Jalgaon: उर्दू शिक्षकों की 290 रिक्तियों पर एकता संगठन का विरोध - जलगांव जिले में उर्दू शिक्षकों के 290 पद रिक्त होने का दावा। - महानगरपालिका के 45 में से केवल 27 पद और जिला परिषद के 245 में से केवल 200 पद ही पवित्र पोर्टल पर प्रस्तावित। - कुल 63 रिक्त पद भर्ती प्रक्रिया से बाहर रखे जाने का आरोप। - एकता संगठन ने संबंधित अधिकारियों को ज्ञापन सौंपकर सभी रिक्त पद तत्काल पवित्र पोर्टल पर शामिल करने की मांग की। - ज्ञापन में बॉम्बे हाईकोर्ट (नागपुर खंडपीठ) के 10 जुलाई 2026 के आदेश तथा महाराष्ट्र सरकार के 29 जुलाई 2026 के निर्देश का हवाला दिया गया। - संगठन का कहना है कि शिक्षकों की कमी से उर्दू माध्यम के विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है और योग्य बेरोजगार अभ्यर्थी नियुक्ति का इंतजार कर रहे हैं। - मांग पूरी नहीं होने पर उर्दू विद्यार्थी, पालक, शिक्षक और बेरोजगार अभ्यर्थियों के साथ लोकतांत्रिक आंदोलन शुरू करने की चेतावनी। - प्रतिनिधिमंडल में फारूक शेख, अनवर सिकलगार, मौलाना गुजरात, मौलाना इमरान नजमोद्दीन, मुजाहिद शेख, अख्तर शेख, मोहसिन शेख, सैय्यद मेहर अली, जुनेद खान और ताहिर शेख सहित अन्य पदाधिकारी शामिल रहे।
Jalgaon: उर्दू शिक्षकों की 290 रिक्तियों पर एकता संगठन का विरोध - जलगांव जिले में उर्दू शिक्षकों के 290 पद रिक्त होने का दावा। - महानगरपालिका के 45 में से केवल 27 पद और जिला परिषद के 245 में से केवल 200 पद ही पवित्र पोर्टल पर प्रस्तावित। - कुल 63 रिक्त पद भर्ती प्रक्रिया से बाहर रखे जाने का आरोप। - एकता संगठन ने
संबंधित अधिकारियों को ज्ञापन सौंपकर सभी रिक्त पद तत्काल पवित्र पोर्टल पर शामिल करने की मांग की। - ज्ञापन में बॉम्बे हाईकोर्ट (नागपुर खंडपीठ) के 10 जुलाई 2026 के आदेश तथा महाराष्ट्र सरकार के 29 जुलाई 2026 के निर्देश का हवाला दिया गया। - संगठन का कहना है कि शिक्षकों की कमी से उर्दू माध्यम के विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है
और योग्य बेरोजगार अभ्यर्थी नियुक्ति का इंतजार कर रहे हैं। - मांग पूरी नहीं होने पर उर्दू विद्यार्थी, पालक, शिक्षक और बेरोजगार अभ्यर्थियों के साथ लोकतांत्रिक आंदोलन शुरू करने की चेतावनी। - प्रतिनिधिमंडल में फारूक शेख, अनवर सिकलगार, मौलाना गुजरात, मौलाना इमरान नजमोद्दीन, मुजाहिद शेख, अख्तर शेख, मोहसिन शेख, सैय्यद मेहर अली, जुनेद खान और ताहिर शेख सहित अन्य पदाधिकारी शामिल रहे।
- शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर1
- धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... Dhule News | धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #rainfall #alert1
- भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..1
- ग्रामपंचायतचा पैसा नेमका कुठे खर्च होतो हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ग्रामपंचायतीतील 'रोकड वही' (Cash Book) ही सार्वजनिक नोंद आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायदा, 2005 अंतर्गत कोणताही नागरिक रोकड वहीची प्रमाणित प्रत, जमा-खर्चाच्या नोंदी, व्हाउचर आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवू शकतो. पारदर्शक प्रशासनासाठी माहिती मागा, आपला हक्क जाणून घ्या आणि जबाबदार नागरिक बना. अधिक अशाच कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी Shegaon Live ला फॉलो करा."1
- *“जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” “जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” कुटे गुरुजी फॉउंडेशन चा अभिनव उपक्रम स्व. उमिलाताई श्रीराम कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फॉउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या मेळाव्यास परिसरातील हजारो शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले. स्व उर्मिलाताई कुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर वक्त्यांचे स्वागत होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आयोजकाच्या वतीने डॉ काळपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दुध उत्पादन व व्यस्थापन या विषयी नेचर डिलाईट चे प्रमुख अर्जुनराव देसाई आणि सीईओ सिंग यांनी तर केळी या विषयावर आंतरराष्ट्रीय तज्ञ् के बी पाटील यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. शेतीमाला करिता कोल्ड स्टोरेज कीती महत्वाचे आहे याबाबत सखोल माहिती राजेंद्र कुटे यांनी केले. मेळाव्यात अचूक आणि शास्त्रोक्त शेतीचा मार्ग स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारत जगाच्या उत्पादनात आपला वाटा अधिक मजबूत करू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीस मोठा वाव असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भविष्याचा वेध घेणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत,आता केवळ उत्पादन नाही, तर मूल्यवर्धन करून दूध आणि केळी क्षेत्रात क्रांती घडवून आणायची आहे,” असा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला असून, त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. मेळाव्यातील सर्व तज्ञ् हे शेतकऱ्यांना भविष्यातही मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असें आश्वासन आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी दिले, या मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,दूध व केळी क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा निर्धार अधिक बळकट झाला आहे. कार्यक्रमाचे शेवटी आ डॉ कुटे यांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल शेतकरी बंधुचे आणि नागरिकांचे आभार मानले1
- शासकीय कार्यक्रमातून जि.प.-पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंत्र्यांच्या उपस्थितीत तक्रार छत्रपती संभाजीनगर : महा राजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद सभापतींनी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वारंवार अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना वगळले जात असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.1
- बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड1
- पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... Dhule News | पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... - #dhulenews #panzrariver #dhuleflood #heavyrainindhule #dhulecity1
- अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.1