logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जुलै रोजी पहाटे ४:१० वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे आयशर टेम्पो (TS 12 UE 4190) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा आणि ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेतले असून मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) अशी त्यांची नावे आहेत. वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाच्या काचेच्या डब्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४२०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७५, २२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रतिबंधित माल कोठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांच्या पथकाने पार पाडली.

10 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
10 hrs ago

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जुलै रोजी पहाटे ४:१० वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे आयशर टेम्पो (TS 12 UE 4190) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा आणि ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेतले असून मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद,

e8684de4-cc9a-4247-9d95-b7a538d60dc0

तेलंगणा) अशी त्यांची नावे आहेत. वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाच्या काचेच्या डब्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४२०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७५, २२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रतिबंधित माल कोठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांच्या पथकाने पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील येळनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी पालखीची भव्य मिरवणूक काढली. टाळ, मृदंग आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल", "ज्ञानोबा-तुकाराम" अशा अखंड नामघोषात विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गांवरून प्रदक्षिणा घातली. पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या पालखी सोहळ्यात शिक्षक, ग्रामस्थ, पालक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले होते. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरेची ओळख, भारतीय संस्कृतीचे जतन आणि सामूहिक सहभागाची भावना दृढ होण्यास मदत झाली आहे. गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेच्या शिक्षकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील येळनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी पालखीची भव्य मिरवणूक काढली. टाळ, मृदंग आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल", "ज्ञानोबा-तुकाराम" अशा अखंड नामघोषात विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गांवरून प्रदक्षिणा घातली. पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या पालखी सोहळ्यात शिक्षक, ग्रामस्थ, पालक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले होते.

शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरेची ओळख, भारतीय संस्कृतीचे जतन आणि सामूहिक सहभागाची भावना दृढ होण्यास मदत झाली आहे. गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेच्या शिक्षकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाज, ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने देगलूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जाहूर येथील कब्रस्तानावरील सर्व अतिक्रमण हटवून त्याची हद्द कायम करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जाहूर येथील ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने कब्रस्तानाची हद्द निश्चित करावी आणि तेथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.
    2
    मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाज, ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने देगलूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जाहूर येथील कब्रस्तानावरील सर्व अतिक्रमण हटवून त्याची हद्द कायम करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

या आंदोलनामध्ये जाहूर येथील ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने कब्रस्तानाची हद्द निश्चित करावी आणि तेथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात आषाढी एकादशीनिमित्त श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज मंदिर प्रतिष्ठान बापू मार्केटच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई देवतांची शहरातून भव्य शोभायात्रा दिंडी काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला, पुरुष, लहान मुले-मुली आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्माई देवतांची पूजा करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष, माजी पोलीस उपअधीक्षक तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य रमेश कंतेवार आणि इतर पदाधिकारी व सदस्यांनी केले होते. या शोभायात्रेत आमदार जितेश अंतापूरकर, लक्ष्मीकांत पद्ममवार, नगरसेवक अनिल बोनलावार, श्रीधर दीक्षित, वैजनाथ स्वामी, अशोक साखरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
    1
    नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात आषाढी एकादशीनिमित्त श्री गजानन महाराज व श्री दत्तात्रय महाराज मंदिर प्रतिष्ठान बापू मार्केटच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई देवतांची शहरातून भव्य शोभायात्रा दिंडी काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला, पुरुष, लहान मुले-मुली आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्माई देवतांची पूजा करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष, माजी पोलीस उपअधीक्षक तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य रमेश कंतेवार आणि इतर पदाधिकारी व सदस्यांनी केले होते. या शोभायात्रेत आमदार जितेश अंतापूरकर, लक्ष्मीकांत पद्ममवार, नगरसेवक अनिल बोनलावार, श्रीधर दीक्षित, वैजनाथ स्वामी, अशोक साखरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • देशभरात NEET-UG आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याची घोषणा केली. गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह विविध राज्यांमध्ये विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांकडून परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, पारदर्शकता आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र आंदोलने सुरू होती. या वाढत्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, देशातील शांतता आणि परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच आपण शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने काम केले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या निर्णयानंतर देशभरातील अनेक आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर विरोधी पक्षांनी हा निर्णय जनतेच्या दबावाचा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढील कार्यभार कोणाकडे सोपवला जाणार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.
    1
    देशभरात NEET-UG आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याची घोषणा केली.

गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह विविध राज्यांमध्ये विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांकडून परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, पारदर्शकता आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र आंदोलने सुरू होती. या वाढत्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, देशातील शांतता आणि परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच आपण शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने काम केले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

या निर्णयानंतर देशभरातील अनेक आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर विरोधी पक्षांनी हा निर्णय जनतेच्या दबावाचा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढील कार्यभार कोणाकडे सोपवला जाणार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    11 hrs ago
  • लातूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा तालुक्यात बेधडक कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला पकडून तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.१० वाजता लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे एका आयशर टेम्पोमधून (TS 12 UE 4190) गुटखा व सुगंधी तंबाखू नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत विविध लेबल असलेली सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाचे काचेचे डबे असा २८ लाख ९७ हजार ६० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल तसेच ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ५२०/२०२६, कलम १२३, २७५, २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हा माल कोठून आणला आणि कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांनी केली.
    2
    लातूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा तालुक्यात बेधडक कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला पकडून तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.१० वाजता लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे एका आयशर टेम्पोमधून (TS 12 UE 4190) गुटखा व सुगंधी तंबाखू नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत विविध लेबल असलेली सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाचे काचेचे डबे असा २८ लाख ९७ हजार ६० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल तसेच ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ५२०/२०२६, कलम १२३, २७५, २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हा माल कोठून आणला आणि कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांनी केली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.
    1
    नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या या शुभ प्रसंगी सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
    1
    आषाढी एकादशीच्या या शुभ प्रसंगी सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
    user_भाई लक्ष्मण  सोळुंके
    भाई लक्ष्मण सोळुंके
    Bus tour agency निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जुलै रोजी पहाटे ४:१० वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे आयशर टेम्पो (TS 12 UE 4190) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा आणि ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेतले असून मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) अशी त्यांची नावे आहेत. वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाच्या काचेच्या डब्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४२०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७५, २२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रतिबंधित माल कोठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांच्या पथकाने पार पाडली.
    2
    लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जुलै रोजी पहाटे ४:१० वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे आयशर टेम्पो (TS 12 UE 4190) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा आणि ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेतले असून मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) अशी त्यांची नावे आहेत. वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाच्या काचेच्या डब्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४२०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७५, २२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रतिबंधित माल कोठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांच्या पथकाने पार पाडली.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.