logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम प्रतिनिधी / स्वाती हडकर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे. कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.

7 hrs ago
user_Swati S Hadkar Hadkr
Swati S Hadkar Hadkr
पत्रकार चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
7 hrs ago

लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम प्रतिनिधी / स्वाती हडकर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे. कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम प्रतिनिधी / स्वाती हडकर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे. कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
    1
    लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली; मुख्यमंत्रीच अशा योजना आणू शकतात – रामदास कदम
प्रतिनिधी / स्वाती हडकर
खेड येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली.
ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लोकहिताची योजना आहे.
कदम पुढे म्हणाले, “मुख्यमंत्रीच अशा मोठ्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आणू शकतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या योजनेचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कदम यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
ते म्हणाले, “कोणीतरी म्हणाले होते की लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी आणली. त्यांची औकात आहे का अशी योजना आणायची?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगत, ही योजना महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याचेही रामदास कदम यांनी नमूद केले.
या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
    user_Swati S Hadkar Hadkr
    Swati S Hadkar Hadkr
    पत्रकार चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले चिपळूणमध्ये दमदार भाषण कितीही भिडले तरी मी सोडणार नाही एकाला असं शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली
    1
    गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले चिपळूणमध्ये दमदार भाषण कितीही भिडले तरी मी सोडणार नाही एकाला असं शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली
    user_Swati Hadkar
    Swati Hadkar
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra
    1
    महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटण्याची कायम इच्छा होती पण परंतु AI ( Artification Intelligent) ती पूर्ण केली
दादांना भावपूर्ण आदरांजली....💐💐🌹🌹🙏🙏
सौ. प्रतिभा सुनील शेलार 
संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन#maharashtra
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.५ विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.५
विरोधक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून नेते म्हणून समाजात मिरवता.मात्र आम्ही शिवाजी महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला असून पोरी आणि चोरीला माफी नाही.असे सांगून राजकारण करताना शुध्द समाजकारण करणार असे प्रतिपादन शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी केले.जिल्हा परिषद वेळू नसरापूर गटाचे शिवसेना उमेदवार अमोल पांगारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बारामती गुनवडी गटातुन जिल्हा परिषदसाठी बहुजन समाज पक्षा कडुम उमेदवार सौ.उर्मिला प्रवीण शिंदे यांची मतदारांना भावनिक साद व मतदान रुपी आर्शीवाद देण्याचे आवाहान.
    1
    बारामती गुनवडी गटातुन जिल्हा परिषदसाठी बहुजन समाज पक्षा कडुम उमेदवार सौ.उर्मिला प्रवीण शिंदे यांची मतदारांना भावनिक साद व मतदान रुपी आर्शीवाद देण्याचे आवाहान.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    पत्रकार बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पनवेलची सत्ता कोणाच्या हाती प्रचाराच्या तोफा थंडावल्या
    1
    पनवेलची सत्ता कोणाच्या हाती प्रचाराच्या तोफा थंडावल्या
    user_वेध विकासाचा प्रिंट डिजिटल
    वेध विकासाचा प्रिंट डिजिटल
    पनवेल, रायगड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पूना नाशिक हायवे
    1
    पूना नाशिक हायवे
    user_Amarjeet Albala
    Amarjeet Albala
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.५ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे / भोर दि.५
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी तालुका प्रशासन सरसावले असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयात आज दि.5 मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक भांगे एल एम ,निलिमा मोरे ,विश्वास निकम ,शीला घोडके ,पूनम भोसले आदी उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.