logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातर्फे 'आषाढी वारी व साक्षरता दिंडी' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विद्यालयातून निघालेली ही दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीतून भक्तीसोबतच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामध्ये साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीप अजमेरे आणि श्री. दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने सर्व कोपरगावकरांची मने जिंकली.

5 hrs ago
user_Press Rajendra Taskar
Press Rajendra Taskar
कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
5 hrs ago

आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातर्फे 'आषाढी वारी व साक्षरता दिंडी' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विद्यालयातून निघालेली ही दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीतून भक्तीसोबतच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात

cb5583a4-b357-4210-81c2-dc8e4ed6f8ab

आला, ज्यामध्ये साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीप अजमेरे आणि श्री. दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमाच्या

9809b1c4-cbfe-4192-887c-9a9f1abfe60f

यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने सर्व कोपरगावकरांची मने जिंकली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातर्फे 'आषाढी वारी व साक्षरता दिंडी' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विद्यालयातून निघालेली ही दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीतून भक्तीसोबतच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामध्ये साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीप अजमेरे आणि श्री. दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने सर्व कोपरगावकरांची मने जिंकली.
    3
    आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातर्फे 'आषाढी वारी व साक्षरता दिंडी' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. विद्यालयातून निघालेली ही दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. या दिंडीत वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या दिंडीतून भक्तीसोबतच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला, ज्यामध्ये साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन श्री. अतुल कोताडे यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, श्री. राजेश ठोळे, श्री. संदीप अजमेरे आणि श्री. दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक श्री. बलभीम उल्हारे यांच्यासह श्री. संजय बर्डे, सौ. शितल अजमेरे, सौ. संजीवनी डरांगे, सौ. रूपाली साळुंखे, श्रीमती स्वाती जाधव, सौ. पल्लवी तुपसैंदर, सौ. छाया निंबाळकर, श्री. योगेश गवळे, श्री. दिगंबर देसाई, श्री. सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे या आषाढी वारीने सर्व कोपरगावकरांची मने जिंकली.
    user_Press Rajendra Taskar
    Press Rajendra Taskar
    कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीचे वृत्त धडकताच येवला शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवाची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. चौफुलीवर भव्य फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, तालुकाप्रमुख छगनराव आहेर, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष गोरे आणि शहरप्रमुख गणेश वडनेरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    1
    नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीचे वृत्त धडकताच येवला शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या आनंदोत्सवाची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. चौफुलीवर भव्य फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, तालुकाप्रमुख छगनराव आहेर, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष गोरे आणि शहरप्रमुख गणेश वडनेरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • संभाजीनगर येथील क्रांतीचौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त हा आनंदोत्सव साजरा केला.
    1
    संभाजीनगर येथील क्रांतीचौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त हा आनंदोत्सव साजरा केला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे नाशिक एअरपोर्टकडे जाणारा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जानोरी ते दहावा मैल, ओझर, एअर फोर्स मार्गे प्रभुधाम मंदिर आणि तेथून जानोरी व एअरपोर्टकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी रोखण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून परिसरातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुराची ही स्थिती पाहता नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे बाणगंगा नदीला पूर आल्यामुळे नाशिक एअरपोर्टकडे जाणारा रस्ता सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जानोरी ते दहावा मैल, ओझर, एअर फोर्स मार्गे प्रभुधाम मंदिर आणि तेथून जानोरी व एअरपोर्टकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी रोखण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यापासून दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून परिसरातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुराची ही स्थिती पाहता नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार कांबळे यांनी केले आहे.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टच्या वतीने आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला. संत-महंतांच्या साक्षीने कपिलधारा अर्थात गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी हे विधिवत पूजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, निसर्गपूजा आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपणारा हा सोहळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, वृक्षसंवर्धनात नाशिक जिल्ह्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. या प्रसंगी नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला महंत भक्तिचरणदास महाराज, महंत कल्कीराम महाराज, महंत परशुराम महाराज, आमदार हिरामण खोसकर, आमदार शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विलास पांगारकर, धनंजय बेळे आणि श्री कपिलधारा ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांच्यासह साधू-संत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टच्या वतीने आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला. संत-महंतांच्या साक्षीने कपिलधारा अर्थात गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी हे विधिवत पूजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, निसर्गपूजा आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपणारा हा सोहळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, वृक्षसंवर्धनात नाशिक जिल्ह्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. या प्रसंगी नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संकल्प करण्यात आला.

या कार्यक्रमाला महंत भक्तिचरणदास महाराज, महंत कल्कीराम महाराज, महंत परशुराम महाराज, आमदार हिरामण खोसकर, आमदार शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विलास पांगारकर, धनंजय बेळे आणि श्री कपिलधारा ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांच्यासह साधू-संत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे पाण्याखाली गेल्याने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पूरवठा विभागाने तातडीने मदतकार्य सुरू करत पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सहाय्यक जिल्हा पूरवठा अधिकारी (ADSO) सीमा महल्ले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये धान्य वाटपाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात पूरवठा अधिकारी श्री. गावित आणि पूरवठा निरीक्षक श्रीमती प्रणाली बेडसे यांनी रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन ग्रामपंचायत, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयाने पात्र पूरग्रस्तांची माहिती संकलित केली आहे. तसेच तलाठी व ग्रामसेवक युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करत असून त्याआधारे शासनाकडून आर्थिक मदत आणि भरपाई दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून कोणताही बाधित नागरिक अन्नाविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात अन्नधान्यासह पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. पूरवठा निरीक्षक प्रणाली बेडसे यांनी स्पष्ट केले की, कोणतेही पात्र कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त धान्य पुरवले जाईल. हे अभियान पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.
    1
    पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे पाण्याखाली गेल्याने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पूरवठा विभागाने तातडीने मदतकार्य सुरू करत पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहाय्यक जिल्हा पूरवठा अधिकारी (ADSO) सीमा महल्ले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये धान्य वाटपाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात पूरवठा अधिकारी श्री. गावित आणि पूरवठा निरीक्षक श्रीमती प्रणाली बेडसे यांनी रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन ग्रामपंचायत, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयाने पात्र पूरग्रस्तांची माहिती संकलित केली आहे. तसेच तलाठी व ग्रामसेवक युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करत असून त्याआधारे शासनाकडून आर्थिक मदत आणि भरपाई दिली जाणार आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून कोणताही बाधित नागरिक अन्नाविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात अन्नधान्यासह पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. पूरवठा निरीक्षक प्रणाली बेडसे यांनी स्पष्ट केले की, कोणतेही पात्र कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त धान्य पुरवले जाईल. हे अभियान पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नाशिकच्या येवला येथील खांबेकर खुंटा येथे धडपड मंचच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉक्टर बोळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि उपस्थितांमध्ये लाडूचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, जलकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे आणि दत्तात्रेय नागडेकर सर उपस्थित होते. यांच्यासोबतच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित होते.
    1
    नाशिकच्या येवला येथील खांबेकर खुंटा येथे धडपड मंचच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉक्टर बोळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि उपस्थितांमध्ये लाडूचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, जलकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे आणि दत्तात्रेय नागडेकर सर उपस्थित होते. यांच्यासोबतच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक २ ने अकोले तालुक्यातील राजूर-घोटी रस्त्यावरील रंधा शिवार येथे मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत १२ बॉक्स परराज्यनिर्मित बनावट विदेशी दारू, एमएच १५ एफएफ ६१९३ क्रमांकाचे चारचाकी वाहन आणि एका अल्टो कारसह एकूण ₹५,३८,५२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नळवाळपाडा येथील रहिवासी समीर शिवाजी सोनवणे (वय १८), सुमित गोकुळ पवार (वय १८) आणि दीपक रघुनाथ महाले (वय २५) यांचा समावेश आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक एस. एस. हांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर, पी. आर. गायकवाड तसेच जवान व्ही. एम. पाटोळे, एस. ए. बटुळे, ओ. बी. पालवे आणि यु. डी. काळे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर करत आहेत.
    2
    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक २ ने अकोले तालुक्यातील राजूर-घोटी रस्त्यावरील रंधा शिवार येथे मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत १२ बॉक्स परराज्यनिर्मित बनावट विदेशी दारू, एमएच १५ एफएफ ६१९३ क्रमांकाचे चारचाकी वाहन आणि एका अल्टो कारसह एकूण ₹५,३८,५२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी तीन आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नळवाळपाडा येथील रहिवासी समीर शिवाजी सोनवणे (वय १८), सुमित गोकुळ पवार (वय १८) आणि दीपक रघुनाथ महाले (वय २५) यांचा समावेश आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक एस. एस. हांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर, पी. आर. गायकवाड तसेच जवान व्ही. एम. पाटोळे, एस. ए. बटुळे, ओ. बी. पालवे आणि यु. डी. काळे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. सी. मांडवेकर करत आहेत.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.