Shuru
Apke Nagar Ki App…
देवलाली कॅम्प मधे डि जे वरन पोलीस आणी नागरी कात वाद देवलाली कॅम्प नासिक रोड देवलाली कॅम्प मधे डि जे वरन पोलीस आणी नागरी कात वाद
Shaikh Aslam
देवलाली कॅम्प मधे डि जे वरन पोलीस आणी नागरी कात वाद देवलाली कॅम्प नासिक रोड देवलाली कॅम्प मधे डि जे वरन पोलीस आणी नागरी कात वाद
More news from Nashik and nearby areas
- 🌸🪷 वैशाख पौर्णिमेनिमित्त “मोगरा महोत्सव २०२६” भक्तिभावात संपन्न 🪷🌸 १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री चिंतामणी बाप्पांची वासंतिक चंदन उटी आणि मोगरा पुष्पपूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सुगंधी मोगऱ्याच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मोगऱ्याच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या श्री चिंतामणी बाप्पांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या विशेष सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. #MograMahotsav2026 #ShreeChintamani #MograDecoration #VaishakhPournima #GanpatiBappa #TempleFestival #Bhakti #SpiritualVibes #MaharashtraFestival #मोगरामहोत्सव #श्रीचिंतामणी #गणपतीबाप्पा #वैशाखपौर्णिमा #भक्तीमयवातावरण #मोगरासजावट #TrendingNews #YouTubeNews #ViralVideo #DevotionalNews1
- Post by Devidas Bhusare2
- ठाणे:कल्याण-मुरबाड महामार्गावर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बापसई शिवारातून महामार्ग ओलांडताना तीन वर्ष वयोमान असलेल्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल मुरलीधर जाखर, राकेश शिंदे, राजपूत, पावडा,अमोल आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन मादी जातीच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय खात्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिबट्या मादीचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग याचे रुंदीकरण झाल्याने वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना आता अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक तसेच प्राणी मित्रांनी केली आहे.1
- नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला2
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट. मुख्य संपादक हरी आल्हाट. 99605047291
- श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।2
- ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले. दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले. शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे. पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.3
- किरकोळ वादातून राहुरीत तरुणावर चाकू हल्ला, पोटात चाकू भोसकून हल्ला तरुण गंभीर जखमी1