logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! शेगाव : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या अनोख्या ‘नागिन डान्स’ आंदोलनामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या प्रकरणात अखेर न्यायाचा मोठा विजय झाला आहे. तब्बल दहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त करत सत्याला मान्यता दिली आहे. दि. 28 एप्रिल 2016 रोजी शेगाव विकास आराखड्यातील त्रुटी, अपूर्ण कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात युवकांनी केलेले हे आंदोलन त्या काळात प्रचंड गाजले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘नागिन डान्स’ सारखी हटके पद्धत वापरल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात युवा आंदोलनकर्ते अमित वसंतराव जाधव यांच्यासह संतोष सानप, शुभम आझादीवाल, ताहेर शेख, प्रा. भूषण दाभाडे, आकाश पहुरकर पाटील, सागर दिंडोकार, राजेंद्र गोरे, गणेश जाधव आणि अनंतलालजी भुतडा यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सेशन कोर्टाने सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासून अखेर सर्वांना निर्दोष घोषित केले. निर्णयानंतर शेगाव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून आंदोलनकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना अमित जाधव यांनी ठाम शब्दांत सांगितले — “जनतेच्या हक्कासाठी लढलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. या संघर्षात कधीही मागे फिरलो नाही आणि पश्चाताप तर अजिबात नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आज तो खरा ठरला.” ते पुढे म्हणाले — “ही फक्त आमची नाही, तर जनतेच्या आवाजाची जीत आहे. यापुढेही अन्यायाविरुद्ध अशाच अभिनव आणि जोरदार पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार!” हा निकाल केवळ आरोपींची सुटका नाही, तर लोकशाहीत आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

4 hrs ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
4 hrs ago

नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! शेगाव : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या अनोख्या ‘नागिन डान्स’ आंदोलनामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या प्रकरणात अखेर न्यायाचा मोठा विजय झाला आहे. तब्बल दहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त करत सत्याला मान्यता दिली आहे. दि. 28 एप्रिल 2016 रोजी शेगाव विकास आराखड्यातील त्रुटी, अपूर्ण कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात युवकांनी केलेले हे आंदोलन त्या काळात प्रचंड गाजले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘नागिन डान्स’ सारखी हटके पद्धत वापरल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात युवा आंदोलनकर्ते अमित वसंतराव जाधव यांच्यासह संतोष सानप, शुभम आझादीवाल, ताहेर शेख, प्रा. भूषण दाभाडे, आकाश पहुरकर पाटील, सागर दिंडोकार, राजेंद्र गोरे, गणेश जाधव आणि अनंतलालजी भुतडा यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सेशन कोर्टाने सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासून अखेर सर्वांना निर्दोष घोषित केले. निर्णयानंतर शेगाव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून आंदोलनकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना अमित जाधव यांनी ठाम शब्दांत सांगितले — “जनतेच्या हक्कासाठी लढलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. या संघर्षात कधीही मागे फिरलो नाही आणि पश्चाताप तर अजिबात नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आज तो खरा ठरला.” ते पुढे म्हणाले — “ही फक्त आमची नाही, तर जनतेच्या आवाजाची जीत आहे. यापुढेही अन्यायाविरुद्ध अशाच अभिनव आणि जोरदार पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार!” हा निकाल केवळ आरोपींची सुटका नाही, तर लोकशाहीत आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

More news from Buldhana and nearby areas
  • नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! शेगाव : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या अनोख्या ‘नागिन डान्स’ आंदोलनामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या प्रकरणात अखेर न्यायाचा मोठा विजय झाला आहे. तब्बल दहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त करत सत्याला मान्यता दिली आहे. दि. 28 एप्रिल 2016 रोजी शेगाव विकास आराखड्यातील त्रुटी, अपूर्ण कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात युवकांनी केलेले हे आंदोलन त्या काळात प्रचंड गाजले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘नागिन डान्स’ सारखी हटके पद्धत वापरल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात युवा आंदोलनकर्ते अमित वसंतराव जाधव यांच्यासह संतोष सानप, शुभम आझादीवाल, ताहेर शेख, प्रा. भूषण दाभाडे, आकाश पहुरकर पाटील, सागर दिंडोकार, राजेंद्र गोरे, गणेश जाधव आणि अनंतलालजी भुतडा यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सेशन कोर्टाने सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासून अखेर सर्वांना निर्दोष घोषित केले. निर्णयानंतर शेगाव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून आंदोलनकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना अमित जाधव यांनी ठाम शब्दांत सांगितले — “जनतेच्या हक्कासाठी लढलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. या संघर्षात कधीही मागे फिरलो नाही आणि पश्चाताप तर अजिबात नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आज तो खरा ठरला.” ते पुढे म्हणाले — “ही फक्त आमची नाही, तर जनतेच्या आवाजाची जीत आहे. यापुढेही अन्यायाविरुद्ध अशाच अभिनव आणि जोरदार पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार!” हा निकाल केवळ आरोपींची सुटका नाही, तर लोकशाहीत आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
    1
    नागिन डान्स आंदोलन प्रकरण: १० वर्षांनी न्यायाचा विजय, सर्व आरोपी निर्दोष! 
शेगाव : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि आपल्या अनोख्या ‘नागिन डान्स’ आंदोलनामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या प्रकरणात अखेर न्यायाचा मोठा विजय झाला आहे. तब्बल दहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त करत सत्याला मान्यता दिली आहे.
दि. 28 एप्रिल 2016 रोजी शेगाव विकास आराखड्यातील त्रुटी, अपूर्ण कामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात युवकांनी केलेले हे आंदोलन त्या काळात प्रचंड गाजले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘नागिन डान्स’ सारखी हटके पद्धत वापरल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात युवा आंदोलनकर्ते अमित वसंतराव जाधव यांच्यासह संतोष सानप, शुभम आझादीवाल, ताहेर शेख, प्रा. भूषण दाभाडे, आकाश पहुरकर पाटील, सागर दिंडोकार, राजेंद्र गोरे, गणेश जाधव आणि अनंतलालजी भुतडा यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सेशन कोर्टाने सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासून अखेर सर्वांना निर्दोष घोषित केले.
निर्णयानंतर शेगाव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून आंदोलनकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना अमित जाधव यांनी ठाम शब्दांत सांगितले —
“जनतेच्या हक्कासाठी लढलो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. या संघर्षात कधीही मागे फिरलो नाही आणि पश्चाताप तर अजिबात नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आज तो खरा ठरला.”
ते पुढे म्हणाले —
“ही फक्त आमची नाही, तर जनतेच्या आवाजाची जीत आहे. यापुढेही अन्यायाविरुद्ध अशाच अभिनव आणि जोरदार पद्धतीने आंदोलन सुरूच राहणार!”
हा निकाल केवळ आरोपींची सुटका नाही, तर लोकशाहीत आवाज उठवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    4 hrs ago
  • Post by नज़ीर रज़वी
    1
    Post by नज़ीर रज़वी
    user_नज़ीर रज़वी
    नज़ीर रज़वी
    Advertising Photographer नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जलंब–माटरगाव रोडवर    कंपनीच्या आरएमसी प्लांटचा बेफिकीर कारभार; ओव्हरलोड टिप्परमुळे मोटरसायकलस्वारांच्या जीवितास धोका
    1
    जलंब–माटरगाव रोडवर    कंपनीच्या आरएमसी प्लांटचा बेफिकीर कारभार; ओव्हरलोड टिप्परमुळे मोटरसायकलस्वारांच्या जीवितास धोका
    user_राजु पाटील घाटे महाराष्ट्र दर्शन न्युज
    राजु पाटील घाटे महाराष्ट्र दर्शन न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by नंदकिशोर साखरकर
    1
    Post by नंदकिशोर  साखरकर
    user_नंदकिशोर  साखरकर
    नंदकिशोर साखरकर
    Chauffeur service मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचे आयोजन जऊळका येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने धम्म उपासिका मीनाताई सारनाथ अवचार यांच्या वतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बुद्ध पूजा पाठ घेण्यात आला ‌ याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना मीना ताई अवचार यांच्या निवासस्थानी करण्यात आली या उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना खीर वाटप करून भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, दया आणि समतेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाला मीना ताई सारनाथ अवचार सविता राजेश ढाले पूजा बाळू ढाले ,माया रवी ढाले आम्रपाला पोफळे, मथुराबाई अवचार, विशाखा बलदेव अवचार ,सुजाता अनिल अवचार सुनंदा अवचार नंदाबाई कांबळे ,वर्षा अवचार इंदुबाई खडसे आम्रपाला बाई कांबळे, नीलम ढाले सविता इंगोले गिताबाई खडसे स्वाती भगत यासह कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांना खीर वाटप करताना बौद्ध धर्मातील मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी मीनाताई सारनाथ अवचार यांनी सांगितले की, “बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सव नसून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव वाढविण्याची संधी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होते.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या खीरदान उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
    1
    बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचे आयोजन
जऊळका  येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने धम्म उपासिका मीनाताई  सारनाथ अवचार यांच्या वतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले. 
याप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बुद्ध पूजा पाठ घेण्यात आला ‌ याप्रसंगी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना मीना ताई अवचार यांच्या निवासस्थानी   करण्यात आली या उपक्रमाद्वारे परिसरातील नागरिकांना खीर वाटप करून भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, दया आणि समतेच्या संदेशाचा प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाला मीना ताई सारनाथ अवचार सविता राजेश ढाले पूजा  बाळू ढाले ,माया रवी ढाले 
आम्रपाला पोफळे, मथुराबाई अवचार, विशाखा बलदेव अवचार ,सुजाता अनिल अवचार सुनंदा अवचार 
नंदाबाई कांबळे ,वर्षा अवचार 
इंदुबाई खडसे आम्रपाला बाई कांबळे, नीलम ढाले सविता इंगोले गिताबाई खडसे स्वाती भगत यासह
कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थितांना खीर वाटप करताना बौद्ध धर्मातील मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी मीनाताई सारनाथ अवचार यांनी सांगितले की, “बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सव नसून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुभाव वाढविण्याची संधी आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होते.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या खीरदान उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बाइक ने मार स्कूल के बच्चों को टक्कर बच्चा गंभीर रूप से घायल
    1
    बाइक ने मार स्कूल के बच्चों को टक्कर बच्चा गंभीर रूप से घायल
    user_Sheikh Amjad MIM
    Sheikh Amjad MIM
    अचलपूर, अमरावती, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Breaking: नसरापूर प्रकरण पेटलं — आरोपी अटकेत, आंदोलन तीव्र; पोलिसांचा लाठीचार्ज नाकारण्याचा दावा, तपासाला वेग नसरापूर (भोर, पुणे) - ३ मे २०२६ भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका साडेतीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग रोको करत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज केल्याचे व्हिडिओ आणि आरोप समोर आले आहेत. मात्र, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाल्याचे नाकारले आहे. घटनाक्रम शुक्रवारी (१ मे) दुपारी नसरापूर येथे सुट्टीसाठी आलेल्या ४ वर्षांच्या बालिकेला आरोपीने खाऊचे आमिष दाखवून जवळील गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. CCTV फुटेजच्या आधारे ६५ वर्षीय भीमराव कांबळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असून, त्याच्यावर पूर्वीही अशाच प्रकारचे आरोप असल्याचे समोर आले आहे. आंदोलन आणि तणाव मृत बालिकेच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपीला “आमच्या ताब्यात द्या, जागेवर फाशी द्या” अशी मागणी करत महामार्गावर रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक काही तास ठप्प झाली. नवले पूल परिसरात आंदोलन तीव्र झाले. काही आंदोलकांनी महिलांवरही लाठीचार्ज झाल्याचा आरोप केला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्पष्टीकरण: “कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. नातेवाईक ४ ते ४.५ तास रस्ता रोको करत होते. आम्ही समजावणी करत होतो. शासन आणि पोलिस प्रशासन या प्रकरणात अत्यंत संवेदनशील आहेत.” रात्री उशिरा पोलिस संरक्षणात बालिकेचे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाची भूमिका पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी १५ दिवसांत चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला चालवण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची “मानवतेवर काळा डाग” म्हणून निंदा केली आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले. राष्ट्रीय महिला आयोगने सु मोटो दखल घेतली असून, तपास वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. परिसरात भारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, बाल सुरक्षा आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. नोट: ही बातमी उपलब्ध रिपोर्ट्सवर आधारित आहे. तपास सुरू असल्याने अधिकृत माहितीसाठी पोलिस किंवा न्यायालयीन अद्यतनांचे पालन करा. न्याय मिळेपर्यंत चिमुकलीच्या आत्म्याला शांती लाभो.
    1
    Breaking: नसरापूर प्रकरण पेटलं — आरोपी अटकेत, आंदोलन तीव्र; पोलिसांचा लाठीचार्ज नाकारण्याचा दावा, तपासाला वेग
नसरापूर (भोर, पुणे) - ३ मे २०२६
भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका साडेतीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग रोको करत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज केल्याचे व्हिडिओ आणि आरोप समोर आले आहेत. मात्र, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाल्याचे नाकारले आहे.
घटनाक्रम
शुक्रवारी (१ मे) दुपारी नसरापूर येथे सुट्टीसाठी आलेल्या ४ वर्षांच्या बालिकेला आरोपीने खाऊचे आमिष दाखवून जवळील गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. CCTV फुटेजच्या आधारे ६५ वर्षीय भीमराव कांबळे या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असून, त्याच्यावर पूर्वीही अशाच प्रकारचे आरोप असल्याचे समोर आले आहे.
आंदोलन आणि तणाव
मृत बालिकेच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपीला “आमच्या ताब्यात द्या, जागेवर फाशी द्या” अशी मागणी करत महामार्गावर रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक काही तास ठप्प झाली. नवले पूल परिसरात आंदोलन तीव्र झाले. काही आंदोलकांनी महिलांवरही लाठीचार्ज झाल्याचा आरोप केला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्पष्टीकरण: “कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. नातेवाईक ४ ते ४.५ तास रस्ता रोको करत होते. आम्ही समजावणी करत होतो. शासन आणि पोलिस प्रशासन या प्रकरणात अत्यंत संवेदनशील आहेत.” रात्री उशिरा पोलिस संरक्षणात बालिकेचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशासनाची भूमिका
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी १५ दिवसांत चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला चालवण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची “मानवतेवर काळा डाग” म्हणून निंदा केली आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले.
राष्ट्रीय महिला आयोगने सु मोटो दखल घेतली असून, तपास वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत.
परिसरात भारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, बाल सुरक्षा आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
नोट: ही बातमी उपलब्ध रिपोर्ट्सवर आधारित आहे. तपास सुरू असल्याने अधिकृत माहितीसाठी पोलिस किंवा न्यायालयीन अद्यतनांचे पालन करा. न्याय मिळेपर्यंत चिमुकलीच्या आत्म्याला शांती लाभो.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.