logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.

6 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
6 hrs ago

जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    1
    जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • श्री क्षेत्र वैष्णव गडावर भक्तीचा महासागर पाहायला मिळाला आहे. या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी उपस्थित राहून पांडुरंगाचे दर्शन घेतले.
    1
    श्री क्षेत्र वैष्णव गडावर भक्तीचा महासागर पाहायला मिळाला आहे. या भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांनी उपस्थित राहून पांडुरंगाचे दर्शन घेतले.
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    1
    परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे.

राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    user_जागर महाराष्ट्राचा न्यूज
    जागर महाराष्ट्राचा न्यूज
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
    1
    शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी जालन्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक लहुजी सेना, जालना जिल्ह्याच्या वतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, भाजप नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या सर्व आयोजनाची माहिती दिली. या जयंती महोत्सवानिमित्त शहरात रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप आणि भव्य मोटारसायकल रॅली यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
    1
    साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी जालन्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक लहुजी सेना, जालना जिल्ह्याच्या वतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, भाजप नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या सर्व आयोजनाची माहिती दिली.

या जयंती महोत्सवानिमित्त शहरात रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप आणि भव्य मोटारसायकल रॅली यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्पन्न घेण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाडीरायताळ, देगाव, लिंगापेन आणि किनखेडा या परिसरात जंगली रोहींनी धुडगूस घालून सोयाबीन पिकांची मोठी नासाडी केली आहे. खरिपातील सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर शेतात अंकुर उगवून पीक उत्तम बहरलेले असतानाच रोहींच्या हैदोसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेषतः लिंगापेन आणि परिसरात जंगली रोहींचे अनेक कळप वावरत असून एका एका कळपात ३० ते ५० रोही आहेत. हे रोही पिकांवर ताव मारण्यापेक्षा शेतात धुडगूस घालून पिकांचे अधिक नुकसान करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून वन विभागाने या रोही प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्पन्न घेण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाडीरायताळ, देगाव, लिंगापेन आणि किनखेडा या परिसरात जंगली रोहींनी धुडगूस घालून सोयाबीन पिकांची मोठी नासाडी केली आहे. खरिपातील सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर शेतात अंकुर उगवून पीक उत्तम बहरलेले असतानाच रोहींच्या हैदोसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

विशेषतः लिंगापेन आणि परिसरात जंगली रोहींचे अनेक कळप वावरत असून एका एका कळपात ३० ते ५० रोही आहेत. हे रोही पिकांवर ताव मारण्यापेक्षा शेतात धुडगूस घालून पिकांचे अधिक नुकसान करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून वन विभागाने या रोही प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Suresh Badrigiri Giri
    Suresh Badrigiri Giri
    Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
    1
    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थमंत्र्यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेताना 'हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत' असा थेट हल्लाबोल जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    1
    काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.