logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात. नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी नाल्यावर पूल नसल्यामुळे चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो. येथून मोटर सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व हिंगणघाट विधानसभा क्षेत्र आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.

3 hrs ago
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात. नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी नाल्यावर पूल नसल्यामुळे चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो. येथून मोटर सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व हिंगणघाट विधानसभा क्षेत्र आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात. नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी नाल्यावर पूल नसल्यामुळे चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो. येथून मोटर सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व हिंगणघाट विधानसभा क्षेत्र आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.
    1
    खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी
आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी
उमरेड (प्रतिनिधी )
उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने  पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा  सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना  अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.               पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे  गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात.  नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी  नाल्यावर पूल नसल्यामुळे  चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो.
येथून मोटर  सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व  हिंगणघाट विधानसभा क्षेत्र  आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.  या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात सतीश भालेराव नागपूर नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी तसेच २४×७ कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून 'नागपूर पोलीस हेल्थ मिशन' (टप्पा-१) अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ राहुल मदने यांच्या नेतृत्वात पार पडला. शिबिराचे आयोजन भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) तटकरे, लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे, कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबटे, तहसीलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे तसेच पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुरुद्ध पुरी यांच्यासह परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात सुमारे ८० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक समुपदेशन, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन तसेच नियमित योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी डॉ. शालिग्राम भोंगळे (अध्यक्ष, भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन), डॉ. प्रीती भोंगळे (कोषाध्यक्षा), यश भोंगळे (सचिव), डॉ. सुयश, डॉ. चिन्मय, डॉ. लोकेश, डॉ. बलजित तसेच मिठास हेल्थकेअर प्रा.लि.चे प्रतिनिधी विवेक यांनी विशेष योगदान दिले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. निरोगी पोलीस दल हे प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यावश्यक असून अशा उपक्रमांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागपूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी, परिणामकारक आणि समाजाभिमुख उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    2
    सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
सतीश भालेराव नागपूर 
नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी तसेच २४×७ कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून 'नागपूर पोलीस हेल्थ मिशन' (टप्पा-१) अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ राहुल मदने यांच्या नेतृत्वात पार पडला. शिबिराचे आयोजन भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) तटकरे, लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे, कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबटे, तहसीलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे तसेच पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुरुद्ध पुरी यांच्यासह परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात सुमारे ८० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक समुपदेशन, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन तसेच नियमित योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
वैद्यकीय सेवेसाठी डॉ. शालिग्राम भोंगळे (अध्यक्ष, भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन), डॉ. प्रीती भोंगळे (कोषाध्यक्षा), यश भोंगळे (सचिव), डॉ. सुयश, डॉ. चिन्मय, डॉ. लोकेश, डॉ. बलजित तसेच मिठास हेल्थकेअर प्रा.लि.चे प्रतिनिधी विवेक यांनी विशेष योगदान दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. निरोगी पोलीस दल हे प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यावश्यक असून अशा उपक्रमांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागपूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी, परिणामकारक आणि समाजाभिमुख उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह नागपूर/भिवापूर: तालुक्यातील मालेवाडा येथील बंद पडलेला बाजार आजपासून पूर्ववत सुरू झाल्याने शेतकरी आनंदात आहे.
    1
    आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह
आठवडी बाजाराने मालेवाडा गावाला आले गावपण; नागरिकांमध्ये उत्साह
नागपूर/भिवापूर: तालुक्यातील मालेवाडा येथील बंद पडलेला बाजार आजपासून पूर्ववत सुरू झाल्याने शेतकरी आनंदात आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
    1
    धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. 
धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट. 
विठ्ठल रुक्मिणी चरणी केली प्रार्थना
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी परिस्थिती गंभीर अनेक प्रश्न पालकांना निर्माण झाले
    1
    नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी परिस्थिती गंभीर अनेक प्रश्न पालकांना निर्माण झाले
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    1
    आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल 
आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    1
    आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by User2410
    1
    Post by User2410
    user_User2410
    User2410
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.