logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak

4 hrs ago
user_Tiger News Aap Tak
Tiger News Aap Tak
Local News Reporter Mumbai, Maharashtra•
4 hrs ago

​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? - अनिल गलगली मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा (VBSLP) प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. प्रकल्पाची नियुक्ती दिनांक 24 जून 2019 असून, मूळ करारानुसार प्रकल्पाची निर्धारित पूर्णता तारीख 21 जून 2024 होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला चार टप्प्यांत एकूण तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रकल्पाची अंतिम सुधारित पूर्णता तारीख आता 17 मे 2028 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही. MSRDC ने अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी पहिली मुदतवाढ 23 जून 2020 रोजी 250 दिवसांची देण्यात आली. कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्याचे त्यामागील प्रमुख कारण होते. त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंध व कामातील व्यत्ययाचा हवाला देत आणखी 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे 10 फेब्रुवारी 2022 रोजी EPC कंत्राटदाराच्या Joint Venture (JV) व्यवस्थेतील पुनर्रचना किंवा बदलामुळे 483 दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी कामाच्या व्याप्तीत बदल (Change of Scope) तसेच अतिरिक्त कामांमुळे आणखी 508 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या चारही मुदतवाढींची एकत्रित बेरीज 1,421 दिवस इतकी असून अंतिम सुधारित पूर्णता तारीख 17 मे 2028 निश्चित करण्यात आली आहे. MSRDC च्या 23 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार, कंत्राटदाराने 24 जून 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी सुमारे 311 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीतील विलंबाच्या कारणांमध्ये विविध घटनांसह कोविड-19 महामारीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी सुधारित टप्पे आणि मुदती निश्चित करण्यात आल्या. तसेच 19 जानेवारी 2024 रोजीच्या MSRDC पत्रात कामाच्या व्याप्तीतील बदल आणि सुधारित कामाच्या टप्प्यांनुसार पुढील मुदतवाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळत असताना कामातील विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याने त्याचा आर्थिक भार अखेरीस शासनाच्या तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला केवळ मुदतवाढ देऊन मोकळे न सोडता करारातील दंडाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. “वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाची मूळ पूर्णता मुदत 21 जून 2024 असताना अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे केवळ कारणे सांगून प्रकरण संपविण्याऐवजी कामातील विलंबासाठी जबाबदार Webuild-Apco JV या कंत्राटदारावर करारातील तरतुदीनुसार तातडीने नुकसानभरपाईचा दंड आकारण्यात यावा आणि तो वसूल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली. गलगली यांनी पुढे म्हटले की, “मुदतवाढ म्हणजे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला कामात विलंब करण्याची मुभा नव्हे. विलंबाची काही कारणे ग्राह्य धरली असली, तरी करारातील जबाबदाऱ्या आणि दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 24 जून 2019 रोजी नियुक्ती दिनांक असलेल्या या प्रकल्पाची अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक मुदतवाढीमागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, झालेला अतिरिक्त आर्थिक भार तसेच Liquidated Damages लागू होतात किंवा नाहीत, याची स्पष्ट माहिती MSRDC ने जनतेसमोर ठेवावी.” वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, कामातील विलंबामुळे प्रकल्पाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विलंबाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करून, Webuild-Apco JV या कंत्राटदाराच्या जबाबदारीतील विलंबासाठी करारानुसार दंड आकारावा व त्याची वसुली करावी. तसेच प्रकल्पाच्या वाढलेल्या कालावधीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
    1
    वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? - अनिल गलगली
मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा (VBSLP) प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. प्रकल्पाची नियुक्ती दिनांक 24 जून 2019 असून, मूळ करारानुसार प्रकल्पाची निर्धारित पूर्णता तारीख 21 जून 2024 होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला चार टप्प्यांत एकूण तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रकल्पाची अंतिम सुधारित पूर्णता तारीख आता 17 मे 2028 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही. 
MSRDC ने अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी पहिली मुदतवाढ 23 जून 2020 रोजी 250 दिवसांची देण्यात आली. कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्याचे त्यामागील प्रमुख कारण होते. त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंध व कामातील व्यत्ययाचा हवाला देत आणखी 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे 10 फेब्रुवारी 2022 रोजी EPC कंत्राटदाराच्या Joint Venture (JV) व्यवस्थेतील पुनर्रचना किंवा बदलामुळे 483 दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी कामाच्या व्याप्तीत बदल (Change of Scope) तसेच अतिरिक्त कामांमुळे आणखी 508 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या चारही मुदतवाढींची एकत्रित बेरीज 1,421 दिवस इतकी असून अंतिम सुधारित पूर्णता तारीख 17 मे 2028 निश्चित करण्यात आली आहे.
MSRDC च्या 23 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार, कंत्राटदाराने 24 जून 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी सुमारे 311 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीतील विलंबाच्या कारणांमध्ये विविध घटनांसह कोविड-19 महामारीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी सुधारित टप्पे आणि मुदती निश्चित करण्यात आल्या. तसेच 19 जानेवारी 2024 रोजीच्या MSRDC पत्रात कामाच्या व्याप्तीतील बदल आणि सुधारित कामाच्या टप्प्यांनुसार पुढील मुदतवाढीचा उल्लेख करण्यात आला आहे.
प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळत असताना कामातील विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याने त्याचा आर्थिक भार अखेरीस शासनाच्या तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला केवळ मुदतवाढ देऊन मोकळे न सोडता करारातील दंडाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
“वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाची मूळ पूर्णता मुदत 21 जून 2024 असताना अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे केवळ कारणे सांगून प्रकरण संपविण्याऐवजी कामातील विलंबासाठी जबाबदार Webuild-Apco JV या कंत्राटदारावर करारातील तरतुदीनुसार तातडीने नुकसानभरपाईचा दंड आकारण्यात यावा आणि तो वसूल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली.
गलगली यांनी पुढे म्हटले की, “मुदतवाढ म्हणजे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला कामात विलंब करण्याची मुभा नव्हे. विलंबाची काही कारणे ग्राह्य धरली असली, तरी करारातील जबाबदाऱ्या आणि दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 24 जून 2019 रोजी नियुक्ती दिनांक असलेल्या या प्रकल्पाची अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक मुदतवाढीमागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, झालेला अतिरिक्त आर्थिक भार तसेच Liquidated Damages लागू होतात किंवा नाहीत, याची स्पष्ट माहिती MSRDC ने जनतेसमोर ठेवावी.”
वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, कामातील विलंबामुळे प्रकल्पाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विलंबाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करून, Webuild-Apco JV या कंत्राटदाराच्या जबाबदारीतील विलंबासाठी करारानुसार दंड आकारावा व त्याची वसुली करावी. तसेच प्रकल्पाच्या वाढलेल्या कालावधीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
    user_Ajinkya
    Ajinkya
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    31 min ago
  • हिंदुओं के त्यौहारों का समय आते ही घर में बनने वाली मिठाईयों में कमी आय गई क्योंकि शक्कर और गुड़ दोनों के भाव सरकार ने बढ़ा दिए
    1
    हिंदुओं के त्यौहारों का समय आते ही घर में बनने वाली मिठाईयों में कमी आय गई क्योंकि शक्कर और गुड़ दोनों के भाव सरकार ने बढ़ा दिए
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से लड़का यह पूछ रहा है कि, जिस तरह से 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजना लाकर माता-बहनों के लिए योजनाएं लाई गई हैं, उसी तरह लाडके भाइयों (युवाओं) के लिए सरकार कौन सी योजना लेकर आएगी? कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से लड़का यह पूछ रहा है कि, जिस तरह से 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजना लाकर माता-बहनों के लिए योजनाएं लाई गई हैं, उसी तरह लाडके भाइयों (युवाओं) के लिए सरकार कौन सी योजना लेकर आएगी?
    1
    कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से लड़का यह पूछ रहा है कि, जिस तरह से 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजना लाकर माता-बहनों के लिए योजनाएं लाई गई हैं, उसी तरह लाडके भाइयों (युवाओं) के लिए सरकार कौन सी योजना लेकर आएगी?
कल्याण सांसद श्रीकांत शिंदे जी से लड़का यह पूछ रहा है कि, जिस तरह से 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजना लाकर माता-बहनों के लिए योजनाएं लाई गई हैं, उसी तरह लाडके भाइयों (युवाओं) के लिए सरकार कौन सी योजना लेकर आएगी?
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग! नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग!
    1
    नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग!
नारळी पौर्णिमेचा जल्लोष — वरळी कोळीवाड्यात परंपरेचा रंग, उत्सवाचा संग!
    user_MI MARATHI INDIA
    MI MARATHI INDIA
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • “गोविंदा हा खेळ चॅम्पियन आहे!” मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गोविंदा खेळाला ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. गोविंदांच्या पारंपरिक खेळाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रताप सरनाईक यांच्या प्रो-गोविंदा दहीहंडीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ‘प्रो-गोविंदा’ दहीहंडीच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडीला आधुनिक स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी दहीहंडी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून, या खेळाला देश-विदेशात मोठी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली. गोविंदा पथकांचा उत्साह, मानवी मनोरे आणि थरारक स्पर्धेमुळे यंदाची दहीहंडी विशेष आकर्षण ठरत आहे. मुंबईकर इंडिया टीव्ही स्पेशल रिपोर्ट
    1
    “गोविंदा हा खेळ चॅम्पियन आहे!” 

मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी गोविंदा खेळाला ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. गोविंदांच्या पारंपरिक खेळाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रताप सरनाईक यांच्या प्रो-गोविंदा दहीहंडीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
मुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ‘प्रो-गोविंदा’ दहीहंडीच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडीला आधुनिक स्पर्धेचे स्वरूप देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी दहीहंडी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून, या खेळाला देश-विदेशात मोठी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.
गोविंदा पथकांचा उत्साह, मानवी मनोरे आणि थरारक स्पर्धेमुळे यंदाची दहीहंडी विशेष आकर्षण ठरत आहे.
मुंबईकर इंडिया टीव्ही स्पेशल रिपोर्ट
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • राखी बांधते ही छलक पड़े भाई के आंसू, बहन का प्यार देख पत्थर दिल भी रो पड़े! सड़क किनारे जब बहन ने भाई की कलाई पर बांधी राखी, भावुक कर देने वाला विडियो हुआ वायरल राखी का त्योहार सिर्फ एक धागा बांधने का नाम नहीं, बल्कि भाई-बहन के उस रिश्ते का एहसास है, जिसे शब्दों में बयां करना मुश्किल है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे एक वीडियो ने इस रिश्ते की ऐसी तस्वीर सामने रखी है, जिसे देखकर शायद ही किसी की आंखें नम न हों। वीडियो में एक बहन अपने भाई की कलाई पर राखी बांधती नजर आ रही है। हालात चाहे जैसे भी हों, बहन ने अपने भाई के प्रति प्यार और अपनापन दिखाते हुए राखी बांधी। इस भावुक पल में भाई भी अपने आंसुओं को रोक नहीं पाया। सबसे ज्यादा दिल छू लेने वाला दृश्य तब दिखाई देता है, जब बहन राखी बांधने के बाद भाई के साथ भावुक होकर खड़ी नजर आती है। आसपास मौजूद लोग भी इस भाई-बहन के रिश्ते को देखकर भावुक होते दिखाई देते हैं। यह वीडियो एक बार फिर याद दिलाता है कि रिश्ते दौलत से नहीं, दिल से निभाए जाते हैं। भाई के पास भले ही देने के लिए कुछ बड़ा न हो, लेकिन बहन की राखी और उसका प्यार उसके लिए दुनिया की सबसे बड़ी दौलत बन जाता है। वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग इसे देखकर भाई-बहन के इस अनमोल रिश्ते को सलाम कर रहे हैं। सच ही कहा गया है—राखी का धागा कलाई पर बंधता है, लेकिन उसका रिश्ता सीधे दिल से जुड़ता है।
    1
    राखी बांधते ही छलक पड़े भाई के आंसू, बहन का प्यार देख पत्थर दिल भी रो पड़े!
सड़क किनारे जब बहन ने भाई की कलाई पर बांधी राखी, भावुक कर देने वाला विडियो हुआ वायरल
राखी का त्योहार सिर्फ एक धागा बांधने का नाम नहीं, बल्कि भाई-बहन के उस रिश्ते का एहसास है, जिसे शब्दों में बयां करना मुश्किल है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे एक वीडियो ने इस रिश्ते की ऐसी तस्वीर सामने रखी है, जिसे देखकर शायद ही किसी की आंखें नम न हों।
वीडियो में एक बहन अपने भाई की कलाई पर राखी बांधती नजर आ रही है। हालात चाहे जैसे भी हों, बहन ने अपने भाई के प्रति प्यार और अपनापन दिखाते हुए राखी बांधी। इस भावुक पल में भाई भी अपने आंसुओं को रोक नहीं पाया।
सबसे ज्यादा दिल छू लेने वाला दृश्य तब दिखाई देता है, जब बहन राखी बांधने के बाद भाई के साथ भावुक होकर खड़ी नजर आती है। आसपास मौजूद लोग भी इस भाई-बहन के रिश्ते को देखकर भावुक होते दिखाई देते हैं।
यह वीडियो एक बार फिर याद दिलाता है कि रिश्ते दौलत से नहीं, दिल से निभाए जाते हैं। भाई के पास भले ही देने के लिए कुछ बड़ा न हो, लेकिन बहन की राखी और उसका प्यार उसके लिए दुनिया की सबसे बड़ी दौलत बन जाता है।
वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग इसे देखकर भाई-बहन के इस अनमोल रिश्ते को सलाम कर रहे हैं।
सच ही कहा गया है—राखी का धागा कलाई पर बंधता है, लेकिन उसका रिश्ता सीधे दिल से जुड़ता है।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    4 hrs ago
  • कुणाल जो सोशल मीडिया पर एक के बाद एक छाया हुआ था जहां तक जानकारी थी कि एक आईफोन के लिये पहाड़ी से कूदा था लेकिन सच कुछ और ही है सुनिए आप ,सुनने के बाद कुणाल के लिये आपके दिल में प्यार उमड़ेगा और आप कहेंगे बेटा हो तो कुणाल जैसा।
    1
    कुणाल जो सोशल मीडिया पर एक के बाद  एक छाया हुआ था जहां तक जानकारी थी कि एक आईफोन के लिये पहाड़ी से कूदा था लेकिन सच कुछ और ही है सुनिए आप ,सुनने के बाद कुणाल के लिये आपके दिल में प्यार उमड़ेगा और आप कहेंगे बेटा हो तो कुणाल जैसा।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    1 hr ago
  • ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak
    1
    ​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak 
​'परप्रांतीयांची मुजोरी! शिवीगाळ-दमदाटी करत अडवल्या रिक्षा, पहा टायगर न्यूजचा रिपोर्ट!' Tiger News Aap Tak
    user_Tiger News Aap Tak
    Tiger News Aap Tak
    Local News Reporter Mumbai, Maharashtra•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.