Shuru
Apke Nagar Ki App…
स्वाभिमानी करणार नवीन शक्तिपीठ अध्यादेशाची होळी शेतकरी आक्रमक दिनांक 5 मे 2026 रोजी राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाचा नवीन अध्यादेश काढून हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा अध्यादेश म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाची, मातीतल्या नात्याची आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याची होळी आहे. या अन्यायकारक अध्यादेशाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने “अध्यादेश होळी आंदोलन” करण्यात येणार आहे. तमाम शेतकरी बांधवांना कळकळीचे आवाहन… आज जर आपण शांत बसलो, तर उद्या आपल्या शेतावर बुलडोझर चालतील. आपली जमीन, आपला हक्क आणि आपल्या लेकरांचे भविष्य वाचवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, युवकांनी, माताभगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. “शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे कोणतीही सत्ता मोठी नाही!”
दिपक हैबतराव चोरमले
स्वाभिमानी करणार नवीन शक्तिपीठ अध्यादेशाची होळी शेतकरी आक्रमक दिनांक 5 मे 2026 रोजी राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाचा नवीन अध्यादेश काढून हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा अध्यादेश म्हणजे शेतकऱ्यांच्या घामाची, मातीतल्या नात्याची आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याची होळी आहे. या अन्यायकारक अध्यादेशाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने “अध्यादेश होळी आंदोलन” करण्यात येणार आहे. तमाम शेतकरी बांधवांना कळकळीचे आवाहन… आज जर आपण शांत बसलो, तर उद्या आपल्या शेतावर बुलडोझर चालतील. आपली जमीन, आपला हक्क आणि आपल्या लेकरांचे भविष्य वाचवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, युवकांनी, माताभगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. “शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे कोणतीही सत्ता मोठी नाही!”
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील योगेश बार्शी या तरुण मेंढपाळाचा पूर्णा परिसरात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गरीब कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. धनगर समाज युवा मल्हार सेनेने कुटुंबीयांची भेट घेऊन तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.1
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- अभिनेता विजय थालपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.1
- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.1
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील संतांवर कथित 'प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी'चा आरोप केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संघटना आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. आंदोलकांनी प्रवक्त्याची जाहीर माफी आणि तात्काळ अटकेची मागणी केली असून, प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात सिंधगि, चालगनीसह अनेक गावांमध्ये ट्रेझर बोटी वापरून रेतीचा अवैध उपसा सर्रास सुरू आहे. या गंभीर प्रकारावर महसूल प्रशासन गप्प असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी कलेक्टर साहेबांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.1
- Post by नागनाथ ससाने1