logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आदर्श कॉलनी -कचरा विलगीकरण प्रभात फेरी द्वारे जनजागृती पिंपरी चिंचवड आदर्श कॉलनी -वाकड येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एस पी इंग्लिश मेडियम स्कूल आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळ पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने *ओला सुका कचरा विलगीकरण करू पिंपरी चिंचवड शहराला देशात नंबर वन करू "प्लास्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी"अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला या उपक्रमात महिलांना कचरा टाकताना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी गुणवंत कामावर कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी कचऱ्याचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याचे आव्हान केले. ओला कचरा, सुका कचरा घातक कचरा, सॅनिटरी कचरा, आणि प्लास्टिक कचरा असे वेगवेगळे वर्गीकरण करून तो स्वतंत्रपणे घंटागाडीत टाकायची सवय लावावी असे सांगितले महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. असे त्यांनी नमूद केले परिसरा सोबत मनाची स्वच्छता ही आवश्यक आहे असा संदेश त्यांनी दिला. महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण, हवामान बदल विभागामार्फत नुकतेच *माजी वसुंधरा* अभियान राबविण्यात आले या अभियानात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि ऊर्जा बचत यामध्ये प्रभावी जनजागृती केली याच प्रश्नामुळे महापालिकेला राज्यात पहिला क्रमांक मिळाला याचे सर्व श्रेय पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिक यांना जाते असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे आयोजन ड प्रभाग ब्रँड आंम्बेसेडर डॉ. नंदकुमार धुमाळ, बाळासाहेब साळुंके यांनी केले यावेळी प्रभागातील नगरसेविका श्रुतीताई वाकडकर सौ अनिताताई धुमाळ एस पी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अंकुश बोडके सर मुख्याध्यापिका चंदा आतकरी मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले अनिल गायकवाड सुखदेव नगरसेविका टीम मेंबर छाया दराडे शर्मिला मोरे नीता बल्लाळ वंदना फाळके मनीषा नरसिंगे प्रीती खरात आणि शाळेचे सर्व विद्यार्थी व परिसरातील नागरिक सर्व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

on 7 March
user_वरद महाराष्ट्र वार्ता
वरद महाराष्ट्र वार्ता
Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
on 7 March
00ea172d-a1e2-4acf-bae6-cae53a7668c9

आदर्श कॉलनी -कचरा विलगीकरण प्रभात फेरी द्वारे जनजागृती पिंपरी चिंचवड आदर्श कॉलनी -वाकड येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एस पी इंग्लिश मेडियम स्कूल आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळ पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने *ओला सुका कचरा विलगीकरण करू पिंपरी चिंचवड शहराला देशात नंबर वन करू "प्लास्टिकच्या कचऱ्याला लावू नका काडी, घरी येईल घंटागाडी"अशा विविध घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला या उपक्रमात महिलांना कचरा टाकताना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी गुणवंत कामावर कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी कचऱ्याचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याचे आव्हान केले. ओला कचरा, सुका कचरा घातक कचरा, सॅनिटरी कचरा, आणि प्लास्टिक कचरा असे वेगवेगळे वर्गीकरण करून तो स्वतंत्रपणे घंटागाडीत टाकायची सवय लावावी असे सांगितले महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. असे त्यांनी नमूद केले परिसरा सोबत मनाची स्वच्छता ही आवश्यक आहे असा संदेश त्यांनी दिला. महापालिकेचे

1bea2a07-dab6-4756-9a4e-9b6440b0fe5f

सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण, हवामान बदल विभागामार्फत नुकतेच *माजी वसुंधरा* अभियान राबविण्यात आले या अभियानात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि ऊर्जा बचत यामध्ये प्रभावी जनजागृती केली याच प्रश्नामुळे महापालिकेला राज्यात पहिला क्रमांक मिळाला याचे सर्व श्रेय पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिक यांना जाते असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे आयोजन ड प्रभाग ब्रँड आंम्बेसेडर डॉ. नंदकुमार धुमाळ, बाळासाहेब साळुंके यांनी केले यावेळी प्रभागातील नगरसेविका श्रुतीताई वाकडकर सौ अनिताताई धुमाळ एस पी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अंकुश बोडके सर मुख्याध्यापिका चंदा आतकरी मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले अनिल गायकवाड सुखदेव नगरसेविका टीम मेंबर छाया दराडे शर्मिला मोरे नीता बल्लाळ वंदना फाळके मनीषा नरसिंगे प्रीती खरात आणि शाळेचे सर्व विद्यार्थी व परिसरातील नागरिक सर्व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    1
    आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    1
    अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.”
तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    1
    पिंपरी चिंचवड : - 
अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा...
एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं....
#पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात
#PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक
श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड)  येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , 
अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान, काल पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.
    4
    शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}
तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन  पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत.
शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५   हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे.
दरम्यान, काल पिंपळसुटी येथे  लावलेल्या दोन  पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून
दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना  माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची  माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Sachin Waghe
    1
    Post by Sachin Waghe
    user_Sachin Waghe
    Sachin Waghe
    जुन्नर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    1
    गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.