logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वक्ता : पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद! मंदिर सरकारीकरण, मंदिरांची सुरक्षा, वक्फ बोर्डचे अतिक्रमण यांसह अनेक प्रमुख विषयांवर चर्चा!_ मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ १००० हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती

1 day ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
1 day ago

वक्ता : पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद! मंदिर सरकारीकरण, मंदिरांची सुरक्षा, वक्फ बोर्डचे अतिक्रमण यांसह अनेक प्रमुख विषयांवर चर्चा!_ मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ १००० हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by दीपक पवार
    1
    Post by दीपक  पवार
    user_दीपक  पवार
    दीपक पवार
    Academy धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • #aiartifacial #localnwes
    1
    #aiartifacial #localnwes
    user_Atish Rathod
    Atish Rathod
    Jalgaon, Maharashtra•
    17 hrs ago
  • भाजपवर आमदार अब्दुल सत्तार यांचा घणाघाती आरोप; “मित्र पक्षाचाच कापला केसाने गळा” छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) वर गंभीर आरोप केले आहेत. “मित्र, मित्र म्हणत भाजपने शेवटी मित्र पक्षाचाच केसाने गळा कापला,” अशा शब्दांत सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मित्र पक्षांना सोबत घेऊन चालण्याचा दावा करणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हिताला तडा दिला आहे. सत्तेच्या समीकरणांमध्ये मित्र पक्षांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. सत्तार यांच्या या विधानावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता असून महायुतीत तणाव वाढण्याचे संकेतही या घडामोडीतून मिळत आहेत.
    1
    भाजपवर आमदार अब्दुल सत्तार यांचा घणाघाती आरोप; “मित्र पक्षाचाच कापला केसाने गळा”
छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) वर गंभीर आरोप केले आहेत. “मित्र, मित्र म्हणत भाजपने शेवटी मित्र पक्षाचाच केसाने गळा कापला,” अशा शब्दांत सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली.
सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मित्र पक्षांना सोबत घेऊन चालण्याचा दावा करणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हिताला तडा दिला आहे. सत्तेच्या समीकरणांमध्ये मित्र पक्षांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या वक्तव्यामुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. सत्तार यांच्या या विधानावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता असून महायुतीत तणाव वाढण्याचे संकेतही या घडामोडीतून मिळत आहेत.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.
    1
    धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.
मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • रोकडे ग्रामपंचायत तर ही सार्वजनिक शौचालय बांधून ठेवली आहे पण ही कधीही साफ सफाई ठेवत का नाही अशी आमची ग्रामपंचायत आहे ही सार्वजनिक शौचालय साफ सूत्र ठेवावे
    1
    रोकडे ग्रामपंचायत तर ही सार्वजनिक शौचालय बांधून ठेवली आहे पण ही कधीही साफ सफाई ठेवत का नाही  अशी आमची ग्रामपंचायत आहे ही सार्वजनिक शौचालय साफ सूत्र ठेवावे
    user_Amol Rathod
    Amol Rathod
    चाळीसगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार पाऊसा सह गारपिट शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा चे अतोनात नुकसान शेतकरीवर्ग झाला हतबल
    1
    कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार पाऊसा सह गारपिट शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा चे अतोनात नुकसान शेतकरीवर्ग झाला हतबल
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Jansagar 9 Marathi
    1
    Post by Jansagar 9 Marathi
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    14 hrs ago
  • सोयगाव तालुक्यात आज अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वारे सुटले आणि काही भागांत मुसळधार पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये पिके आडवी पडली असून फळबागांनाही नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    2
    सोयगाव तालुक्यात आज अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वारे सुटले आणि काही भागांत मुसळधार पावसासह गारपीट झाली.
या गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये पिके आडवी पडली असून फळबागांनाही नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.