logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक:मनमाड-इंदूर रेल्वेसह उत्तर महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न संसदेत जोरदार मांडणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे प्रश्न उपस्थित केले. ३०९ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना न्याय्य व रेडी रेकनरपेक्षा अधिक मोबदला देत काम गतीने सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. तसेच धुळे-मुंबई, धुळे-पुणे रेल्वे सेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यावर भर दिला. भूसंपादनातील अडचणी दूर करून प्रकल्प मार्गी लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

17 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
17 hrs ago

नाशिक:मनमाड-इंदूर रेल्वेसह उत्तर महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न संसदेत जोरदार मांडणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे प्रश्न उपस्थित केले. ३०९ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना न्याय्य व रेडी रेकनरपेक्षा अधिक मोबदला देत काम गतीने सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. तसेच धुळे-मुंबई, धुळे-पुणे रेल्वे सेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यावर भर दिला. भूसंपादनातील अडचणी दूर करून प्रकल्प मार्गी लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकमधील द्वारका परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. कामादरम्यान जमिनीखाली सुमारे १२५ वर्षे जुनी विहीर सापडली. ही घटना केवळ एक ऐतिहासिक अवशेष सापडण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्याला विकास आणि निसर्ग यांच्यातील झालेला असमतोलाचा गंभीरपणे विचार करायला भाग पाडते. पूर्वीच्या काळात गावांची रचना करताना पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांना अत्यंत महत्त्व दिले जात असे. विहिरी, ओढे, तलाव आणि पाणवठे हे गावाच्या जीवनाचे केंद्र होते. लोक त्या जलस्रोतांचे जतन करत आणि त्याभोवतीच वस्ती विकसित होत असे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न तुलनेने कमी जाणवत असे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अनेक जुने जलमार्ग, विहिरी आणि तलाव बुजवले गेले. त्यावर रस्ते, बिल्डिंग आणि इतर बांधकामे उभी राहिली. परिणामी, नैसर्गिक जलसंचयाची व्यवस्था बिघडली आणि अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली. द्वारका येथे सापडलेली ही विहीर आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते — निसर्गाने दिलेले जलस्रोत नष्ट करून विकास करणे ही दीर्घकालीन उपाययोजना नाही. शाश्वत विकासासाठी जुन्या जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि त्यांना पुन्हा जिवंत करणे अत्यावश्यक आहे. आज गरज आहे ती विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याची. रस्ते, बिल्डिंग आणि आधुनिक सुविधा महत्त्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर नैसर्गिक जलस्रोत जपणे आणि पुनरुज्जीवन करणे हीही तितकीच मोठी जबाबदारी आहे. द्वारका येथील १२५ वर्षे जुनी विहीर केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे - जर आपण आजही निसर्गाचा विचार केला नाही, तर उद्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. 💧🌱
    1
    नाशिकमधील द्वारका परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. कामादरम्यान जमिनीखाली सुमारे १२५ वर्षे जुनी विहीर सापडली. ही घटना केवळ एक ऐतिहासिक अवशेष सापडण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्याला विकास आणि निसर्ग यांच्यातील झालेला असमतोलाचा गंभीरपणे विचार करायला भाग पाडते.
पूर्वीच्या काळात गावांची रचना करताना पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांना अत्यंत महत्त्व दिले जात असे. विहिरी, ओढे, तलाव आणि पाणवठे हे गावाच्या जीवनाचे केंद्र होते. लोक त्या जलस्रोतांचे जतन करत आणि त्याभोवतीच वस्ती विकसित होत असे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न तुलनेने कमी जाणवत असे.
परंतु गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अनेक जुने जलमार्ग, विहिरी आणि तलाव बुजवले गेले. त्यावर रस्ते, बिल्डिंग आणि इतर बांधकामे उभी राहिली. परिणामी, नैसर्गिक जलसंचयाची व्यवस्था बिघडली आणि अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली.
द्वारका येथे सापडलेली ही विहीर आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते — निसर्गाने दिलेले जलस्रोत नष्ट करून विकास करणे ही दीर्घकालीन उपाययोजना नाही. शाश्वत विकासासाठी जुन्या जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि त्यांना पुन्हा जिवंत करणे अत्यावश्यक आहे.
आज गरज आहे ती विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याची. रस्ते, बिल्डिंग आणि आधुनिक सुविधा महत्त्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर नैसर्गिक जलस्रोत जपणे आणि पुनरुज्जीवन करणे हीही तितकीच मोठी जबाबदारी आहे.
द्वारका येथील १२५ वर्षे जुनी विहीर केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे -
जर आपण आजही निसर्गाचा विचार केला नाही, तर उद्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. 💧🌱
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेअंतर्गत निविदा प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे ठरवली जाते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. निविदा निश्चित करताना अन्नपदार्थांचे बाजारभाव व बाजार समितीतील दरांचा विचार केला जातो. तसेच अन्नपदार्थांचे नमुने स्थानिक प्रयोगशाळेत तपासून गुणवत्ता निश्चित केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. या प्रक्रियेमुळे पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    1
    प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेअंतर्गत निविदा प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे ठरवली जाते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. निविदा निश्चित करताना अन्नपदार्थांचे बाजारभाव व बाजार समितीतील दरांचा विचार केला जातो. तसेच अन्नपदार्थांचे नमुने स्थानिक प्रयोगशाळेत तपासून गुणवत्ता निश्चित केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. या प्रक्रियेमुळे पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon
    1
    mujrim Jain mein fir bhi pyar ka junoon
    user_Krishna Minj
    Krishna Minj
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ग्रामपंचायत हट्टी अंतर्गत मौजे श्रीभुवन येथे सुरू असलेल्या शेतजमीन लेव्हलिंग कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कृषी सेवक मॅडम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कामाचा आढावा घेण्याऐवजी थेट शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.भर उन्हात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या मालकाशी प्रत्यक्ष संवाद साधला. लेव्हलिंग संदर्भातील अडचणी जाणून घेत त्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील कामे सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जमीन लेव्हलिंग संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तातडीने शेतात भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर एस. महाले, माजी उपसरपंच अशोक पवार, तसेच गावकरी व अन्य शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळाली आहे.
    1
    ग्रामपंचायत हट्टी अंतर्गत मौजे श्रीभुवन येथे सुरू असलेल्या शेतजमीन लेव्हलिंग कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी कृषी सेवक मॅडम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कामाचा आढावा घेण्याऐवजी थेट शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.भर उन्हात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या मालकाशी प्रत्यक्ष संवाद साधला. लेव्हलिंग संदर्भातील अडचणी जाणून घेत त्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कामाला गती मिळाली असून पुढील कामे सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जमीन लेव्हलिंग संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तातडीने शेतात भेट देत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पाहणीवेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर एस. महाले, माजी उपसरपंच अशोक पवार, तसेच गावकरी व अन्य शेतकरी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला असून, विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास चालना मिळाली आहे.
    user_Bhaskar sitaram mahale
    Bhaskar sitaram mahale
    Farmer सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नागरिकांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने येवला-मनमाड -मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक २४ मार्च २०२६ पासून केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या वेळी या मार्गावरून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येवला आणि मनमाड या शहरांतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आहे.
    1
    नागरिकांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने येवला-मनमाड -मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक २४ मार्च २०२६ पासून केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या वेळी या मार्गावरून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येवला आणि मनमाड या शहरांतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आहे.
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • देवळाली प्रवरात “कागदपत्रांसाठी सैनिक पत्नी त्रस्त; नगराध्यक्षांविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा”. "नगराध्यक्षांनी" मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप..!
    1
    देवळाली प्रवरात “कागदपत्रांसाठी सैनिक पत्नी त्रस्त; नगराध्यक्षांविरोधात धरणे आंदोलनाचा इशारा”.
"नगराध्यक्षांनी" मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप..!
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    8 hrs ago
  • मुंबई: पहलगाम हमले में शहीद संतोष जगदाले की बेटी को मिला न्याय, आसावरी जगदाले बनीं प्रशासनिक अधिकारी
    1
    मुंबई: पहलगाम हमले में शहीद संतोष जगदाले की बेटी को मिला न्याय, आसावरी जगदाले बनीं प्रशासनिक अधिकारी
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे प्रश्न उपस्थित केले. ३०९ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना न्याय्य व रेडी रेकनरपेक्षा अधिक मोबदला देत काम गतीने सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. तसेच धुळे-मुंबई, धुळे-पुणे रेल्वे सेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यावर भर दिला. भूसंपादनातील अडचणी दूर करून प्रकल्प मार्गी लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
    1
    खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे प्रश्न उपस्थित केले. ३०९ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना न्याय्य व रेडी रेकनरपेक्षा अधिक मोबदला देत काम गतीने सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. तसेच धुळे-मुंबई, धुळे-पुणे रेल्वे सेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यावर भर दिला. भूसंपादनातील अडचणी दूर करून प्रकल्प मार्गी लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.