबले ने बताया प्रशासन को हमारी सभी मांगें पूरी करना चाहिए अगर लड़ाई से न्याय नहीं मिलता तो मरने से ही न्याय मिलता है।" आत्महत्या किसी समस्या का समाधान नहीं है प्रशासन से जवाब मांगने के लिए कानूनी और लोकतांत्रिक तरीके से संघर्ष करना चाहिए रिर्पोटिंग एम डी आशिक
Kranti Surya Jyothi news wardha
वर्धा की खास खबर काज लसारा मामले में । न्याय न मिलने पर भीम आर्मी के जिला अध्यक्ष ने आत्महत्या का प्रयास किया भीम आर्मी वर्धा के जिला अध्यक्ष प्रदीप कामढे रावण' ने प्रशासन की निष्क्रियता से परेशान होकर पानी की टंकी से कूद कर आत्महत्या का प्रयास किया । वर्धा जिले के कलेक्टर पुलिस अधीक्षक वर्धा तहसीलदार को कई बार विज्ञापन दिया गया 8 दिन से धरना भी दिया, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। प्रदीप कांबले ने बताया प्रशासन को हमारी सभी मांगें पूरी करना चाहिए अगर लड़ाई से न्याय नहीं मिलता तो मरने से ही न्याय मिलता है।" आत्महत्या किसी समस्या का समाधान नहीं है प्रशासन से जवाब मांगने के लिए कानूनी और लोकतांत्रिक तरीके से संघर्ष करना चाहिए रिर्पोटिंग एम डी आशिक
More news from India and nearby areas
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- जनगणना कामासाठी शिक्षकांचा मोबाईल सक्तीला विरोध1
- भिवापूर ( प्रतिनिधी ) सध्या कडक उन्हाळा सुरू असून उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्या साठी विहीर किंवा बोअरवेल अधिग्रहण करावे लागते. भिवापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त कवडशी बरड,मांडवा लभान, मांडवा टोला या गावांना तहसीलदार संजय राठोड व उपविभागीय अभियंता अमित तुरकर यांनी भेट देऊन परिसराची पाहणी आज दुपारी करण्यात आली. कवडसी बरड येथे सध्या विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना व स्त्रोत बळकटीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. मांडवा लभान गावाकरिता नवीन स्त्रोत बांधकाम जिल्हा खनिजनिधी अंतर्गत प्रस्तावित आहे व मांडवा टोला येथे अतिरिक्त विंधन विहीर बांधकाम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून असून पाणी टंचाई कामे अंतर्गत प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.1
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1
- Post by Ammar h (ezaan)1
- 📍 सिंभोरा रोड मोर्शी बालाजी नगर परिसरातील मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, नाल्यांची दयनीय अवस्था, साचलेला कचरा आणि बंद पडलेली स्ट्रीट लाईट्स यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. “बालाजी नगरच्या समस्या कागदावर नाही, जमिनीवर दिसतात,” असे ठाम मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत, नगर परिषद सदस्यांनी स्वतः येऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. ⚠️ अपघातांचा धोका वाढला खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे संतुलन बिघडत असून, अनेकदा अपघात टळता टळता टळतात. विशेषतः रात्रीच्या वेळी बंद स्ट्रीट लाईट्समुळे परिस्थिती अधिकच भीषण बनते. 🚫 नाल्यांची अवस्था बिकट नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हीच समस्या मोठ्या पूरस्थितीत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे. 📢 नागरिकांचा इशारा स्थानिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 👉 “जर लवकरात लवकर नगर परिषद सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” 🏛️ नगर परिषद मोर्शीला खुलं आवाहन बालाजी नगरचे नागरिक आता थेट आवाहन करत आहेत की, 👉 “नगर परिषद सदस्यांनी कार्यालयात बसून नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या पाहाव्यात.” 🔥 नागरिकांची एकमुखी मागणी ✔ तात्काळ साइट व्हिजिट ✔ रस्ते दुरुस्ती ✔ नाली स्वच्छता ✔ स्ट्रीट लाईट सुरू करणे 🗣️ शेवटचा सवाल: “नागरिकांनी कर भरायचा आणि मूलभूत सुविधा मागण्यासाठी संघर्ष करायचा, हीच का व्यवस्था?”4
- ममता बनर्जी डायन ने बांग्लादेशी रोहंगियों को बांग्लादेश से अवैध घुसपैठ करने वालों को इतनी सुविधा दे रखी है की बोर्डर पर फेंसिंग तक नहीं होने दी..... ममता बनर्जी के हुक्म से जिसका जब मन करें वो बांग्लादेश से पश्चिम बंगाल में आराम से घुस सकता है दोस्तो इस वीडियो में देखो की ग्रामीण बोल रहे है केंद्र की मोदी सरकार ने 2017 में ही बोर्डर पर फेंसिंग करने के लिए पश्चिम बंगाल की सरकार को पैसा दे दिया है लेकिन ममता बनर्जी ने वो केंद्र का पैसा अपने पास रोका हुआ है क्योंकि फेंसिंग करने के लिए जमीन राज्य सरकार की जिम्मेदारी है और जमीन पर फेंसिंग करने के लिए ग्रामीणों की जमीन ली जानी है और उसका भुगतान केंद्र सरकार ने 2017 में कर दिया हुआ है दोस्तो पश्चिम बंगाल के नॉर्थ 24 परगना से यह चौंका देने वाली ग्राउंड रिपोर्ट देखे 😳💀 दोस्तो शेयर कर दो सभी के सात सभी हिन्दुस्तानियों को ममता बनर्जी का काला चेहरा मालूम चल सके... कितनी बड़ी गद्दार है यह ममता1
- जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे 'प्रवेशोत्सव' अभियान अंतर्गत विविध उपक्रमात मुलांचा सहभाग भंडारा जिल्हा प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ३०) जि. प, प्रा. शा. भोजापूर ता.पवनी जि भंडारा येथे आज (दि ३०) रोजी प्रवेशोत्सव अभियान उत्साहात संपन झाले. जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे 'प्रवेशोत्सव' अभियान अंतर्गत विविध उपक्रमात मुलांचा सहभाग उत्साहपूर्ण होता. जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्रीताई तिघरे व मुन्नाभाऊ तिघरे पडवाल सर, राकेश पारधी, पाटील सर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या घोटी गावात बैलाची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आफाक असं मृतकांच नाव आहे. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं.1