दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाचा उदगीरकरांना ठेंगा उदगीर (एल पी उगीले) उदगीर रेल्वे स्टेशन येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव तसेच विभागीय व्यवस्थापक गोपालकृष्णन यांच्यासह आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत 17 फेब्रुवारी 2020 रोजी सुरक्षा पाहणी दौऱ्यावर येणार आहेत आणि दुपारी बारा वाजता उदगीर रेल्वे स्टेशनला भेट देणार आहेत, अशा पद्धतीचा निरोप आला होता. विशेष म्हणजे या महाप्रबंधकाच्या दौऱ्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे आणि लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यापूर्वी 11 जुलै 2025 मध्ये संजय कुमार श्रीवास्तव यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांचा हा पहिला सुरक्षा पाणी दौरा होता. या दौऱ्यात हैदराबाद पुणे मुंबई वंदे भारत स्लीपर वर्जन हैदराबाद इंटरसिटी सोबत स्टेशन विकासाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती संघर्ष समितीच्या माध्यमातून बेल सकारगा येथे नवीन क्रॉसिंग स्टेशन निर्माण करावे लातूर रोड व परळी येथे नवीन बायपास लाईन टाकावी विकाराबाद परळी वैजनाथ 265 किलोमीटर दुहेरीकरण लाईन मंजूर असून त्यास गती देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा विविध मागण्या करण्यात येणार होत्या तसेच अनेक रेल्वे प्रस्ताव असून त्या लवकरात लवकर चालू करण्याची ही मागणी या परिसरातील प्रवाशांच्या वतीने रेल्वे संघर्ष समिती करणार होती मात्र हे सर्व असे असले तरीही महाप्रबंधकांनी उदगीर स्टेशनवर न थांबता सरळ ते बिदरला गेल्याने उदगीर परिसरातील रेल्वे प्रवाशांना धक्का बसला आहे. उदगीर परिसरातील लोकांना महाप्रबंधक आणि ठेंगा दाखवल्याबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने उदगीर रेल्वे स्टेशनचे शुशोभीकरण करण्यात आले होते, त्यासंदर्भात ही त्यांनी पाहणी केली नाही याबद्दलही रेल्वेचे कर्मचारीही नाराज आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाचा उदगीरकरांना ठेंगा उदगीर (एल पी उगीले) उदगीर रेल्वे स्टेशन येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव तसेच विभागीय व्यवस्थापक गोपालकृष्णन यांच्यासह आपल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत 17 फेब्रुवारी 2020 रोजी सुरक्षा पाहणी दौऱ्यावर येणार आहेत आणि दुपारी बारा वाजता उदगीर रेल्वे स्टेशनला भेट देणार आहेत, अशा पद्धतीचा निरोप आला होता. विशेष म्हणजे या महाप्रबंधकाच्या दौऱ्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे आणि लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यापूर्वी 11 जुलै 2025 मध्ये संजय कुमार श्रीवास्तव यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांचा हा पहिला सुरक्षा पाणी दौरा होता. या दौऱ्यात हैदराबाद पुणे मुंबई वंदे भारत स्लीपर वर्जन हैदराबाद इंटरसिटी सोबत स्टेशन विकासाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती संघर्ष समितीच्या माध्यमातून बेल सकारगा येथे नवीन क्रॉसिंग स्टेशन निर्माण करावे लातूर रोड व परळी येथे नवीन बायपास लाईन टाकावी विकाराबाद परळी वैजनाथ 265 किलोमीटर दुहेरीकरण लाईन मंजूर असून त्यास गती देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा विविध मागण्या करण्यात येणार होत्या तसेच अनेक रेल्वे प्रस्ताव असून त्या लवकरात लवकर चालू करण्याची ही मागणी या परिसरातील प्रवाशांच्या वतीने रेल्वे संघर्ष समिती करणार होती मात्र हे सर्व असे असले तरीही महाप्रबंधकांनी उदगीर स्टेशनवर न थांबता सरळ ते बिदरला गेल्याने उदगीर परिसरातील रेल्वे प्रवाशांना धक्का बसला आहे. उदगीर परिसरातील लोकांना महाप्रबंधक आणि ठेंगा दाखवल्याबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने उदगीर रेल्वे स्टेशनचे शुशोभीकरण करण्यात आले होते, त्यासंदर्भात ही त्यांनी पाहणी केली नाही याबद्दलही रेल्वेचे कर्मचारीही नाराज आहेत.
- बिदर जिल्हा कर्नाटक मैलार खंडोबा मंदिर देवस्थान समोरच्या दुकानदारांकडून भाविकांची लूट1
- नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा बाळगणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी झरी खदान परिसरात धाड टाकून ३६ जिवंत काडतुसांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना अवैध गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, झरी खदान परिसरात काही लोक शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून छापा टाकला.2
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- Post by Today One Live1
- 🌾 अवकाळी पावसाच्या भीतीने हरभरा काढणीला वेग; कमी उताऱ्यामुळे शेतकरी चिंतेत हिमायतनगर शहर व तालुका परिसरात रब्बी हंगामातील हरभरा काढणी सध्या वेगाने सुरू आहे. 16 मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी काढणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र काढणीनंतर हरभऱ्याचा उतारा अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या एकरी फक्त ५ ते ७ क्विंटल इतकाच उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बियाणे, खत, फवारणी, मजुरी आणि हार्वेस्टर खर्च वजा जाता पेरणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे आधीच नुकसानात गेला होता. रब्बी हंगामातून काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना कमी उताऱ्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले आहे. 👉 आपल्या परिसरातील शेतीची हीच परिस्थिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. #हिमायतनगर #शेतकरी #हरभरा #रब्बीहंगाम #अवकाळीपाऊस शेती महाराष्ट्रशेती कृषीबातम्या NNLDigitalMedia1
- Post by परळी वार्ता1
- लातूरकरांची काळजी न करता काँग्रेसचा हा अट्टाहास फक्त टक्केवारीसाठी - भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- दोन देशांच्या युध्दामुळे भारताची कायदा व्यवस्थ बिघडली तर आम्ही त्याचा बरोबर बंदोबस्त करू उत्तर प्रदेशच्या संभलचे DSP कुलदीप कुमार यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल1